एक महिन्यापासून सतत जुलाब होणे । एक महिन्यापासून सतत खोकला येणे । शरीराचे वजन एकाएकी १० टक्के कमी होणे । तोंडामध्ये सतत जखम किंवा तोंड येणे । शरीरात सतत चट्टे किंवा फोड्या येणे । क्षयरोग ज्याच्यात औषधाचा परिणाम होत नाही । एकापेक्षा जास्त ठिकाणी लाळग्रंथींचा आकारमान वाढणे । स्तनावर किंवा शरीरामध्ये इतर अनेक गाठी किंवा सूज । एड्सपासून रक्षण तसेच त्याचा प्रचार विस्तार असे अनेक आजार आहेत ज्यांचा उपचार नाही । पौष्टिक आहार आणि स्वस्थ जीवनशैली स्वीकारा । धूम्रपान, मद्यपान, नशीली औषधांचे सेवन करु नका । तन-मन दोन्हीं प्रसन्न राहतील । शारीरिक स्वच्छतेवर लक्ष द्या । फक्त सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा । रुग्णालयात एचआयवीबरोबर जगणार्यार लोकांना वेगळे करणे/ किंवा उपचार न करणे अपराध आहे । एचआयवीबरोबर जगणार्याब लोकांची गुप्तता राखून ठेवणे अनिवार्य आहे । एचआयवीबरोबर जगणार्याब लोकांना आणि त्यांच्या कुटूंबियांना सल्ला/मार्गदर्शन देणे आवश्यक आहे । चिकित्सकाला/डॉक्टरला सगळे रुग्ण समान आहेत तर दूजाभाव कसा एचआयवी/एड्स संसर्गरोग नाही । संसर्गित व्यक्ती १०-१५ वर्षापर्यंत सामान्य जीवन जगतात । संसर्गित व्यक्तीबरोबर भेदभाव अत्याचार आहे, आणि हमारी अनभिज्ञताचा/अजाणतेपणाचा संकेत । कार्यालय, घर, मित्र ह्यांच्यामध्ये त्यांच्याबद्दल पहिल्यासारखीच वागणूक असली पाहिजे । भारतात दृष्टिहीनांचा व्यापकता दर १ ।४ टक्के आहे, ह्या व्यापकता दराला ० ।३ टक्क्यावर आणण्यासाठी भारत सरकारद्वारे वर्ष १९७६ मध्ये राष्ट्रीय दृष्टिहीनता निवारण कार्यक्रमाचा आरंभ केला गेला । आंधळेपणाचे मुख्य कारण म्हणजे मोतीबिंदू आहे । जे एकुण अंधत्वाचे जवळजवळ ५५ टक्के आहे । राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाच्या अंतर्गत दृष्टिहीन व्यक्तींसाठी खासकरुन मोतीबिंदूने ग्रासलेल्यांना शस्त्रक्रियेद्वारा ऑपरेशन करुन लाभांवित केले जात आहे । मोतीबिंदू ऑपरेशनच्या गुणवत्तेवर विशेष ध्यान दिले जात आहे । ज्याच्यासाठी सगळ्या जिल्हा चिकित्सालयामध्ये चांगल्या चिकित्सालयाला माइक्रस्कॉपिक केंद्रामध्ये परिवर्तित केले जात आहे । आंधळेपणाचा व्यापकता दर कमी करण्यासाठी शिक्षा सत्राच्या सुरुवातीला १०-१४ वर्षाच्या शाळातील विद्यार्थ्यांच्या नेत्र परीक्षणाचा कार्यक्रम मोहिमेच्या रुपात चालवला जात आहे । तसेच दृष्टि दोषाने ग्रासलेल्या गरीब विद्यीर्थ्यांसाठी विनामूल्य चष्मे विकले जात आहेत । नेत्र परीक्षण कार्यक्रमामध्ये सगळ्या सरकारी, गैरसरकारी ऐच्छिक संस्थांचा सक्रिय सहभाग घेतला जात आहे । आंधळेपणाचा व्यापकता दर कमी करण्यासाठी भारत सरकारद्वारे नेत्र विभागाशी संबंधित कर्मचार्यांवना विविध स्तरावर प्रक्षिशिण दिले जात आहे । आंधळेपणाचे मुख्य कारण म्हणजे मोतीबिंदू ५५ टक्के