खूप ताप, खूप अंगदुखी, डोके दुखी, सांधेदुखी, डोळे दुखणे तसेच शरीरावर दिसणारे पुरळ इत्यादी लक्षणांवरून तापाचा अनुमान लावला जातो । कांजण्यापासून पिडीत असलेल्या गंभीर रूग्णांमध्ये वरील सामान्य लक्षणांच्या व्यतिरीक्त दातांतून, तोंडातून किंवा नाकातून रक्त येण्याची तक्रार निर्माण होते । कांजण्या झालेल्या रुग्णांत चाचणी ही धनात्मक असते तसेच रक्तचाचणी केल्यानंतर रक्तबिंबिका मोजणी (प्लेटलेट काउन्ट) ही १ लाखापेक्षा कमी आढळते । डेंग्यू ताप हा एडीस इजिप्ती डास (पटेरी डास, वाघ्या डास) चावल्यानंतर होतो । एडीस इजिप्ती डासाला टाइगर मस्कीटो (वाघ्या डास) च्या नावानेसुद्धा ओळखले जाते आणि हा दिवसाच्या वेळी चावतो । घरात, शीतकात, गच्चीवरील खुल्या टाकींमध्ये, उपयोगात नसलेल्या रिकामी डब्ब्यांमध्ये, टायरमध्ये, फुलदाणीत, रिकाम्या बाटल्या/मनीप्लांटच्या बाटल्या व सिस्टर्नांत पाणी साठू देऊ नये । घरातील, शीतकातील, बादल्यातील, मटक्यातील पाणी दररोज आठवडातून दोनदा बदलत राहा । घराच्या आजूबाजूला पाणी न साठू देणे । खड्डयात माती टाकून बुजवा ।/ खड्डयाला माती घालून भरावे । माती टाकणे शक्य होत नसेल तर त्या खड्डयामध्ये रॉकेल इत्यादि शिंपडणे । शरीरावर कडूलिंबाचे तेल किंवा राईच्या तेलाचा उपयोग करणे । संपूर्ण बाही असलेले शर्ट तसेच मोजे इत्यादींचा वापर करणे । शाळेत जायच्या वेळी मुलांना/मुलींना संपूर्ण बाही असलेले कपडे, मोजे जरूर घाला । घरात किटनाशक/जंतुनाशक औषधांचा फवारा मारून घेणे । घर तसेच सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे । रोग प्रकोपाच्या वेळी, ताप आल्यावर जवळच्या सरकारी इस्पितळात/प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात (प्रा ।स्वा ।केंद्र) उपचार घेणे । झोपतेवेळी मच्छरदाणी किंवा डास निवारक अगरबत्तीचा वापर जरुर करा । घरांच्या खिडक्या, दरवाजे आणि तावदानांवर जाळ्या अवश्य लावणे । डेंग्यूच्या तापात कास्टायडची औषधे घेऊ नका । मधुमेह हा एक असा आजार आहे की ज्याचा परिणाम म्हणून रक्तामध्ये खूप जास्त साखरेचे ग्लुकोज तयार होते । मधुमेह हा एक गंभीर आजार आहे, ज्याल जर नियंत्रित केले गेले नाही तर ते जीव घेणे ठरू शकते । मधुमेह ह्या रोगांने पिडित झाल्यावर आपले शरीर इन्सुलिन तयार करते, ज्याने साखर कमी होण्यास मदत होते । इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढते । जर खालील नमूद केलेली लक्षणे तुमच्यात आढळली तर तुम्हाला मधुमेह असण्याची शकता आहे । वारंवार लघवी होणे । अधिक तहान लागणे, अंधुक दिसणे । लैंगिक संबधीत क्रियेत शारिरीक असमर्थता । पाय सुन्न होणे किंवा पायांत मुंग्या येणे । मधुमेहापासून होणार्या समस्या । मधुमेहापासून खालील समस्या आणि गुंतागुत निर्माण होऊ शकते । रक्तात साखरेचे अधिक प्रमाण, दीर्घकाळीन गुंतागुंत । स्नायुंना इजा किंवा चेता विकृती (न्यूरोपॅथी) मूत्रपिंडाला इजा किंवा मूत्रपिंड विकार (नेफ्रोपॅथी) डोळ्यांना इजा किंवा दृकपटल विकार (रेटायनोपॅथी) हृदय आणि रक्तवाहिणी संबंधी आजार तसेच संसर्ग । मधुमेहाचे दीर्घकाळीन गुंतागुंत । स्नायुंना इजा: मधुमेह हा पायांच्या आणि हातांच्या स्नायूंना इजा पोहचवतो । स्नायुंना इजा झाल्यामुळे मुंग्या येणे, सुन्न पडणे, जळजळ किंवा वेदना होऊ शकते, जे बहुतेक करून हाथा-पायांच्या बोटांच्या टोकापासून सुरू होऊन हळुहळु वरच्या दिशेने वाढते । जर उपचार केले गेले नाही तर परिणाम केलेल्या भागांमध्ये संवेदना करणार्या शक्ती तुम्ही गमावू शकता । मूत्रपिंडाला इजा: मधुमेहापासून मूत्रपिंडात असलेल्या नाजूक अशा घाण बाहेर काढण्याच्या संस्थेला इजा पोहचते, ज्यात मूत्रपिंड काम करण्याचे थांबू शकते व डायलासिस किंवा मूत्रपिंडाच्या