मीठ आणि दारु ह्यांचे सेवन कमी करा । रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलला नियंत्रित करण्यासाठी मीठाचे आणि दारुचे सेवन कमीत-कमी प्रमाणात करा । धूम्रपान बंद करा । धूम्रपान केल्याने कर्करोगासमवेत अनेक आजारांचा धोका असतो । ह्याला सोडण्याचे पूर्ण प्रयत्न करा । रोज व्यायाम करा । आपल्या रोजच्या नित्यकर्मामध्ये व्यायामाला समाविष्ट करणे । नियमित व्यायाम केल्यामुळे तुम्ही ह्दयविकार, बृहदआंत्र-कर्करोग, रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांपासून वाचवू शकता । हल्की-फुल्की शारीरिक क्रिया करावी । जिना चढणे, बागकाम, घरातील छोटे-मोठे काम किंवा नृत्य करण्यासारखे हल्की-फुल्की शारीरिक क्रिया अवश्य करावी । ह्यामुळे शरीर लवचिक बनते । जर सतत ताप येत असेल तर त्याची पाहणी/तपासणी जरुर करावी । हिवताप, काळा आजार यक्ष्मा ह्यांची सुरूवात तापापासून होते । उन्हाळा सुरु झाला आहे । शिळे अन्न आणि रस्त्याच्या कडेला विकले जाणारे पदार्थ खाऊ नये । मुलांना फास्ट फूड, कुरकुरे,आइसक्रीम खायला देऊ नका । अनेक जुलाब झाल्यामुळे मीठ आणि साखर ह्यांचे मिश्रण किंवा ओआरएस पाजावे । स्वच्छ पाणी जास्तीत-जास्त प्यावे । सतत तापाने त्रासलेला आहे । काळा-आजार हिवताप किंवा तीव्रताप येऊ शकतो । माझा मुलगा जुलाब आणि ताप ह्या दोन्हींनी त्रासलेला आहे । सर्वप्रथम ओआरएसचे मिश्रण पाजावे । त्यानंतर शिशूला कुठल्याही बाल रोगतज्ञाकडे लवकर दाखवावे । अडीच-तीन वर्षापासून दर दोन-तीन महिन्यांनी ताप येत जातो । एवढेच नाहीतर जीभेवर पांढरा थर जमा होतो । पाण्याचे प्रमाण जास्त घ्या आणि मूत्र तपासणी करा । काळा-आजाराचे प्राथमिक लक्षण काय आहे । काही दिवसापासून हलकासा ताप आहे । तापाची पाहणी करा । आणि इतर आवश्यक तपासणीनंतरच कालाजार प्रमाणित होऊ शकतो । मेटासिनची गोळी दिल्याने ताप उतरतो आणि पुन्हा १०३ पर्यंत ताप चढतो । एक्सरे, टीसी-डीसी साधारण आहे । चार-चार तासाने ताप मोजा । जर १०० पेक्षा जास्त ताप असेल तर पॅरासिटामलची गोळी द्या आणि कोणत्यातरी औषधतज्ञाचा सल्ला घ्या । एच आई वी काय आहे । हा कसा होतो । सुरक्षेचे उपाय सांगा । हा एक प्रकारचा वायरस आहे । ह्याचा प्रसार प्रामुख्याने असुरक्षित लैंगिक संबंध, संसर्गित सुई, संसर्गित रक्त आणि आईकडून बाळांना होतो । ह्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता कमी होत जाते । अस्थी-क्षयरोगाचे लक्षण काय आहे । ह्याचा उपचार काय आहे । हाडांमध्ये वेदना, सतत ताप, जरी कमी झाला तरी हा ताप संध्याकाळी वाढतो ।त्रासाबरोबर हाडांमध्ये वक्रता आली तर हे अस्थी-क्षयरोगाचे लक्षण आहे । ह्याच्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि झिजू लागतात । ह्या परिस्थितीमध्ये अर्धांगवायू होऊ शकतो । ह्याच्या तपासणीसाठी डिजिटल एक्सरे, एमआरआई करा ।क्षयरोगाचे औषध एक वर्षापर्यंत घ्या । आणि तज्ज्ञ चिकित्सकाचा परामर्श घ्या । रात्री झोपताना अंगावर एक चादर आवश्य घ्या । तसेच पंखा कमीत-कमी चालवा । ह्याच्याने जर स्वतःला बरे वाटत नसेल तर एन्टीएलर्जिक गोळ्या दहा दिवसापर्यंत घ्या । मुलांना घामोळ्या झाल्या आहेत काय करावे? अतिसाराचे घरगुती उपचार काय आहे? एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे साखर आणि एक चिमुटभर मीठ घलून उकळवून द्या । उन्हामुळे काळा-आजार रोग होतो का? गर्मीमध्ये ह्याचा प्रकोप वाढला जातो का? काळा आजार वाळुमक्क्षीच्या चावण्याने होतो । ह्याचा उपचार सर्व इस्पितळांत आहे । ह्याच्यासाठी आत्ता गोळीसुद्धा उपलब्ध आहे । एखाद्या मुलाला डांग्या खोकला झाला तर काय केले पाहिजे । बाळाला डीपीटी लस द्यावी । कुठल्याही विशेषज्ञ चिकित्सकाला दाखवावे तसेच खोकल्यासाठी कफची तपासणी करा । आपल्या डोळ्यांच्या काळजीबाबत तुम्ही किती जागरुक आहात । दर सहा महिन्यांनी डोळ्यांची तपासणी चष्मा किंवा कॉण्टॅक्ट लेन्स ह्यांची निगा नियमित डोळे धुणे । परंतु ह्या सगळ्यांबरोबर जर तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्यावर थोडेसे लक्ष द्या । एवढेच नाही तर तुमच्या डोळ्यांची दृष्टी चांगली होऊ शकते । तर आपण नेत्ररोगांपासूनसुद्धा वाचू शकाल । लिवरपूल विद्यापीठातील नेत्र-शल्यचिकित्सा विभागाचे अध्यक्ष व विख्यात नेत्रविकार-संशोधक डॉ । इयान ग्रीयरसन म्हणतात । आहारात विटामिन सी आणि ओमेगा-3 तेल व काही विशेष वनस्पतींचे प्रमाण वाढवल्याने सर्वसाधारणपणे आंधळेपणास कारणीभूत होणार्याि मोतीबिंदू व ग्ल्युकोमा ह्यांसारख्या व्याधींपासून वाचले जाऊ शकते ।