आहे, दृष्टि दोष १९ टक्के, काळा मोती ४ टक्के कॉर्नियल पैथॉलाजी ७ टक्के, अन्य 15 टक्के, आहेत । जेव्हा साधारण स्वच्छ लेंस किंवा त्याच्या कॅपस्यूल अंधक किंवा दुधाळ होतात ज्याच्यामुळे उजेड डोळ्याच्या आतमध्ये पोहचू शकत नाही । अशावेळी रुग्णाला अंधक किंवा कमी दिसू लागते । मोतीबिंदूने गांजलेल्या रोग्यांची ओळख करुन चिकित्साधिकारी तसेच नेत्र सहाय्यक आपल्या चिकित्सालयात/क्षेत्रामध्ये स्क्रीनिंग करतात । तत्पश्चात/त्यानंतर मोतीबिंदूवाल्या रुग्णांना सुसज्जित रुग्णालयात नेत्र शल्यकद्वारे शस्त्रक्रिया केली जाते । ६ आठवड्यानंतर चष्म्याची तपासणी केली जाते । जिल्हा अंधत्व निवारण समित्यांद्वारे व्यापक प्रचार प्रसार करुन सरकारी, गैरसरकारी खाजगी तसेच ऐच्छिक संस्थांच्या माध्यमातून शिविर लावले जातात । मोतीबिंदूचा उपचार केवळ शल्य चिकित्सेद्वारेच संभव आहे । इन्ट्रा कॅप्सूलर कॅटरेक्ट एक्सट्रेक्शन कार्यामध्ये पूर्ण लेंस कॅपस्यूल काढले जाते । शस्त्रक्रियेनंतर तपासणीच्या उपरांत चष्म्याचा प्रयोग केला जातो । शस्त्रक्रियेच्या दरम्यान लेंस प्रत्यारोपण डोळ्याचा पुढील भाग, नेत्रपटलाच्या समोर केले जाते । इक्स्ट्रा कॅनसूलर कॅटरेक्ट एक्सट्रेक्शन कार्यामध्ये समोरील कॅपस्यूलचा भाग किंवा पूर्ण लेंस मॅटर काढून घेतले जाते । आणि मागील कॅपस्यूल सुरक्षित सोडून दिला जातो । कॅपस्यूलर वैग मध्ये लेंस बसवले जातात । कार्यामध्ये ६ मिमी ।ची एक टनल बनवली जाते । बाकी कार्य च्या सारखे होते । कार्यामध्ये टाके लावले जात नाही । काळ्या मोतीबिंदूमध्ये बिंदू नेत्र तंत्रिका हळूहळू नष्ट होते । डोळ्यांमध्ये पाण्याचा दबाव जास्त असल्यामुळे किंवा नेत्र तंत्रिकामध्ये रक्त पुरेशा प्रमाणात न पोहचल्यामुळे असे होते । काळ्या मोतीबिंदूपासून होणार्याा अंधत्वाला थांबवले जाऊ शकते ।जर ह्याची लवकर माहिती मिळाली । तर ह्याचा नियमित उपचार व तपासणी होत राहिल । जेव्हा डोळ्यामध्ये अतिरिक्त दबाव जास्त असेल जर कुटूंबात कोणाला काळा मोतीबिंदू असेल अधिकांश रुग्णांमध्ये डोळ्यातील पाणी जाण्याचा भाग मोकळा असतो परंतु काही कारणाने पाणी कमी जाते । आतील दबाव वाढला जातो ।आणि नेत्र तंत्रिका नष्ट होते, हळूहळू रुग्ण आजूबाजूच्या वस्तुंना पाहू शकत नाही, जर वेळेवर उपचार केला नाही तर दृष्टीसुद्धा जाऊ शकते । ज्यांचे प्रमुख लक्षण समोर आल्यावर रुग्णाला डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली पाहिजे । उजेडात इंद्रधनुष्यासारखे रंगीत गोळे दिसून येणे । विशेष लेंस किंवा यंत्राद्वारे नेत्र तंत्रिकाची तपासणी करुया की किती हानी पोहचली आहे । फिल्ड टेस्ट ज्याच्यामध्ये समोर बघताना बाजूच्या वस्तु बघण्याच्या क्षमतेची तपासणी होते । एक विशेष लेंसद्वारे पाणी बाहेर जाण्याच्या भागाला बघू शकतो । प्रशिक्षण तपासणी केंद्राची सूची