प्रतिरोपणाची गरज भासू शकते । डोळ्यांना इजा:मधुमेह हा आपल्या डोळ्यांच्या पडद्यांना इजा पोहचवू शकतो व ज्यामुळे आंधळेपणा येऊ शकतो । मधुमेहाची प्रमुख गुंतागुंत म्हणजे हृदय आणि रक्तवाहिणी संबंधीचा आजार, हृदय आणि रक्तवाहिण्यांना इजा पोहचल्यामुळे हृदयविकाराचा झटका,पक्षाघात आणि रक्ताभिसरणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात । विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका हा मधुमेह नसणार्याम लोकांपेक्षा मधुमेह असणार्या लोकांमध्ये अधिक असतो । संक्रमण: रक्तातील साखरेच्या अधिक प्रमाणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व ह्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो । तोंड, हिरड्या, फुप्फुसे, त्वचा, पाय, मूत्रपिंड, मुत्राशय आणि जननेद्रिंयांचे भाग ह्या सर्वच्या सर्व भागांच्या संक्रमणामुळे आपण सहजपणे प्रभावित होतो । मधुमेहापासून संबंधीत गुंतागुंतींचा धोका हा रक्तशर्करा (ग्लोकोडज) यावर योग्य नियंत्रण करून व निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करून बर्यानपैकी कमी केला जाऊ शकतो नियमित वैद्यकीय तपासणीद्वारे गुंतागुंतींचा लगेच तपास लावल्याने इजा झालेल्या भागांना पुन्हा त्याच पूर्व अवस्थेत आणण्याची किंवा त्या जास्तीत जास्त कमी करण्याची शक्यता वाढते । प्रत्येक रोग हा एका प्रकारच्या विषाणूमुळे होतो । विषाणू एवढे सूक्ष्म असतात की सूक्ष्मदर्शकयंत्राखालीसुद्धा (माइक्रोस्कोप) पाहू शकत नाही । संक्रमित डास निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा ते विषाणू त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात । जवळजवळ ४ ते १४ दिवसानंतर त्या निरोगी व्यक्तीमध्ये आजाराचे लक्षण दिसू लागतात । मधुमेह ह्या आजाराने पिडित रुग्णामध्ये नेहमी खालील लक्षणे आढळतात । खूप ताप । भयंकर डोकेदुखी । मान आखडणे । शरीर आखडणे । शरीराला झटके लागणे । मळमळ आणि उल्टी येणे । अर्ध किंवा पूर्णपणे बेशुद्ध होणे । रुग्णांमध्ये वरील लक्षण दिसताच क्षणी त्याला लगेच जवळच्या प्राथमिक स्वास्थ्य केंद्र, तालुका राजकीय रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी भर्ती केले पाहिजे । मधुमेह हा रोग डासांद्वारे पसरतो, म्हणून हे आवश्यक आहे की समूहातील डासांची संख्या कमी केली पाहिजे । रोगवाहक डास हे मुख्यत्वे घराच्या बाहेरील भात शेतांत, डबक्यांत व पाण्याने भरलेल्या खड्यामध्ये राहतात । घर तसेच बाहेरच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले पाहिजे । खड्डे बुजवून टाकणे, मोठे मोठे गवत व झुडप हे छाटून टाकणे । सायकांळच्या वेळी पॅंट, पायजामा, धोतर, मोजे, तसेच संपूर्ण बाही असलेला सदरा किंवा शर्ट घालावे । झोपतेवेळी जेवढे शक्य असले तेवढे मच्छरदाणीचा वापर करा । शक्य असे तोवर पावसाचे पाणी घराच्या आजूबाजूच्या खड्यात साठू देऊ नका । कीटकनाशक औषधांचा फवारा तसेच धूर सोडणे ह्यांत आरोग्य कर्मचार्यांाना सहकार्य करा । डुकराच्या कुंपणात डासांना प्रवेश न करता यावा म्हणून बारीक जाळीचा वापर करा । वेळेत एन्सेफलाइटिसचे लसीकरण करणे । यकृतशोथ 'अ' हा जगभरात पसरणारा एक सर्वाधिक व्यापक आजार आहे । हा यकृतशोथ 'अ' विषाणूमुळे होतो व हा साफ-सफाईची खराब पातळी असलेल्या जागांवर नेहमी होते । हा विषाणू यकृतावर हल्ला चढवतो व त्यामुळे रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाचे भिन्न आजार उद्भवतात । यकृतशोथ 'अ' विषाणू हा मलामध्ये पसरतो व सुरवातीला तो गुदद्वारातून प्रसार करतो । विषाणू हा तुलनात्मक दृष्टीने लक्षणे प्रकट करायला खूप वेळ घेतो व तो संसर्गजन्य असतो । म्हणून संक्रमित व्यक्ती हा विकसित होण्याआधी हा आजारा इतर