/दूर राहता येते । चला तर जाणून घेऊ या की दृष्टी निरोगी ठेवण्यासाठी आपला आहार कसा असावा । दृष्टी तीक्ष्ण राहावी ह्यासाठी आपण आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा । पालक, ब्रोकोली, मोड आलेले कडधान्य अशाप्रकारे हितकारी ठरु शकतात । ह्यात ल्यूटिन, जीजेनथिनसारखे दोन महत्त्वाचे तत्त्व असतात, जे दृष्टिला तीक्ष्ण बनविण्यासाठी जबाबदार असतात । अमेरिकेच्या राष्ट्रीय नेत्रसंस्थेच्या (नॅशनल आई इंस्टीट्यूटच्या) ६ वर्षांनंतरच्या अभ्यासामध्ये हे सिद्ध झाले आहे की हे तत्त्व वृद्धांना आंधळेपणापासून वाचवते । ह्यामुळे सगळ्यांनी रोज शंभर ग्रॅम हिरव्या भाज्या कच्च्या पानांच्या (सलाडच्या) रुपात खाल्ल्या पाहिजेत । न्याहारीमध्ये रोज दोन ते तीन अंडी अवश्य खा । बिलबेरी किंवा ब्लॅकबेरी एंथोसाइनिन आंधळेपणा किंवा मोतीबिंदूपासून वाचवते । शोधामध्ये हे सुद्धा आढळले आहे की डोळ्यांमध्ये रक्त आणि पोषक तत्त्व पोहचविणार्याड पेशींना मजबूत बनवते । म्हणून, न्हारी किंवा फळांच्या सलाडबरोबर तुम्ही बिलबेरी किंवा ब्लॅकबेरीसुद्धा खाऊ शकता । जर तुम्ही मांसाहारी आहात तर डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी माशांच्या सेवनापेशा कोणताही उपाय चांगला नाही । मासे खाण्याने एवढेच नाही तर तुमची त्वचा, केस, बुद्धी निरोगी राहते तर दृष्टीसुद्धा तीक्ष्ण बनते । माशामध्ये आढळला जाणारा ओमगा थ्री फॅट डोळ्यांना ग्ल्युकोमा आणि म्हातारपणामध्ये दृष्टी दुर्बळ होण्याचा धोका कमी करतात । एवढेच नाही तर ते आपल्याला कोरड्या/शुष्क नेत्र लक्षणापासून (ड्राय आई सिंड्रोम) बचावते । एका दुसर्यात आभ्यासामध्ये सांगितले गेले आहे की कोरड्या/शुष्क नेत्र लक्षण ह्यासारख्या डोळ्याच्या तक्रारीमुळे त्रासलेल्या महिला आठवड्यात पाचवेळा ट्यूना मासा खाऊन हा त्रास ६८ टक्के कमी करु शकतात । भारतीय पदार्थांमध्ये सुकामेवा इत्यादींचा वापर पूर्वीपासून होत आलेला आहे । परंतू काय तुम्हाला हे माहित आहे का बदाम, काजू, अक्रोड, किशमिश/मनुके इत्यादी हा सर्व सुकामेवा पौष्टिक होण्याबरोबरच डोळ्यांनासुद्धा खूप हितकारी आहेत । ह्यामध्ये विटामिन ई विपुल प्रमाणामध्ये आढळले जाते, जे एवढेच नाही तर मोतीबिंदू, अनेकप्रकारचा अंधळेपणा आणि इतर नेत्रविकारांपासून वाचवण्याशिवाय पाराबैंगनी किरणातून पोहचणार्या नुकसानाने सुद्धा डोळ्यांचे रक्षण करते । रोज न्याहारीच्या किंवा जेवणाच्यावेळी गोड पदार्थामध्ये सुक्यामेव्याचे बारीकबारीक तुकडे/चुरा टाकून/भुरभुरवून खाण्यास सुरुवात करा । गोष्ट वजन कमी करण्याची असो किंवा त्वचेची निगा राखण्याची, खाण्यामध्ये ताजे फळ खाण्याचा सल्ला सगळ्या गोष्टींमध्ये दिला जातो । तर बरे, डोळ्यांसाठी का ह्यांना सोडले पाहिजे । विटामिन सी चा भरपूर आहार घेतल्याने ग्ल्युकोमा, मोतीबिंदू आणि अंधळेपणाचा धोका बर्याच मर्यादेपर्यंत कमी केला जाऊ शकतो । डोळ्यांना निरोगी बनविण्यासाठी आहारामध्ये फळ, भाज्यांचा समावेश करणे पुष्कळ आहे । ह्या सुद्धा वस्तुंचा अपल्या आहारामध्ये समाविष्ट करुन आपण डोळ्यांना कमकुवत होण्यापासून वाचवू शकतो । ह्याच्याशिवाय, दूध पिणे, गाजर खाणे हे हितकारी ठरु शकते । विटामिन सी चा भरपूर आहार घेतल्याने डोळ्यांची निगा राखण्यासाठी मदतगार ठरु शकतो । खाण्या-पिण्यामध्ये पाळलेली थोडीशी दक्षतासुद्धा तुमच्या डोळ्यांमध्ये नवीन प्राण टाकू शकतात । योगाने ताब्यात येऊ शकतो अर्धांगवायू/लकवा अर्धांगवायू सर्वसाधारणपणे शरीराच्या उजव्या किंवा डाव्या भागाच्या स्नायू व शिरांची क्रियाशीलता तसेच गतिशीलता कमी करतो किंवा संपुष्टात आणतो ।ह्या समस्येला लकवा अथवा अर्धांगवायू असे म्हणतात । अर्धांगवायू आर्धे शरीर, संपूर्ण शरीर किंवा फक्त चेहर्या पर्यंत होतो । ह्या समस्येचे मुख्य कारण उच्च रक्तदाबाचे अधिक वाढणे, मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या बनने, अत्याधिक आनंद किंवा दुःखाची स्थिती इत्यादी आहे । यौगिक अभ्यासाने ह्या रोगावर निश्चितच विजय मिळविला जाऊ शकतो । जरी योग ह्या अडचणींचे कायमचे समाधान करत असला, तरी हा वेळ खाऊ आणि श्रमाचा आहे । ह्यामुळे सुरुवातीला औषधांचे सेवन केले पाहिजे आणि बरोबरच योगाचा अभ्यास केला पाहिजे । इथे ह्या हेतु मुख्य यौगिक निदान सादर आहे । सुरुवात सूक्ष्म व्यायामाने करा ह्याचा अभ्यास झोपूनच केला जाऊ शकतो । त्याच्यानंतर जशी-जशी परिस्थिति सुधारत जाईल, अभ्यासामध्ये पवनमुक्तासन, वज्रासन, शशांकासन, मकरासन इत्यादी जोडून घ्या । जेव्हा परिस्थिति आणखी चांगली होईल तेव्हा अभ्यासात जानुशिरासन, सुप्तवज्रासन, त्रिकोणासन, उत्तानपादासन, गोमुखासन आणि अर्धमत्स्येंद्रासन इत्यादी जोडून घ्या । जेव्हा परिस्थिति आणखी चांगली होईल तेव्हा अभ्यासात जानुशिरासन, सुप्तवज्रासन, त्रिकोणासन, उत्तानपादासन, गोमुखासन आणि अर्धमत्स्येंद्रासन इत्यादी जोडून घ्या । इथे जानुशिरासनाच्या सरावाच्या पायर्याा सादर आहेत - दोन्ही पायांना समोरच्या बाजूस पसरुन बसा/दोन्ही पाय पसरुन बसा उजव्या पायाला गुडघ्यात मोडून ह्याच्या तळव्याचा डावा