जिथे काळ्या मोतीबिंदूचे प्रशिक्षण केले जाऊ शकते । जीवनसत्त्व अ च्या कमीने कॉर्नियल कमकुवत तसेच जखम होते । ज्याच्याने शेवटी अंधत्व येते । जीवनसत्त्व अ ची कमी खसरे तसेच कुपोषणच्या स्थितीमध्ये आणखी जास्त होते । जीवनसत्त्व अ च्या कमीने रातआंधळेपणा होऊ शकतो, खाण्यामध्ये जीवनसत्त्व अ च्या मात्राची कमी सतत जुलाब तसेच कुपोषणामध्ये जीवनसत्त्व अ ची व्यग्रता कमी होणे । खसरे च्यावेळी व नंतर जीवनसत्त्व अ ची मागणी अधिक होणे । कमी उजेडात दिसून येते । श्वेत पटल कोरडा होतो । बिटोटस स्पोटस - श्वेत पटलाचे श्वेत दाग दिसून येतात । रातआंधळेपणापासून वाचण्यासाठी चौलाई चण्याचा साक, मेथीचा साक, पालक, कोबी, खोथंबीर, गाजर पपई आंबा इत्यादीचे सेवन । आईला दूधासाठी प्रोत्साहित करणे । गोवरची लस वेळेवर देणे/टोचणे । जीवनसत्त्व 'अ' चा खुराक (१ लाख आई ।यू ।) गोवरच्या लसीकरणाच्यावेळी तसेच ३ वर्षापर्यंत (२ लाख आई । यू ।) ३ महिन्याच्या अंतरावर द्यावे । मुलांना पौष्टिक आहार देण्याची आवश्यकता आहे, कारण की कुपोषणामुळे होणार्याा पारपटल अंधत्वापासून वाचवले जाऊ शकते । रूबेलामुळे होणारे कन्जानाईटल कॅटरेक्टसाठी वेळेवर लसीकरण करण्याची आवश्यकता आहे । डोळ्यामध्ये इजा झाल्यामुळे जवळजवळ २०-४० टक्के मुलें एका डोळ्यानी आंधळे होतात । डोळ्याच्या सुरक्षेबद्दल लोकांना शिक्षित करण्याची आवश्यकता आहे ।कारण फटाके, औद्योगिक अपघात आणि ट्रॅफिक अपघातामुळे होणार्याि/येणार्या अंधत्वापासून वाचवले जाऊ शकते । रोहों पासून डोळ्यांच्या रक्षणासाठी पर्यावरणाच्या सफाई यंत्रणेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे । तसेच उपचार वेळेवर करण्याची गरज आहे । हळूहळू तसेच न दुखता एक किंवा दोन्हीं डोळ्यांमध्ये एक महिना किंवा वर्षामध्ये दृष्टित हळूहळू कमी येणे । करडा किंवा सफेद पुतळी (प्यूपिल) होणे । जेव्हा प्रकाश दृक-पटलावर पडत नाही । एक तर तो दृक-पटलाच्या पुढे किंवा दृक-पटलाच्या मागे पडतो । जेव्हा प्रकाशाची किरणे दृक-पटलाच्या आधी एकत्रित होतात । अधिकांश रुग्णांमध्ये डोळ्यातील पाणी जाण्याचा भाग मोकळा असतो परंतु काही कारणाने पाणी कमी जाते । आतील दबाव वाढला जातो ।आणि नेत्र तंत्रिका नष्ट होते, हळूहळू रुग्ण आजूबाजूच्या वस्तुंना पाहू शकत नाही, जर वेळेवर उपचार केला नाही तर दृष्टीसुद्धा जाऊ शकते । ज्यांचे प्रमुख लक्षण समोर आल्यावर रुग्णाला डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली पाहिजे । रुग्ण जवळील वस्तु विघ्नरहित बघू शकतात परंतु लांबच्या वस्तू पाहण्यास त्रास होतो । रुग्ण वस्तुंना पाहण्यासाठी डोळ्याच्या जवळ आणतात । वर्गामध्ये विद्यार्थी काळ्याफळ्याच्या अगदी जवळ बसण्याचा प्रयत्न करतात । जेव्हा प्रकाशाची किरणें दृक-पटलाच्या मागे एकत्रित होतात ।