लोकांमध्ये पसरवू शकतो । मळमळणे आणि उलट्या, कावीळ ( डोळे, त्वचा व लघवी पिवळी होणे), जुलाब, फिकट रंगाचा मल, पोटदुखी, अशक्तपणा, थकवा, ताप, थरथरणे, भूक न लागणे, घास दुखणे इत्यादी । लक्षणे दिसून येण्याची वारंवारता / तीव्रता ही व्यक्तिच्या वयावर अवलंबून असते । यकृतशोथ 'अ' व 'ब' हे दोन्ही भिन्न प्रकारचे विषाणूजन्य यकृतशोथ आहेत जे वेगवेगळ्या विषाणूंमुळे होतात । प्रत्येक प्रकारच्या यकृतशोथ वेगळ आहे । यकृतशोथ 'ब' साठी दिलेल्या लसीमुळे यकृतशोथ 'अ' पासून वाचता येत नाही । त्याचप्रमाणे यकृतशोथ 'अ'च्या लसीने यकृतशोथ 'ब' पासून वाचता येत नाही । आता लस उपलब्ध आहे आणि यकृतशोथ 'अ' विरोधी संरक्षणाचा सर्वाधिक व्यावहारिक उपाय आहे । प्रारंभिक लसीकरण हे व्यक्तीला १ वर्षापर्यंत सुरक्षित ठेवतो आणि ६ महिन्यानंतर दिले जाणारे बूस्टर अंदाजे कमीत कमी २० वर्षे संरक्षण देतो । ग्लेक्सोम्थिक्लाइनद्वारे एक संयुक्त लस उपलब्ध आहे, जी १ ।६ महिन्यांत दिले जाणार्याक एकल-बचाव-क्रमाद्वारे यकृतशोथ 'अ' व यकृतशोथ 'ब' ह्या दोहोंपासून संरक्षण देतो । यकृतशोथ 'अ' आणि 'ब'च्या संयुक्त लस दोन स्वरुपात उपलब्ध आहे । लहान मुलांचा डोस मुलांना आणि १ ते १५ वर्षाच्या किशोरांसाठी ० ।५ मि ।लीचा एक डोस । प्रौढांचा डोस: १६ वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या प्रौढांसाठी १ ।० मि ।लि । चा डोस । यकृतशोथ 'ब' हा एक विश्वव्यापी आजार आहे, जो यकृतशोथ व विषाणू (एचबीवी) ह्यामुळे होतो । एचबीवी हा मुख्यत्वे यकुतावर परिणाम करतो ज्यामुळे जळजळ होते । यकृताच्या पेशी नष्ट होतात व यकृताच्या कार्यात वारंवार अडथळा निर्माण होतो । संक्रमणाचे परिणाम हे भिन्न भिन्न व अनपेक्षित असतात । संक्रमणाचे हे परिणाम रुग्णाच्या वयावर व प्रतिकारक क्षमतेच्या स्थितीवर अवलंबून असतात । यकृतशोथ 'ब' हा अतिशय संसर्गजन्य असतो, ह्याला एड्स उत्पन्न करणार्या एच । आई । व्हीच्या तुलनेत १०० पटीने जास्त संसर्गजन्य मानले जाते । संपूर्ण वर्षांत यकृतशोथ 'ब' दरदिवशी एड्स तुलनेत जास्त लोकांचा जीव घेतो । ह्या रोगाच्या प्रसारामध्ये रक्त सर्वाधिक महत्त्वाचे साधन आहे पण इतर शारीरिक द्रव्यांपासून देखील पसरू शकतो ज्या द्रव्यांत वीर्य, योनिमार्गातून निघणारा स्राव व लाळ । एचबीवी हा तीन मार्गांनी पसरतो, आईकडून मुलाकडे, जन्माच्या वेळी व व्यकीकडून व्यक्तीकडे । यकृतशोथ 'ब' हा आजार तसचे त्याच्या परिणामातून होणारे क्रानिक कैरियर स्टेट किंवा यकृत कर्करोग ह्यांपासून संरक्षण मिळविण्याचा सर्वात प्रभावी व सुगम असा उपाय म्हणजे लसीकरण । लसीकरणानंतर सुरक्षित प्रतिजैविक प्रतिक्रिया विकसित झालेल्या व्यक्तिना तीव्र आणि जुना संसर्ग तसेच त्यासोबत आजार ह्यांपासून संपूर्ण सरंक्षण मिळू शकते । यकृतशोथ 'ब'लसीचा व्यापक वापर (उपयोग)हा यकृतशोथ 'ब'संसर्ग व दीर्घकालीन यकृतशोथ 'ब'ह्यांपासून निर्माण झालेल्या यकृत कर्करोगात लाक्षणिकरीत्या कमी दिसून आलेला आहे । ग्लेक्सोम्थिक्लाइनद्वारे एक संयुक्त लस उपलब्ध आहे, जी १ ।६ महिन्यांत दिले जाणार्यान एकल-बचाव-क्रमाद्वारे यकृतशोथ 'अ' व यकृतशोथ 'ब' ह्या दोहोंपासून संरक्षण देतो । संयुक्त लस ही लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी बनवलेली आहे । यकृतशोथ-'अ' आणि 'ब'ची संयुक्त लस ही दोन स्वरुपात उपलब्ध आहे । स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संपूर्ण भारतात वाढत्या लोकसंख्येची मोठी समस्या उभी राहिलेली आहे । सन 1952 मध्ये राष्ट्रीय पातळीवर कूंटुब कल्याण योजना राबवली गेली । सन १९९४ मध्ये केरो (मिश्र)मध्ये एक आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये लोकसंख्या व विकासाच्या विषयात हे