घोटा मांडीला चिकटवा आणि टाच जनेंद्रियाच्या खाली ठेवा । दोन्हीं हातांना उजव्या पायाच्या पंज्याजवळ घेऊन जात असताना समोरच्या बाजूला इतके वाका की डोके जमिनीला स्पर्श करेल । ह्या स्थितिमध्ये आरामदायक अवधीपर्यंत ठेवून परत पूर्व स्थितिमध्ये या । हीच क्रिया दूसरीकडेसुद्धा करा । साइटिका तसेच स्लिप डिस्कच्या रुग्णाने ह्याचा अभ्यास करु नये । बुद्धी आणि केंद्रीय तांत्रिक तंत्राला क्रियाशीलता तसेच तंत्रिका तंत्राला क्रियाशील आणि समतोल करण्यासाठी नाडीशोधन आणि उज्जाई प्राणायाम रामबाणची भूमिका पार पाडते । कंभुक च्याशिवाय ह्याचा अभ्यास योग्य मार्गदर्शनाखाली आपल्या क्षमतेनुसार करा । ह्या समस्येचे मूळ कारण मानसिक तणाव आणि भावनात्मक असमतोल आहे । योगनिद्रा : ह्या समस्येचे मूळ कारण मानसिक तणाव आणि भावनात्मक असमतोल आहे । सगळ्या चिंता, दुख, कष्ट तसेच खेद/शोक आणि भितीपासून मनाला मुक्त करण्यासठी स्मरण सर्वश्रेष्ठ पद्धत आहे । दररोज दहा ते वीस मिनटांपर्यंत ह्याचा अभ्यास अवश्य करा । साधे, सुपाच्य, पौष्टिक आहार खा, कोंड्यासहित पीठाच्या भाकरी, जुने तांदूळ, भरडलेले धान्य, मूगाची दाळ खा । फळ तसेच हिरव्या भाज्यांचे सेवन करा । भारी, जड अन्न, चहा, कॉफी, तंबाकू, अमली पदार्थ व उत्तेजक पदार्थांना वर्ज्य करा । आंबट वस्तूंच्या/पदार्थांच्या सेवनापासून वाचा । नाकाच्या नाकपुड्यांमध्ये रोज सकाळ-संध्याकाळ अक्रोडचे तेल लावा । आंघोळीनंतर रेषेदार टॉवेलने/पंचाने शरीराला वरुन खालपर्यंत पुसा । आंघोळीसाठी गरम पाण्याचा उपयोग करा । नेहमीच्या जीवनात तंत्रविज्ञानाच्या वाढत्या मध्यस्तीमुळे आम्हांला खूप आळशी बनवले आहे । सहध्वनी, महाजालाने जीवन सोपे तर झाले आहे । परंतु ह्याचे तोटेसुद्धा आहेत । एखादा संकेत वा गुपित जर एका टिकटिकच्या अंतरावर असेल तर कोणी आपल्या बुद्धीला का त्रास देईल । परंतु पुढे चालून ह्या सवयी खासकरुन/प्रामुख्याने बुद्धी स्मरण ठेवण्याच्या शक्तीवर/क्षमतेवर दुष्परिणाम करु शकतात । मेंदूचा जेवढा जास्त वापर करु तो तेवढाच तल्लख आणि सक्षम बनेल । ब्रेन एक्सरसाइज/मस्तिष्क कवाईत ह्याच फंड्यावर काम करत आहे । रोजचे सामान्य काम थोडेसे वेगळे केले तर आपल्या मेंदूचा प्रत्येक तो भाग कार्यक्षम होऊ लागेल ज्याचा आधी वापरच केला जात नव्हता । डोळे बंद करुन कपडे बदलणे, कोणता नविन विषय किंवा नविन खेळ शिकणे । विजेचे बटण वरती करण्यासारख्या कामासाठी सरळ हाताऐवजी उलट्या हाताचा उपयोग करणे अशासारख्या पद्धती स्वीकारुन मेंदूच्या बंद खिडक्या खोलू शकतो । कोणतीही गोष्ट तेव्हा बर्यानच काळापर्यंत लक्षात राहते जेव्हा तिच्यावर लक्ष दिले जाते । जे काही लक्षात ठेवायचे आहे त्याला लक्षपूर्वक वाचा आणि पुढे जाण्या आधी आठ सेकंदापर्यंत लक्ष केंद्रित करा । मग पहा कोणतीही वस्तु कशी लक्षात राहत नाही । कोणतीही वस्तु लक्षात ठेवण्याची किंवा शिकण्याची प्रत्येकाची आपली पद्धत असते । काही लोक चांगल्याप्रकारे पाहून शिकणारे असतात । हे ते लोक आहेत जे कोणत्याही वस्तुला बघून किंवा वाचून शिकतात ।/ जे कोणत्याही वस्तुला बघून किंवा वाचून शिकतात हे ते लोक आहेत तेच काही लोक चांगल्याप्रकारे ध्वनी माध्यमातून शिकणारे असतात जे ऐकून शिकतात । तुमच्यासाठी कोणती पद्धत अनुकूल आहे ह्याला ओळखा आणि लक्षात ठेवण्यासाठी त्याचाच उपयोग करा । जरी तुम्ही पाहून शिकणारे (दृक माध्यमातून शिकणारा) असलात तरी लक्षात ठेवण्यासाठी वाचून अभ्यासा । कवितासारखे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर आणखीदेखील चांगले होईल । माहितीला कुठल्याही रंग, सुगंध, चव ह्यांच्याशी जोडून लक्षात ठेवण्याची सवय लावा । नविन माहितीला कोणत्याही जुन्या माहितीशी जोडून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा । कोणत्याही माहितीला शब्द आणि चित्रांच्या माध्यमातून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा । तक्ता, संक्षिप्त रूपात लक्षात ठेवण्यातसुद्धा मदतगार सिद्ध होईल । काही चांगल्या सवयीं लावूनसुद्धा बुद्धीला तल्लख ठेवले जाऊ शकते । नियमित व्यायामाने/कवायतीने मस्तिष्कला जास्त ऑक्सीजन मिळते ज्याच्याने स्मरणशक्ती कमी होण्याचा धोकासुद्धा कमी होत जातो । बरोबरच असे काही रासायनिक स्रावित असतात की जे मेंदूच्या पेशींचा अंत होण्यापासून वाचवतात । तणाव मेंदूला एकाग्र चित्त होऊ देत नाही । जास्त तणावाने हार्मोन/संप्रेरक कॉर्टिसॉल मेंदूच्या अश्वमीनला गंभीर नुकसान पोहचवतात । चांगली झोप घेतल्याने मेंदू टवटवीत राहतो । झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर थकवा राहतो आणि कोणत्याही कामात लक्ष/मन केंद्रित करणे कठीण होऊन जाते । सिगारेट पिल्याने मस्तिष्कापर्यंत ऑक्सीजन पोहचवणार्याह धमन्या आकुंचन पावतात ।