हे जास्त तर तरुण मुलांमध्ये पाहिल्या जाते । डोकेदुखी डोळ्यात जडपणा वाचण्यास त्रास डोळ्याच्या मासंपेशींच्या कमकुवतपणामुळे लेंस आपला आकार बदलू शकत नाही वाचताना किंवा जवळील काम करताना प्रकाशाची किरणे दृक-पटलाच्या मागे पडतात । हे ४० वर्ष आणि त्याच्यापेक्षा अधिक वयामध्ये आढळून येते । लांबून वाचणे लिहिणे व कोणतेही जवळील काम करताना अस्पष्टपणा । जर कोणत्याही प्रकाशाची किरणे डोळ्याच्या पडद्याच्या समोर किंवा मागे एका बिंदूवर केंद्रित होत नाही ज्याच्यामुळे अस्पष्ट दिसते । दूर किंवा जवळचे पाहण्यात अस्पष्टता, डोके दुखणे, डोळे लाल होणे । वृत्तचितीच्या आकाराचा चष्मा सतत घालायचा आहे । कर्करोग एक जीवनशैलीतून उत्पन्न होणारा आजार आहे । कर्करोग आपल्या चुकीच्या आचार, विचार व्यवहार आणि आहारातून उत्पन्न होतो । अधिक सिगरेट पिल्याने फफ्फुस, श्वास नलिकेंचा कर्करोग अधइक होतो । जसे - जसे आपण प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होत आहोत आणि संक्रमित रोगांपासून सुटलो । तसे-तसे आपल्या जीवनशैलीतील बदलावामुळे कर्करोग व ह्दयरोग ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे । जपानमध्ये हा आजार नंबर एक वर आहे । विकसित देशांमध्ये हा आजार दूसर्याढ नंबरवर, आणि विकासशील देशांमध्ये हा तिसर्या नंबरवर आहे । भारतात आठमधील एक व्यक्ती आपल्या वयात कधी ही कर्करोगाने त्रस्त होऊ शकतो । आपल्या देशात जीवनशैली, परंपरा, धर्म विविध असल्याकारणाने हा आजार वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारे आढळला जातो । देशातील सगळ्या आकड्यांचे आकलन करुन पाहिले आहे शहरात ४० टक्के स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग आणि स्तन कर्करोग आढळतात । ग्रामीण स्त्रिया ह्या दोन्हीं ६० ते ६५ टक्क्याच्या आत आहेत । पुरूषांमध्ये धूम्रपान आणि प्रदूषणाने फुफ्फुसाचा व श्वासनलिकेचा कर्करोग अधिक आढळतो तसेच गुटखा, पान पराग, खैनी, सुरतीमुळे तोंड व पोटाचा कर्करोग होण्याची अधिक संभवना/शक्यता आहे । कर्करोग काय आहे ? कर्करोग एका आजाराचे नाव आहे । कर्करोगामध्ये शरीरातील पेशी आपोआपच गुणात्मक पद्धतीने वाढ करतात आणि शरीराच्या नियमांना न पाहिल्यासारखे करतात । पेशी शरीराच्या दूसर्याख भागामध्ये सुद्धा पोहचते । पेशी एक ग्रंथी किंवा जखमेचे रूप घेते, आणि आपल्या संर्पकात येणार्या सगळ्या तंत्रांना नष्ट करुन टाकते । कर्करोग १००० पेक्षा अधिक आजारांचा एक समूह आहे । जरी प्रत्येक आजार एक दूसर्याधपासून अगदी भिन्न असतात, परंतु मूलतः सगळे कर्करोग शरीराच्या काही कोशिकांमध्ये अव्यवस्थाच्या परिणामस्वरुप असतात । सामान्यतः सुसाध्य अर्बुदाला शल्य चिकित्साद्वारे काढले जाते आणि ह्यांची पुन्हा होण्याची शक्यता/संभवना नसते । असाध्य अर्बुद कर्करोग असतात । असाध्य अर्बुद जवळचे ऊतक आणि अंग ह्यांना नष्ट करतात ।