सुचविले गेले की प्रजननाची आरोग्य कुंटूबकल्याणा सोबत सुधारणा करून जोडणे हे मानव व विकास ह्यांसाठी आवश्यक आहे सर्व प्रजनन आरोग्य सरंक्षणाचे एकच तत्वाच्या स्वरुपात कुंटुंब नियोजन सेवेला ठेवले जावे । म्हणून प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रमाच्या संकल्पनेचा जन्म झाला । संपूर्ण भारतभर प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रम हा सन १९९७ पासून राबवला जात आहे । उत्तराखंडात हा कार्यक्रम राज्यघटनेपासूनच राबवला जात आहे । मूळ राज्य उत्तरप्रदेशाच्या तुलनेत उत्तराखंडात प्रजननदराची पातळी सदैव कमी राहिली आहे । सन १९५१-५६च्या काळात ह्या राज्याचे अप्रमाणित जन्मदर ४८ होते जे कमी होत-होत सन १९७६-८१च्या काळात ३५ झाले तसचे सन १९९४-२००१ च्यादरम्यान हे प्रमाण अजूनच कमी होऊन फक्त २६ राहिले । जिल्ह्यांमध्ये हा दर पौडीमध्ये सर्वात कमी तर सर्वात अधिक हरिद्वारमध्ये आहे । संपूर्ण प्रजननदर (कोणत्याही महिलाद्वारे आपण प्रजनन जीवन काळामध्ये जन्माला आलेल्या शिशुंची संख्या) जो १९७१-७६च्या काळासाठी ५हून अधिक अंदाजित होता तो सतत कमी होत आहे व २००१मध्ये ही संख्या ३ ।३ होती । आंतराज्यीय भिन्नतादेखील ह्या काळामध्ये कमी झाली आहे । अप्रमाणित जन्मदर आणि संपूर्ण प्रजननदर हे नागरी आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये वेगवेगळे आहेत । पुत्राबद्दलची ओढ ही प्रबळ आहे जी राज्याच्या भावी प्रजनन पातळीला प्रभावित करेल । सामान्यपणे मैदानी क्षेत्रांच्या तुलनेत डोंगराळ क्षेत्रांमध्ये जन्मदर कमी आहे । जवळजवळ एक चतुर्थांश स्त्रीयां ह्या पहिल्या बाळाच्या जन्मानंतर २४ महिन्यांच्या आत दुसर्या् बाळाला जन्म देतात । अर्ध्याहून काही कमी (४६ टक्के) आया ३पेशा अधिक बाळांना जन्म देतात । जवळजवळ ४२ टक्के जन्म हे मोठा धोका असणार्याा वर्गातील असतात । विशेषकरून उत्तराखंडाच्या संबंधात मृत्युदर संबंधी माहितीच्या तुडवड्यामुळे मृत्युदर कमी होण्याचा कल तसेच त्यांचे प्रकार ह्यांवर टीका करणे कठीण आहे । नमुना नोंदणी पद्धत (एस ।आर ।एस)च्या अंदाजांनुसार सन २०००च्या दरम्यान उत्तराखंडाची अप्रमाणित मृत्युदर प्रत्येक १०००च्या लोकसंख्येवर अंदाजित ७ होती जी राष्ट्रीय सरसरी ९ पेक्षा कमी आहे । राज्याच्या बालकाचा मृत्युदर हा सन २०००मध्ये दर १००० जीवित जन्मावर ५० होता, जो राष्ट्रीय दर (६८/१०००) ह्यापेक्षा खूप कमी आहे । बालकाच्या मृत्युच्या एकूण संख्यापैकी जवळजवळ दोन तृतीयांश मृत्यू हे अर्भकाच्या काळात होतात । उत्तराखंडात बाल मृत्युदर दर १००० जीवित जन्मावर १९ आहे । वर्तमानात आईच्या मृत्युदराची आकडेवारी उपलब्ध नाही । राज्याची विषम भौगोलिक परिस्थिती पाहता हे सांगू शकतो की ह्या ठिकाणी आईचा मृत्युदर बराच जास्त असेल । आधुनिकीकरण तसेच नागरीकरण ह्यांमुळे जीवनशैलीत झालेल्या परिवर्तनांमुळे असंक्रमाक (असंसर्गजन्य) आजार हेदेखील मृत्युचे एक प्रमुख कारण बनू शकते । आईचा मृत्युदर व बालकाचा मृत्युदर कमी करणे, हे प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रमाचे उद्दिष्ट्य आहे । प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रमाच्या संदर्भात पुरुषांच्या सहभागाला विशेष महत्त्व देणे, पुरूष व महिला ह्यांना सुरक्षित व प्रभावी गर्भनिरोधकाच्या पद्धतींचे संपूर्ण ज्ञानाची कक्षा उपलब्ध करून देणे, गरोदर महिलाला गर्भधारणा तसेच प्रसूतीच्या वेळी चिकित्सालयीन सुविधा उपलब्ध करून देणे तसेच दांपत्याला निरोगी अर्भक (बाळ) प्राप्त करून देणे, ह्यां हेतूने कार्यक्रम चालवला जातो । दांपत्याला दिला जाणारा संरक्षणाचा दर हा सन २००६पर्यंत ४९ ।० टक्के आणि सन २०१०पर्यंत ५५ ।