ज्याच्याने मेंदू कमकुवत होऊ लागतो । फळ, भाज्यांचे पुरेशा प्रमाणात सेवन तब्ब्येतीबरोबरच मेंदूसाठी देखील पुष्कळ हितकारी सिद्ध होते । जीवनसत्त्व ब, बी १२, बी ६ फोलिक अॅसिड/आम्लयुक्त खाद्य पदार्थ जसे पालक, हिरव्या भाज्या, स्ट्रॉबेरी, टरबूज-खरबूज सारखे रसदार फळ, सोयाबीन ह्यांच्यापासून स्मरणशक्ती तल्लख होते । नसांना हानी पोहचवणार्या् होमोसिसटीनला हे नष्ट करते । लाल रक्त कणिका बनवण्यामध्ये मदत करतात जे मस्तिष्कापर्यंत ऑक्सीजन पोहचवतात । टमाटो, ग्रीन टी, ब्रोकली आणि ऊसामध्ये विटामिन ई, सी आणि एंटीआक्सीडेंट आढळतात । हे शरीर आणि बुद्धीमध्ये ऑक्सीजनचा प्रवाह वाढवते ज्याच्यामुळे बुद्धीची क्रियाशीलता वाढते । मासे, अक्रोड आणि बदाम खाल्यानेसुद्धा से भी बुद्धी तेज होते । एचआईवीचा अर्थ आहे ' ह्यूमन इम्यूनो डिफिशंसी व्हायरस (मानवाची रोग प्रतिकार शक्ती कमी करणारे विषाणु) एचआईवी शरीराच्या प्रतिरक्षण प्रणालीला आघात पोहचवतो । प्रतिरक्षण प्रणाली आमच्या शरीराच्या आतील असे व्यवस्थांचे तंत्र आहे, जे संक्रमणापासून आमची रक्षा करते । प्रतिरक्षण प्रणाली सुरक्षा तंत्र शरीरात रोगवाहक किंवा 'बाहेरील हल्लेखोरांसारखे व्हायरस, जीवाणू इत्यादींची ओळख करतात आणि त्यांचा अंत करतात । ’एचआईवी’ एक व्हायरस आहे, जे प्रतिकार क्रिया, विशेषकर सीडी४ पेशींवर हल्ला करतात आणि त्यांना नष्ट करतात । सीडी-४ पेशी विभिन्न विकारांनी शरीराच्या बचावास मदत करते । काय होते, जेव्हा एखाद्या व्यक्तीला एचआईवी संक्रमण होते । सीडी-४ पेशींमध्ये घुसून एचआईवी प्रजननाच्याद्वारे आपली संख्या मोठ्या वेगाने वाढवतो आणि ह्या दरम्यान पेशीमध्ये इतके नविन व्हायरस निर्माण होतात । सीडी-४ पेशी खंडित होतात । सीडी-४ कोशिका खंडित झाल्यामुळे अनेक व्हायरस रक्त-प्रवाहामध्ये प्रवेश करतात । ह्याच्यानंतर एचआईवी इतर सीडी-४ पेशींवर हल्ला करतात, आणि ही प्रक्रिया सतत पूर्वोक्त केली जाते । एचआईवी जास्त करुन सीडी-४ पेशींना नष्ट करतात आणि अशाप्रकारे संक्रमित माणसाची प्रतिकार क्रिया नष्ट होते । एचआईवीची तपासणी आवश्य करा । एच आई वी तपासणी सोपी, सुरक्षित तसेच जन आरोग्य केंद्रांवर उपलब्ध आहे । कोणत्याही माणसाला एड्स झाल्यावर निम्न दुष्परिणाम समोर येतात । माणूस सतत आजारी पडू लागतो आणि निरंतर दुर्बळ होत जातो । माणसाला संक्रमण मोठ्या सहजतेने होऊ लागते । प्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे हे माणसाला हे संक्रमण मोठ्या सहजतेने दाबून धरते । एड्सच्या बरोबर राहणार्याय लोकांचा विरोध करु नका । एच आई वी आणि एड्सच्या विरुद्ध देशाच्या महायात्रामध्ये सहभागी व्हा । सामुदायिक सेवा केंद्र एच० आई० वी० एड्सच्या संक्रमित तसेच अप्रभावित लोकांसाठी आहे । इथे एच० आई० वी० संक्रमित व्यक्तींची संपूर्ण काळजी व मदत केली जाते, ज्याच्याने प्रभावित कुटुंबातील सदस्य एक प्रतिष्ठित व संपूर्ण जीवन जगू शकतात । सर्वसाधारणपणे पैप मुलींनमध्ये १५ वर्षाच्या वयानंतर होऊ लागतो । आज पोटाच्या आणि छातीच्या अनेक विकारांना दूर करण्यासाठी एक छोटेसे छिद्रच पुरेसे आहे आणि ह्या क्रियेसाठी 'लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया’ किंवा 'की होल’ किंवा 'बटन होल शस्त्रक्रिया’ ह्यानावाने ओळखले जाते । यकृतामध्ये पथरी झाल्यामुळेर यकृत काढून टाकण्यासाठी आंत्रपुच्छमध्ये सूज आल्यावर आंत्रपुच्छ काढून टाकण्यासाठी जठररसव्रण/पेप्टीक अल्सरचा रोग दूर करण्यासाठी श्वास पटलांतर्गला दुरुस्त करण्यासाठी इंग्वाईनल अंतर्गलच्या/हार्निआ उपचारासाठी ह्याच्याशिवाय छातीमधील काही व्याधींनासुद्धा ह्या क्रियेने दूर केले जाऊ शकते । मसलन कर्करोग (पोट), यकृताचे रोग, आतड्यांचा आजार इत्यादी पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत ह्या क्रियेचे अनेक फायदे आहेत । बटन होल शस्त्रक्रियेत रुग्णाला ऑपरेशन नंतरचा त्रास खूप कमी होतो । टाके न लागल्यामुळे रुग्णालयात जास्त दिवस राहण्याची गरज पडत नाही/भासत नाही । बटन होल शस्त्रक्रियेत पोटाच्या आतील अवयवांना इजा होण्याची शक्यता खूप कमी असते । कारण की आतील दृश्य दूरचित्रवाणीच्या पटलावर विस्तारित होऊन दिसते आणि मुळरुपापेक्षा अधिक स्पष्ट दिसते । फक्त चार लहान छिद्र झाल्याकारणाने ह्या जख्मा पिकणे किंवा संक्रमित होण्याचा वाव पुष्कळ कमी होतो । सर्वसाधारण शस्त्रक्रियेच्या नंतर रुग्ण जवळजवळ एक आठवडा बिछान्यात पडून राहतो । अशावेळी त्याला फुफ्फुसदाह/शोषणी फुफ्फुसशोथ होणे, शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या बनणे ह्यांसारख्या गुंतागुंतींचा सामना करावा लागू शकतो । लॅपरोस्कोपिक क्रियेमध्ये ह्या शक्यता नगण्य/क्षुद्र आहेत । लॅपरोस्कोपिक क्रियेमध्ये साधारण चिकित्सकाच्या तुलनेत दुप्पट वेळ लागतो । रोग्याला जास्त भूल देणारे औषध द्यावे लागते, ज्याचे आपले नुकसान आहे । शल्यचिकित्सकाच्या क्षेत्रात 'की होल शस्त्रक्रिया' एक क्रांतीकारी आविष्कार आहे । आणि ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त रोगी लाभ प्राप्त करत आहे । एच ।