०, २०१०पर्यंत ९५ टक्के एवढा वाढवायचा आहे, हे आरोग्य कार्यक्रमांचे उद्दिष्ट्य । सन २००६पर्यंत ६० टक्के व सन २०१०पर्यंत ८० टक्के ह्याप्रमाणे सुरक्षा प्रसूतीचा दर तसेच संस्थेच्या प्रसूतींची संख्या अधिकाधिक वाढवायचे आहेत । प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रमुख्य कार्य । कार्यक्रमाच्या अंतर्गत चालवले जात असलेले मुख्य कार्य खालील प्रकारे आहे । आर ।सी ।एच शिबीरांचे आयोजन । आर ।सी ।एच आउटरीय सभांचे आयोजन । कंत्राटवर महिला आरोग्य कार्यकर्त्यांची नियुक्ती । मोठ्या प्रमाणात निर्माण करण्याचे कार्य आणि आरोग्य कक्षांची दुरुस्ती/नुतनीकरण । नागरी प्रजनन आणि बाल-आरोग्य-कार्यक्रम । करारनाम्यावर अतिरिक्त ए ।एन ।एम ।ची नियुक्ती । दुर्लक्षित आणि ग्रामीण क्षेत्रांत २५८ आणखी एन । एम । एम ।च्या कंत्राटावर नियुक्ती ह्या माता व मुले ह्यांचे संरक्षण व गर्भनिरोधकाचे सेवन वाढवण्याच्या हेतूने केली गेली आहे । प्रा । स्वा । केंद्र व सा । स्वा । केंद्र ह्यांवर रात्री ८ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत सुरक्षित प्रसूती करून देण्याच्या उद्देशाने भारत शासनाच्या निशा-निदेशानुसार ३९ प्रा । स्वा । केंद्र व २६ सा । स्वा । केंद्रांवर सेवा उपलब्ध केली जात आहे । गरोदर मातांची सुरक्षित प्रसूतीची सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने सन २००१-२००२ व सन २००२-०३ मध्ये उत्तराखंडात ९०० अप्रशिक्षित दायांना प्रशिक्षित केले गेले । सन २००४-२००५ मध्ये ५६० अप्रशिक्षित दायांना प्रशिक्षित केले गेले । ई ।ए ।जी कार्यक्रमांतर्गत भारतशासनाकडून पाच सुरक्षित मातृत्व सल्लागार (महिला चिकित्साधिकारी) यांना कंत्राटवर नियुक्त करण्याची मंजुरी मिळाली होती । नियुक्तीसाठी वर्तमानपत्रांत जहिरातीनंतर ३ महिला चिकित्साधिकारीयांची निवड केली गेली होती ज्यातून केवळ १ महिला चिकित्साधिकारिने सा ।स्वा ।केद्रं अगस्तमनि जनपद रुदप्रयागात आपल्या योगदानाची (सहकार्याची) माहिती दिली आहे । राज्यात प्रत्येत ग्रामसभा पातळीवर महिला आरोग्य कार्यक्रमाद्वारे महिन्याचा एक निश्चित दिवसी (शनिवारी) आउटरूच सत्राचे आयोजन करून, महिला व मुले ह्यांची आरोग्याची काळजी व लसीकरण ग्रामसभेच्या पातळीवर केले जात आहे । भारतशासनाद्वारे वरील कार्यक्रम २००४च्या जुलै महिन्यांपासून थांबवला गेला आहे परंतु राज्यात वरील कार्यक्रम महिला आरोग्य कार्यक्रमाच्या सहकार्याने चालवला जात आहे । आर ।सी ।एच कार्यक्रमांतर्गत राज्य पातळीवर औषधांचा विक्रय केला जात आहे । आर ।सी ।एच किट भारत सरकारकडून सरळ जिल्ह्यांना उपलब्ध करून दिले जात आहे । राज्य पातळीवर विकले जाणार्या उपकरणांसाठी राज्य पातळीवर संगठीत कार्यकारिणी समितीच्या अनुमतीनंतर मुख्यालय पातळीवर संगठित विक्रय समितीद्वारे नियमानुसार विक्रय केले जाण्याची व्यवस्था आहे । वर्षे २००३-०४ मध्ये जिल्ह्यांत लोकसंख्येच्या स्थिरीकरणात पुरूषांच्या सहभाग वाढण्यासाठी, एन ।एस ।वी (चिरफाड न करता, टाके न लावता) पद्धतीच्या प्रचार-प्रसारासाठी विशेष कार्य केले गेले । लोकसंख्या स्थिरीकरण स्थायी आरन होर्डिंगची स्थापना, भित्तीचित्रे, पंचायती राज सदस्यांचे ओरियन्टेशन तसेच चिकित्सा विभागाचे वैद्यकीय व पैरा मेडिकल स्टाफ व इतर माध्यप्रसाराचे प्रदर्शन इत्यादी केले गेले । कुष्टरोग हा एका जीवाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य (स्पर्षजन्य) रोग आहे । ह्या जीवाणूचे नाव माइकोबंक्टीरिअम लॅप्री आहे । माइकोबॅक्टीरिअम लॅप्री हा प्रामुख्याने कोशिकातंत्र तसेच त्वचा ह्यांवर परिणाम करतात । कुष्ठरोगाच्या संक्रमणाचा कालावधी (इनक्यूवेशन कालावधी) हा सामान्यत: तीन वर्षांचा असतो आणि हा रोग खूप हळुहळु वाढतो । कुष्टरोग हा कोणत्याही वयात तसचे कोणत्याही लिंगाच्या व्यक्तिंना समान स्वरुपात परिणाम करू शकतो । एम ।