आई ।वी । त्या व्हायरस किंवा विषाणूना म्हणतात, जे माणसाच्या आतील/माणसांमधील आजारापासून वाचवणारी क्षमता कमी करू शकतात । एड्स त्या स्थितीला म्हणतात, ज्याच्यात आजाराशी लढण्याची क्षमता बिलकुल कमी किंवा नष्ट होते । एचआइवी/एड्सचा अजूनपर्यंत कोणताच उपचार नाही ।परंतु ह्याच्यापासून पूर्णपणे वाचू शकतो । एड्सचा पहिला रोगी भारतात १९८६ मध्ये मिळाला/आढळला । १९८६ ते सन २००२ पर्यंत एच ।आई ।वी । बरोबर जगणार्याह लोकांची संख्या जवळजवळ पंचेचाळीस लाख झाली आहे । एड्स ह्यांच्यामुळे पसरतो । असुरक्षित लैंगिकसंबंधामुळे एड्स पसरतो । एच ।आय ।वी संसर्गित रक्त चढवल्याने एड्स पसरतो । न उकळलेली सुई किंवा आधी उपयोगात आणलेल्या सुईच्या वापराने एड्स पसरतो । एच ।आय ।वी संसर्गित आईकडून तिच्या बाळाला एड्स पसरतो । एड्स ह्यांच्यापासून पसरत नाही । स्पर्श केल्याने आपापसातील सरमिसळ/व्यवहाराने एड्स पसरत नाही । बरोबर राहिल्याने किंवा उठल्या बसल्याने एड्स पसरत नाही । बरोबर जेवल्याने, एक दूसर्यारचे कपडे घतल्याने किंवा एकाच स्नानगृहाचा वापर केल्याने एड्स पसरत नाही । एचआयवी विषाणू शरीरातील आजाराशी लढण्याच्या शक्तीला हळूहळू नष्ट करतात । ताप उतरत नाही, अतिसार थांबत नाही, वजन कमी होते । तोंडातील पुळ्या बर्‍या होत नाहीत आणि औषधे काम करत नाहीत ।/तोंड येणे बरे होत नाही आणि औषधे काम करत नाहीत । कर्करोग, फुफ्फुसदाह इत्यादी आजार जडतात । एचआयवीची तपासणी अवश्य करा । एड्समुळे असे अनेक लक्षण दिसू लागतात की जे एड्स होण्याचा आभास होतो । काही महत्वपूर्ण लक्षणांचा तपशील खाली दिला जात आहे । एक महिन्यापासून सतत ताप येणे । एक महिन्यापासून सतत जुलाब होणे । एक महिन्यापासून सतत खोकला येणे । शरीराचे वजन एकाएकी १० टक्के कमी होणे । तोंडामध्ये सतत जखम किंवा तोंड येणे । शरीरात सतत चट्टे किंवा फोड्या येणे । क्षयरोग ज्याच्यात औषधाचा परिणाम होत नाही । एकापेक्षा जास्त ठिकाणी लाळग्रंथींचा आकारमान वाढणे । स्तनावर किंवा शरीरामध्ये इतर अनेक गाठी किंवा सूज । एड्सपासून रक्षण तसेच त्याचा प्रचार विस्तार असे अनेक आजार आहेत ज्यांचा उपचार नाही । पौष्टिक आहार आणि स्वस्थ जीवनशैली स्वीकारा । धूम्रपान, मद्यपान, नशीली औषधांचे सेवन करु नका । तन-मन दोन्हीं प्रसन्न राहतील । शारीरिक स्वच्छतेवर लक्ष द्या । फक्त सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा । रुग्णालयात एचआयवीबरोबर जगणार्यार लोकांना वेगळे करणे/ किंवा उपचार न करणे अपराध आहे । एचआयवीबरोबर जगणार्याब लोकांची गुप्तता राखून ठेवणे अनिवार्य आहे । एचआयवीबरोबर जगणार्याब लोकांना आणि त्यांच्या कुटूंबियांना सल्ला/मार्गदर्शन देणे आवश्यक आहे । चिकित्सकाला/डॉक्टरला सगळे रुग्ण समान आहेत तर दूजाभाव कसा एचआयवी/एड्स संसर्गरोग नाही । संसर्गित व्यक्ती १०-१५ वर्षापर्यंत सामान्य जीवन जगतात । संसर्गित व्यक्तीबरोबर भेदभाव अत्याचार आहे, आणि हमारी अनभिज्ञताचा/अजाणतेपणाचा संकेत । कार्यालय, घर, मित्र ह्यांच्यामध्ये त्यांच्याबद्दल पहिल्यासारखीच वागणूक असली पाहिजे । भारतात दृष्टिहीनांचा व्यापकता दर १ ।४ टक्के आहे, ह्या व्यापकता दराला ० ।३ टक्क्यावर आणण्यासाठी भारत सरकारद्वारे वर्ष १९७६ मध्ये राष्ट्रीय दृष्टिहीनता निवारण कार्यक्रमाचा आरंभ केला गेला । आंधळेपणाचे मुख्य कारण म्हणजे मोतीबिंदू आहे । जे एकुण अंधत्वाचे जवळजवळ ५५ टक्के आहे । राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाच्या अंतर्गत दृष्टिहीन व्यक्तींसाठी खासकरुन मोतीबिंदूने ग्रासलेल्यांना शस्त्रक्रियेद्वारा ऑपरेशन करुन लाभांवित केले जात आहे । मोतीबिंदू ऑपरेशनच्या गुणवत्तेवर विशेष ध्यान दिले जात आहे । ज्याच्यासाठी सगळ्या जिल्हा चिकित्सालयामध्ये चांगल्या चिकित्सालयाला माइक्रस्कॉपिक केंद्रामध्ये परिवर्तित केले जात आहे । आंधळेपणाचा व्यापकता दर कमी करण्यासाठी शिक्षा सत्राच्या सुरुवातीला १०-१४ वर्षाच्या शाळातील विद्यार्थ्यांच्या नेत्र परीक्षणाचा कार्यक्रम मोहिमेच्या रुपात चालवला जात आहे । तसेच दृष्टि दोषाने ग्रासलेल्या गरीब विद्यीर्थ्यांसाठी विनामूल्य चष्मे विकले जात आहेत । नेत्र परीक्षण कार्यक्रमामध्ये सगळ्या सरकारी, गैरसरकारी ऐच्छिक संस्थांचा सक्रिय सहभाग घेतला जात आहे । आंधळेपणाचा व्यापकता दर कमी करण्यासाठी भारत सरकारद्वारे नेत्र विभागाशी संबंधित कर्मचार्यांवना विविध स्तरावर प्रक्षिशिण दिले जात आहे । आंधळेपणाचे मुख्य कारण म्हणजे मोतीबिंदू ५५ टक्के आहे, दृष्टि दोष १९ टक्के, काळा मोती ४ टक्के कॉर्नियल पैथॉलाजी ७ टक्के, अन्य 15 