डी ।टी । औषध हे कुष्टरोगचे जीवाणू नष्ट करून रुग्णाला पूर्णपणे रोगमुक्त करते आणि समाजामध्ये रोग पसरवणार्या वर प्रतिबंध लावते । सर्वच कुष्ठरोगी हे संसर्गजन्य नसतात । बहुतेक रोगी हे असांसर्गिक असतात व ते रोग पसरवत नाही, मात्र १५ ते २० टक्के रोगी सांसर्गिक असतात । कुष्टरोग हा गोवर, टी ।बी ।, इत्यादी इतर रोगांच्या तुलनेत खूपच कमी संसर्गजन्य असतो । जवळजवळ ९५ टक्के लोकांमध्ये कुष्टरोगाशी लढा देण्याची प्रतिरोधात्मक क्षमता असते ज्यामुळे त्यांना हा रोग होऊ शकत नाही । कुष्ठरोगाचे प्रमुख लक्षण व ओळख खालीलप्रमाणे आहेत । शरीराच्या कातडीवर, त्वचेचा रंगावर फीका पिवळा किंवा लालसारखा रंग बदलेला डाग, ज्यात सुन्नता येते म्हणजेच दुखणे, दाह न होणे, खाज न येणे व न टोचणे व ना थंड व उष्ण ह्यांची जाणीव न होणे । त्वचेवर तेलाची चमक असणे । त्वचा, भुवयां, हनुवटी, कान ह्यांवर सूज, स्थूलपणा किंवा गाठ असणे । त्वचा, भुवयां, हनुवटी, कान ह्यांवर सूज, स्थूलपणा किंवा गाठ असणे । हातापायात मुंग्या येणे, सुन्नता व कोरडेपणा असणे । हातापायांच्या बोटांत विकार जन्माला येतात । कुष्ठरोगाचा प्रारंभ व प्रसार नेहमी कुष्ठरोगाचा प्रारंभ शरीरावर चट्टे किंवा डाग पडून होऊ शकतो व तो भाग सुन्न होतो । जर प्रारंभिक अवस्थेतच ह्याचा उपचार केला गेला तर रोग पूर्णपणे बरा होतो व त्यात अपंगतत्व निर्माण होत नाही जे सामाजिक बहिष्कारांचे मुख्य कारण आहे । कुष्टरोगाची योग्य माहिती नसल्यामुळे किंवा निष्काळजीमुळे उपचार केला गेला नाही तर तो रोग वाढतच जातो । बोट वाकडी व्हायला सुरू होतात, हातापायांत जखमा होतात व चेहरा विकृत दिसायला लागतो । बहुतेक लोक ह्या अवस्थेत रोगोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेण्यासाठी जातात । कुष्टरोगीच्या सुन्न (बधीर) व असंवेदनशील भागांची देखरेख/काळजी न घेतल्यामुळे त्या भागांवर जखमा व अल्सर तयार होतात । जखमा व अल्सर असतानादेखील रोग्यावर पूर्ण उपचार होऊ शकतो पण उपचाराला उशीर झाल्यामुळे अपंगत्व व विरुपता आलेली असते, ते औषधाने दूर करून पुन्हा पूर्वीच्या स्थितीत आणले जाऊ शकत नाही । हा कुष्ठरोग, अपंग व्यक्तीचे साधारण शस्त्रक्रिया करून हातापायांना अशा प्रकारे बनवले जाते की रोगी पुन्हा कामधंदा करू शकेल व तो आपला उदरनिर्वाह करून शकेल (आपले जीवन जगू शकेल) । हिवतापाचा सूक्ष्म जिवाणू हा मादा एनाफिलीज डास चावल्याने पसरतो । मादी एनाफिलीज डास हे स्वच्छ पाण्यात वाढतात व ते रात्री चावतात । कंप/थरथराट होऊन व थंडी लागून नेहमी तिसर्याा दिवशी ताप येतो । घरातील भाड्यांत साठवलेले पाणी हे आठवडातून एकदा नक्की बदला । झोपतेवेळी मच्छरदाणीचा वापर करा किंवा राईचे / कडुलिंबाचे तेल शरीराच्या उघड्या अंगावर लावा । घराच्या खिडक्यांना, दरवाजांना आणि तावदानांवर बारीक जाळी लावणे । आपल्या आजुबाजूला पाणी साठू न देणे । जर असे करणे शक्य नसेल तर साठलेल्या पाण्यावर जाळलेले मोबिल/डिझल/रॉकेल ह्यांची काही मात्रा त्यावर टाकणे । विकसनशील देशांमध्ये गोवरचे आजार भरपूर गंभीर स्वरूप घेऊ शकते, कारण ह्याच्यामुळे होणारे मृत्यू दर १० टक्के ऐवढी जास्त आहे । म्हणून जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर लहान मुलांना लस द्या असा सल्ला दिला जातो । अलीकडे आईची एंटीबाडीची पातळी आणि लसीचा डोस ह्या व्यक्तिरिक्त, आजारांच्या घटना पाहता जागतिक आरोग्य संगटनाद्वारे लहान मुलांना नऊ महिन्यांच्या वयात गोवरची लस देण्यासाठी सांगितले जाते । ताप, सर्दीचे सामान्य लक्षण, डोळे येणे, खोकला, तोंडाच्या आत डाग व त्वचेवर