टक्के, आहेत । जेव्हा साधारण स्वच्छ लेंस किंवा त्याच्या कॅपस्यूल अंधक किंवा दुधाळ होतात ज्याच्यामुळे उजेड डोळ्याच्या आतमध्ये पोहचू शकत नाही । अशावेळी रुग्णाला अंधक किंवा कमी दिसू लागते । मोतीबिंदूने गांजलेल्या रोग्यांची ओळख करुन चिकित्साधिकारी तसेच नेत्र सहाय्यक आपल्या चिकित्सालयात/क्षेत्रामध्ये स्क्रीनिंग करतात । तत्पश्चात/त्यानंतर मोतीबिंदूवाल्या रुग्णांना सुसज्जित रुग्णालयात नेत्र शल्यकद्वारे शस्त्रक्रिया केली जाते । ६ आठवड्यानंतर चष्म्याची तपासणी केली जाते । जिल्हा अंधत्व निवारण समित्यांद्वारे व्यापक प्रचार प्रसार करुन सरकारी, गैरसरकारी खाजगी तसेच ऐच्छिक संस्थांच्या माध्यमातून शिविर लावले जातात । मोतीबिंदूचा उपचार केवळ शल्य चिकित्सेद्वारेच संभव आहे । इन्ट्रा कॅप्सूलर कॅटरेक्ट एक्सट्रेक्शन कार्यामध्ये पूर्ण लेंस कॅपस्यूल काढले जाते । शस्त्रक्रियेनंतर तपासणीच्या उपरांत चष्म्याचा प्रयोग केला जातो । शस्त्रक्रियेच्या दरम्यान लेंस प्रत्यारोपण डोळ्याचा पुढील भाग, नेत्रपटलाच्या समोर केले जाते । इक्स्ट्रा कॅनसूलर कॅटरेक्ट एक्सट्रेक्शन कार्यामध्ये समोरील कॅपस्यूलचा भाग किंवा पूर्ण लेंस मॅटर काढून घेतले जाते । आणि मागील कॅपस्यूल सुरक्षित सोडून दिला जातो । कॅपस्यूलर वैग मध्ये लेंस बसवले जातात । कार्यामध्ये ६ मिमी ।ची एक टनल बनवली जाते । बाकी कार्य च्या सारखे होते । कार्यामध्ये टाके लावले जात नाही । काळ्या मोतीबिंदूमध्ये बिंदू नेत्र तंत्रिका हळूहळू नष्ट होते । डोळ्यांमध्ये पाण्याचा दबाव जास्त असल्यामुळे किंवा नेत्र तंत्रिकामध्ये रक्त पुरेशा प्रमाणात न पोहचल्यामुळे असे होते । काळ्या मोतीबिंदूपासून होणार्याा अंधत्वाला थांबवले जाऊ शकते ।जर ह्याची लवकर माहिती मिळाली । तर ह्याचा नियमित उपचार व तपासणी होत राहिल । जेव्हा डोळ्यामध्ये अतिरिक्त दबाव जास्त असेल जर कुटूंबात कोणाला काळा मोतीबिंदू असेल अधिकांश रुग्णांमध्ये डोळ्यातील पाणी जाण्याचा भाग मोकळा असतो परंतु काही कारणाने पाणी कमी जाते । आतील दबाव वाढला जातो ।आणि नेत्र तंत्रिका नष्ट होते, हळूहळू रुग्ण आजूबाजूच्या वस्तुंना पाहू शकत नाही, जर वेळेवर उपचार केला नाही तर दृष्टीसुद्धा जाऊ शकते । ज्यांचे प्रमुख लक्षण समोर आल्यावर रुग्णाला डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली पाहिजे । उजेडात इंद्रधनुष्यासारखे रंगीत गोळे दिसून येणे । विशेष लेंस किंवा यंत्राद्वारे नेत्र तंत्रिकाची तपासणी करुया की किती हानी पोहचली आहे । फिल्ड टेस्ट ज्याच्यामध्ये समोर बघताना बाजूच्या वस्तु बघण्याच्या क्षमतेची तपासणी होते । एक विशेष लेंसद्वारे पाणी बाहेर जाण्याच्या भागाला बघू शकतो । प्रशिक्षण तपासणी केंद्राची सूची जिथे काळ्या मोतीबिंदूचे प्रशिक्षण केले जाऊ शकते । जीवनसत्त्व अ च्या कमीने कॉर्नियल कमकुवत तसेच जखम होते । ज्याच्याने शेवटी अंधत्व येते । जीवनसत्त्व अ ची कमी खसरे तसेच कुपोषणच्या स्थितीमध्ये आणखी जास्त होते । जीवनसत्त्व अ च्या कमीने रातआंधळेपणा होऊ शकतो, खाण्यामध्ये जीवनसत्त्व अ च्या मात्राची कमी सतत जुलाब तसेच कुपोषणामध्ये जीवनसत्त्व अ ची व्यग्रता कमी होणे । खसरे च्यावेळी व नंतर जीवनसत्त्व अ ची मागणी अधिक होणे । कमी उजेडात दिसून येते । श्वेत पटल कोरडा होतो । बिटोटस स्पोटस - श्वेत पटलाचे श्वेत दाग दिसून येतात । रातआंधळेपणापासून वाचण्यासाठी चौलाई चण्याचा साक, मेथीचा साक, पालक, कोबी, खोथंबीर, गाजर पपई आंबा इत्यादीचे सेवन । आईला दूधासाठी प्रोत्साहित करणे । गोवरची लस वेळेवर देणे/टोचणे । जीवनसत्त्व 'अ' चा खुराक (१ लाख आई ।यू ।) गोवरच्या लसीकरणाच्यावेळी तसेच ३ वर्षापर्यंत (२ लाख आई । यू ।) ३ महिन्याच्या अंतरावर द्यावे । मुलांना पौष्टिक आहार देण्याची आवश्यकता आहे, कारण की कुपोषणामुळे होणार्याा पारपटल अंधत्वापासून वाचवले जाऊ शकते । रूबेलामुळे होणारे कन्जानाईटल कॅटरेक्टसाठी वेळेवर लसीकरण करण्याची आवश्यकता आहे । डोळ्यामध्ये इजा झाल्यामुळे जवळजवळ २०-४० टक्के मुलें एका डोळ्यानी आंधळे होतात । डोळ्याच्या सुरक्षेबद्दल लोकांना शिक्षित करण्याची आवश्यकता आहे ।कारण फटाके, औद्योगिक अपघात आणि ट्रॅफिक अपघातामुळे होणार्याि/येणार्या अंधत्वापासून वाचवले जाऊ शकते । रोहों पासून डोळ्यांच्या रक्षणासाठी पर्यावरणाच्या सफाई यंत्रणेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे । तसेच उपचार वेळेवर करण्याची गरज आहे । हळूहळू तसेच न दुखता एक किंवा दोन्हीं डोळ्यांमध्ये एक महिना किंवा वर्षामध्ये दृष्टित हळूहळू कमी येणे । करडा किंवा सफेद पुतळी (प्यूपिल) होणे । जेव्हा प्रकाश दृक-पटलावर पडत नाही । एक तर तो दृक-पटलाच्या पुढे किंवा दृक-पटलाच्या मागे पडतो । जेव्हा प्रकाशाची किरणे दृक-पटलाच्या आधी एकत्रित होतात । अधिकांश रुग्णांमध्ये डोळ्यातील पाणी जाण्याचा भाग मोकळा असतो परंतु काही कारणाने पाणी कमी जाते । आतील दबाव वाढला जातो ।आणि नेत्र तंत्रिका नष्ट होते, हळूहळू रुग्ण आजूबाजूच्या वस्तुंना पाहू शकत नाही, जर वेळेवर उपचार केला नाही तर दृष्टीसुद्धा जाऊ शकते । ज्यांचे प्रमुख लक्षण समोर आल्यावर रुग्णाला डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली पाहिजे । रुग्ण जवळील वस्तु विघ्नरहित बघू शकतात परंतु लांबच्या वस्तू पाहण्यास त्रास होतो । रुग्ण वस्तुंना पाहण्यासाठी डोळ्याच्या जवळ आणतात । वर्गामध्ये विद्यार्थी काळ्याफळ्याच्या अगदी जवळ बसण्याचा प्रयत्न करतात । जेव्हा प्रकाशाची किरणें दृक-पटलाच्या मागे एकत्रित होतात ।हे जास्त तर तरुण मुलांमध्ये पाहिल्या जाते । डोकेदुखी डोळ्यात जडपणा वाचण्यास त्रास डोळ्याच्या मासंपेशींच्या कमकुवतपणामुळे लेंस आपला आकार बदलू शकत नाही वाचताना किंवा जवळील काम करताना प्रकाशाची किरणे दृक-पटलाच्या मागे पडतात । हे ४० वर्ष आणि त्याच्यापेक्षा अधिक वयामध्ये आढळून येते । लांबून वाचणे लिहिणे व कोणतेही जवळील काम करताना अस्पष्टपणा । जर कोणत्याही प्रकाशाची किरणे डोळ्याच्या पडद्याच्या समोर किंवा मागे एका बिंदूवर केंद्रित होत नाही ज्याच्यामुळे अस्पष्ट दिसते । दूर किंवा जवळचे पाहण्यात अस्पष्टता, डोके दुखणे, डोळे लाल होणे । वृत्तचितीच्या आकाराचा चष्मा सतत घालायचा आहे । कर्करोग एक जीवनशैलीतून उत्पन्न होणारा आजार आहे । कर्करोग आपल्या चुकीच्या आचार, विचार व्यवहार आणि आहारातून उत्पन्न होतो । अधिक सिगरेट पिल्याने फफ्फुस, श्वास नलिकेंचा कर्करोग अधइक होतो । जसे - जसे आपण प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होत आहोत आणि संक्रमित रोगांपासून सुटलो । तसे-तसे आपल्या जीवनशैलीतील बदलावामुळे कर्करोग व ह्दयरोग ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे । जपानमध्ये हा आजार नंबर एक वर आहे । विकसित देशांमध्ये हा आजार दूसर्याढ नंबरवर, आणि विकासशील देशांमध्ये हा तिसर्या नंबरवर आहे । भारतात आठमधील एक व्यक्ती आपल्या वयात कधी ही कर्करोगाने त्रस्त होऊ शकतो । आपल्या देशात जीवनशैली, परंपरा, धर्म विविध असल्याकारणाने हा आजार वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारे आढळला जातो । देशातील सगळ्या आकड्यांचे आकलन करुन पाहिले आहे शहरात ४० टक्के स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग आणि स्तन कर्करोग आढळतात । ग्रामीण स्त्रिया ह्या दोन्हीं ६० ते ६५ टक्क्याच्या आत आहेत । पुरूषांमध्ये धूम्रपान आणि प्रदूषणाने फुफ्फुसाचा व श्वासनलिकेचा कर्करोग अधिक आढळतो तसेच गुटखा, पान पराग, खैनी, सुरतीमुळे तोंड व पोटाचा कर्करोग होण्याची अधिक संभवना/शक्यता आहे । कर्करोग काय आहे ? कर्करोग एका आजाराचे नाव आहे । कर्करोगामध्ये शरीरातील पेशी आपोआपच गुणात्मक पद्धतीने वाढ करतात आणि शरीराच्या नियमांना न पाहिल्यासारखे करतात । पेशी शरीराच्या दूसर्याख भागामध्ये सुद्धा पोहचते । पेशी एक ग्रंथी किंवा जखमेचे रूप घेते, आणि आपल्या संर्पकात येणार्या सगळ्या तंत्रांना नष्ट करुन टाकते । कर्करोग १००० पेक्षा अधिक आजारांचा एक समूह आहे । जरी प्रत्येक आजार एक दूसर्याधपासून अगदी भिन्न असतात, परंतु मूलतः सगळे कर्करोग शरीराच्या काही कोशिकांमध्ये अव्यवस्थाच्या परिणामस्वरुप असतात । सामान्यतः सुसाध्य अर्बुदाला शल्य चिकित्साद्वारे काढले जाते आणि ह्यांची पुन्हा होण्याची शक्यता/संभवना नसते । असाध्य अर्बुद कर्करोग असतात । असाध्य अर्बुद जवळचे ऊतक आणि अंग ह्यांना नष्ट करतात । कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागामध्ये पसरु शकतात किंवा रोगव्यापी करु शकतात,ज्यामुळे नविन अर्बुद निर्माण होऊ शकतात । कारण की कर्करोग पसरु शकतो, ह्यामुळे आवश्यक आहे की चिकित्सकाने झटकन शोधून काढले पाहिजे की अर्बुद बनले आहे, आणि हा कर्करोग आहे । कर्करोग आहे हे कळताच ह्याचा इलाज सुरु करता येतो । कर्करोगामुळे असे अनेक लक्षण दिसून येतात जे कर्करोग असल्याचा आभास देतात । काही महत्वपूर्ण लक्षणांचे विवरण खाली दिले जात आहे । कर्करोगामुळे असे अनेक लक्षण दिसून येतात जे कर्करोग असल्याचा आभास देतात । कोणतीही जखम जी अधिक काळापासून भरलेली नाही । छातीवर किंवा शरीरामध्ये इतर कुठेही गाठ किंवा सूज । शरीराच्या कोणत्याही भागातून किंवा अंगातून असामान्य रूपाने रक्त किंवा लस येणे । सतत अधिक काळापर्यंत खोकला येणे किंवा आवाज जड होणे/आवाज बसणे । अन्न गिळताना किंवा शौचास त्रास होणे, सतत अपचन किंवा बद्धकोष्ठता असणे । आतड्यांच्या सामान्य सवयीमध्ये बदल । तीळ किंवा मसाचा आकार, रंग किंवा रुपात अचानक बदल । तसे, असे लक्षण केवळ कर्करोगामुळेच निर्माण होत नाही, ह्यांचे अनेक कारण सुद्धा