येणारे लाल पुरळ - ही गोवराची चिन्हे व लक्षणे आहेत । याशिवाय संक्रमणाच्या दरम्यान जुलाब, पोटदुखी आणि भूख कमी होणे ह्यांसारखी लक्षणेसुद्धा दिसू शकतात । गोवराचे लक्षण लहान मुलांच्या तुलनेत तरुणांमध्ये जास्त गंभीर स्वरूपात दिसून येतात, ह्याचा संसर्गाचा कालवधी (इन्फेक्शन काळ) हा जवळजवळ १० ते १२ दिवसाचा असतो आणि ह्या काळाच्या दरम्यान बाहेरून ह्या आजाराचे जवळजवळ कोणतेच लक्षण दिसून येत नाही । १० ते १२ दिवसाच्या कालावधी दरम्यान ह्या विषाणूमुळे सर्वात पहिले वरील श्वासोच्छवास मार्गात स्थानीय संक्रमण होते आणि नंतर हा संक्रमण शरीराच्या इतर भागांमध्येही पसरतो । ह्यानंतर हा विषाणू संपूर्ण रक्तप्रवाहात पसरल्यानंतर त्याला प्रारंभिक आजाराचे स्वरूप प्राप्त होते । विषाणूंचा प्रवेश आणि आजाराच्या प्रारंभीचा मधला कालावधी गालगुंड किंवा सांसर्गिक गालुगंड हे एका प्रकारचा गंभीर सांसर्गिक आजार आहे, ज्यात जबड्याच्या आजुबाजूला असलेल्या एक किंवा दोन्ही लाळग्रंथींमध्ये सूज येते आणि त्या दुखायला लागतात । लाळग्रंथी ह्या कानाच्या समोरच्या दिशेला (बाजूला / बाजूच्या) गालाच्या आतल्या भागात आणि अनुक्रमे तोंडाच्या खालच्या पृष्ठभागावर असतात । ह्या शिवाय, गालगुंड आजारामुळे तोंडदेखील सुखू लागते । जर्मन गोवर' किंवा जर्मन मीजल्स हादेखील अतिशय स्पर्षजन्य (संसर्गजन्य) आजार आहे, जो मुलांना, किशोरांना व तरुणांना होतो । जन्मानंतर लगेच होणारा 'जर्मन गोवर' आजार हा सामान्यपणे खूपच कमी (नाममात्र) असतो व केवळ थोड्याशा कालावधीसाठी होतो । जर्मन गोवर' ह्या आजाराचे सर्वात स्पष्ट असे लक्षण म्हणजे अंगावर लाल पुरळ उटतात, ह्या आजाराची सर्वात मुख्य समस्या ही आहे की ह्या आजाराच्या विषाणूंची वाढ अतिशय वेगाने होते व त्यामुळे मुलांमध्ये जन्मदोष उत्पन्न होतो । जवळजवळ २५ ते ५० टक्के 'जर्मन गोवर'ची लागण झालेली लक्षात येत नाही, आणि जेव्हा ह्याची लक्षणे उत्पन्न होतात तेव्हा ती खूपच साधारण असतात व स्पष्टपणे दिसून येतात । जेव्हा प्रौढांना 'जर्मन गोवर' हा आजार होता तेव्हा त्यांच्या अंगावर पुरळ येण्यापूर्वी जवळजवळ दोन दिवस आधीच ताप येतो आणि त्यांची भूख कमी होते । गोवर, गालगुंड व 'जर्मन गोवर' ह्यांची जिवंत एट्युनुएटेड लसी ह्या एकत्रित अशी असाधारण लसीच्या स्वरुपात असतात त्याला एमएमआर लस म्हणतात । एमएमआर लसी ह्या अधिक प्रभावी (परिणामकारी) असतात कारण ह्या असाधारण विषाणू लसीत भिन्न-भिन्न संबंधीत अशा स्टेन नस्ल असतात । एमएमआर लसींचा उपयोग हा अतिशय परिणामकारी (प्रभावी) ठरला आहे । एमएमआरपासून मिळणारी रोगप्रतिकारक शक्ती अधिक जास्त काळ व जवळजवळ जन्मभर टिकते । एमएमआरपासून मिळणारी रोगप्रतिकारक शक्ती अधिक जास्त काळ व जवळजवळ जन्मभर टिकते । तथापि, प्राथमिक लसीकरण कार्यक्रम कार्यावित करणे हे गोवरसाठी उचलेल्या पहिल्या पावलाचे उद्दिष्ट आहे । जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे असे आहे की गोवर व खसरा ह्यांचे पूर्णपणे निराकरण करण्यासाठी ह्याचा एकच डोस पुरेसा नाही । म्हणून आता डब्ल्यू । एच । ओ । व यूनिसेफ, दोन्हीद्वारे संयुक्त रुपाने हा सल्ला दिला जातो की ९ महिन्यांत ह्याचा पहिला डोस देण्याऐवजी ह्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी गोवरची दुसरी लस देणे अत्यावश्यक आहे । डोके किंवा मस्तिष्क ह्यात निर्माण होणार्याा गोंधळामुळे विचार करणे, समजणे, कार्य करणे किंवा अनुभव घेणे ह्यांच्या क्षमतेवर परिणाम होतो । डोक्याच्या अशा अवस्थेला मानसिक आजार असे म्हणतात । हा अंदाज केला जातो की लोकसंख्येच्या १-२ टक्के लोक गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त होतात आणि जवळजवळ ५ टक्के सामान्य मानसिक आजाराने ग्रस्त होतात । असा अंदाज लावला गेला आहे की रुग्णालयात भरती होणारे बाह्य रुग्णांमधून २५ टक्के हे मानसिक आजाराने ग्रस्त असतात । मानसिक आजार हे अनेक प्रकारचे असू शकतात जसे मदंबुद्धी, मिरगी, झोप न येणे, खूप झोप येणे, संभोग व संभोगाच्या प्रक्रियेत बदल, मनःस्थती ठीक नसणे/बदल, सिजोफेरनिया, लगेच विसरणे, कोठेतरी हरवूण जाणे, व्यक्तिमत्वात बदल इत्यादि । डोके किंवा मस्तिष्क ह्यात निर्माण होणार्याा गोंधळामुळे विचार करणे, समजणे, कार्य करणे किंवा अनुभव घेणे ह्यांच्या क्षमतेवर परिणाम होतो । डोक्याच्या अशा अवस्थेला मानसिक आजार असे म्हणतात । मानसिक आजार हे अनेक प्रकारचे असू शकतात जसे मदंबुद्धी, मिरगी, झोप न येणे, खूप झोप येणे, संभोग व संभोगाच्या प्रक्रियेत बदल, मनःस्थती ठीक नसणे/बदल, सिजोफेरनिया, लगेच विसरणे, कोठेतरी हरवूण जाणे, व्यक्तिमत्वात बदल इत्यादि । कोणत्याही कार्यात लक्ष न लागणे । विनाकारण दुखी असणे । लगेच व बर्यााच वेळा राग येणे । मनःस्थितीत लवकर बदल, आनंदापासून अलिप्त राहणे व पुन्हा आनंदी होणे । मुलांच्या छोट्याछोट्या गोष्टींवरून लगेच हैराण होणे (त्रस्त होणे) । स्वःताला नेहमी बरोबर आणि दुसर्यााला चुकीचे समजणे । तबांखू, मद्य, भांग, चरस ह्यांचे सेवन करण्याची इच्छा निर्माण होणे । संभोगाची इच्छाशक्ती किंवा या क्रियेत त्रास होणे । कोणत्याही रुग्णाला मानसिक आजार (मनोरुग्ण) ठरविण्याच्या आधी त्याची संपूर्ण मानसिक व्यथा पाहिली जाते (ज्यात सध्या त्याला होत असलेली पीडा, जुने व नवीन त्रास, कौटुंबिक व त्याच्या आजूबाजूची व्यथा पाहिली जाऊ शकते) नंतर त्याची शारिरीक आणि मानसिक तापसणी केली जाते । वेळ आल्यावर लांब तपासणीत ई ।सी ।जी ।, आर ।एफ ।टी, एल ।एफ ।टी, ई ।ई ।जी आणि सी ।टी ।स्कैन, डाइग्नोस्टिक स्टेण्डाइजड इन्टरवेन्स व मानसशास्त्र तपासणी केली जाते । मानसिक आजारावरील उपचार हा खालील दिलेल्या पद्धतींद्वारे केला जाऊ शकतो । रुग्ण व त्याच्या कुटुंबाचे ऐकणे आणि त्याच्या मानसिक आरोग्याबद्दल माहिती मिळविणे । रुग्णाला स्वतःमध्ये भावनावेगाने बदल करण्यासाठी त्याचे मन वळवणे । प्रत्येक जिल्ह्यात मानसिक आरोग्यासाठी प्रचार-प्रसार करणे, वर्तमानपत्र, दूरदर्शन, रेडिओ, आरोग्य जत्रेद्वारे, पोस्टर, बॅनर्स इत्यादींद्वारे लोकांना जागरुत करणे । सामाजिक वातावरण योग्य बनविणे, समाजाच्या लोकांमध्ये सामाजिक संबध व सहभागाला उत्तजेना देणे । मानसिक, सामजिक व वैयक्तिक परिवर्तनाची सुरवातीपासूनच माहिती मिळविणे । शाळा, कॉलेज, सरकारी व गैर सरकारी संस्थानांमध्ये तपासणी करणे । भावनात्मक आणि मानसिक आजारावर उपचार करणे, कुटुंबाला कठीण परिस्थितींतून जाण्याची क्षमता प्रदान करणे । रुग्णाचे सामाजिक व वैयक्तिक त्रासाचे निराकरण करणे । मानसिक रुग्णाला बरे करणे आणि कुटुंब व समाजाच्या अडचणी कमी करणे । कोणत्याही मानसिक रुग्णाला पुन्हा रुग्ण होण्यापासून वाचवणे । राज्यात मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत खालील कार्यवाई केली जात आहे । राज्यात ४ एप्रिल २००२ पासून राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणाचे संघटन केले गेले आहे । मानसिक आरोग्य प्राधिकरण कार्यक्रमांतर्गत डेरहादूनमध्ये ३० शय्यांचे राज्य मानसिक रुग्णालय बनविले जात आहे । जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांर्गत उत्तराखंडाच्या दोन जिल्ह्यांची निवड केली गेली आहे । गढवाल क्षेत्रात डेहराडून व कुमाऊ क्षेत्रात नैनीताल । ह्यासाठी भारत शासनाला १८४ ।३० लाखाचा प्रस्ताव हा मंजुरीसाठी पाठवला गेला आहे । डेहराडून व नैनीताल ह्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्रम राबवले जातील ।