असू शकतात । ह्यामुळे ह्यांना पाहताच कर्करोग मानले नाही पाहिजे । दोन आठवड्यापर्यंत हे लक्षण राहिल्याने ह्यांना चिकित्सकाला दाखवा । ह्याच्यात कोणतीच शंका नाही की भारतामध्ये आढळणारे बहुतेक कर्करोग (६०-७० टक्के) रोगांची ताबोडतोब ओळख संभव आहे । आवश्यकता आहे, ह्याच्या बद्दल माहिती वाढवण्याची तसेच प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची काळजी घेण्याची । कर्करोगाची ताबोडतोब ओळख करुन, ६०-७० टक्के कर्करोग रुग्णांना मुळापासून ठीक करणे आता संभव आहे । एवढेच नाही तर ताबोडतोब ओळख आणि झटकन उपचाराचे मूल्यसुद्धा उशीरा उपचाराच्या तुलनेत खूप कमी आहे । कर्करोगाच्या लक्षणांपासून सतर्क होण्याशिवाय सगळ्या स्त्रियांनी आणि पुरूषांनी नियमितपणे आपली तपासणी केली पाहिजे । सामान्य परीक्षणाद्वारे काही प्रकारच्या कर्करोगांची ओळख कुठल्याही चिन्हाच्या दिसून येण्या आधीच केले जाऊ शकते । कुठल्याही चिन्हाच्या दिसून येण्या आधीच चिकित्सक मुख, स्तन, गर्भाशयग्रीवा(सर्विक्स) त्वचा, मोठे आतडे, मलाशय, पुरस्थ-ग्रंथी (प्रोटेस्ट), अंडकोश(टेस्टिकल) इत्यादी कर्करोगांचा शोध लावू शकतात । ग्रीवाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये होणारा एक सर्वसामान्य कर्करोग आहे । भारतात स्त्रियांमध्ये होणारा एकुण कर्करोगांमध्ये ४० टक्के कर्करोग गर्भाशयग्रीवाचे असतात । लाळ ग्रंथी, लाळ धमनीद्वारे एक दूसर्यासशी जोडलेल्या असतात ।आणि एक सफेद पातळ द्रव बनवतात जीला लसीका म्हणतात । लसीका धमनींचे जाळे रक्त धमनींसारखे पूर्ण शरीरामध्ये पसरलेले असते । लसीका ग्रंथी कर्करोग पेशींना चाळून आपल्यापर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतात । कर्करोग वाढल्यावर तो असे करु शकत नाही आणि लसीकाद्वारे कर्करोग शरीराच्या एका भागातून दूसर्याव भागापर्यंत पसरु लागतो । ह्या कारणांमुळे शल्यचिकित्सक सर्वसाधारणपणे गर्भाशयग्रीवाच्या आजूबाजूच्या लसीका ग्रंथींनासुद्धा काढून घेते । गर्भाशयग्रीवाचा कर्करोग रक्त प्रवाहाद्वारे सुद्धा पसरु शकतो । त्वचेमध्ये खासकरुन तीळ व मस कुठल्याही प्रकारची नविन वाढ किंवा बदलासाठी नियमितपणे तपासणी करावी । कोणत्याही बदलास लगेच चिकित्सकाला दाखवा । सामान्य चिकित्सा तपासणीच्या दरम्यान चिकित्सकाला व्वचाची सुद्धा तपासणी केली पाहिजे । मोठी आतडी आणि मलाशयच्या कर्करोगाचा लवकर शोध लावण्यासाठी नियमित चिकित्सक तपासणी करणे महत्त्वपूर्ण आहे । मलाशयाची तपासणी करण्यासाठी चिकित्सक हातमोजा घातलेले बोट मलाशयात टाकून, रोगाचे निदान लावू शकतात । ५० वर्षाच्या वयानंतर, प्रत्येक व्यक्तीची वार्षिक तपासणी आवश्यक आहे । मोठ्या आतड्याच्या कर्करोगामुळे मलाबरोबरच रक्त येऊ शकते । निश्चित निदानासाठी विस्तृत तपासणी आवश्यक आहे ५० वर्षाचे आयुष्य पार करणार्या व्यक्तीचे मलाशय आणि मोठ्या आतड्यांची तपासणी करण्यासाठी चिकित्सकाला ३ ते ५ वर्षाच्या अवधीमध्ये अवग्रहाभ (मलाशयाची द्विनेत्री तपासणी) केली पाहिजे । चिकित्सकाद्वारे पुरःस्थ ग्रंथिच्या कर्करोगाचा प्राथमिक स्थितीमध्ये शोध लावण्याची अत्यंत विश्वसनीय पद्धत चढलेल्या बोटांचे परिक्षण आहे । ४० वर्षापेक्षा जास्त आयुच्या सगळ्या व्यक्तींची वार्षिक तपासणी आवश्य केली गेली पाहिजे । वार्षिक तपासणी अवश्यक पुरःस्थ ग्रंथीमध्ये अनियमित किंवा असामान्य कठोर क्षेत्राचा शोध लागू शकतो । आणि माहिती केली जाऊ शकते की हा अर्बुद आहे की नाही । अंड ग्रंथीच्या कर्करोगाचा शोध जास्त तर माणूस स्वतः करु शकतात । प्रत्येक मास स्वतः तपासून पुरुष आपल्या अंड ग्रंथींमध्ये परिवर्तनाचा शोध लावू शकतात । गरम पाण्याने आंघोळ करताना किंवा त्याच्यानंतर, जेव्हा अंडकोश शिथिल असते, त्याच्या तपासणीची सर्वात चांगली वेळ असते, कारण की ह्या परिस्थितीमध्ये कोणत्याही परिवर्तनाचा सहजतेने शोध लावला जाऊ शकतो । अंड ग्रंथीच्या स्वंय परीक्षणाने जर सूज, गाठ किंवा कोणत्याही इतर प्रकारच्या दोषांचा, खासकरुन अंड ग्रंथीला स्पर्श केल्याने असामान्य वेदना, वेदना किंवा मोठेपणा जाणवत असेल तर चिकित्सकाला दाखवले पाहिजे । चिकित्सकाद्वारे अंड ग्रंथींची तपासणीसुद्धा व्यक्तीच्या नियमित वार्षिक चिकित्सक तपासणीचा भाग असला पाहिजे । तोंडाच्या कर्करोगाच्या चिन्हांसाठी तोंडाची नियमितपणे तपासणी आवश्यक आहे । तोंडाच्या ऊतकांचे परिवर्तन कर्करोगाची प्राथमिक स्थिती होऊ शकते । तोंडाच्या ऊतकांच्या परिवर्तनाला सहजपणे पाहिले आणि अनुभवले जाऊ शकते । दंत चिकित्सकाने प्रत्येक रूग्णाच्या तोंडाची संपूर्ण पणे तपासणी करावी । हिरड्या, ओठ आणि गाल ह्यांच्या रंगात होणार्या परिवर्तनावर लक्ष दिले गेले पाहिजे । खुरण्ड (खपली) भेग, सूज, रक्त स्त्राव तोंडाच्या कोणत्याही भागामध्ये गाठ किंवा लाळ ह्यांबद्दल विशेष लक्ष दिले पाहिजे । चिकित्सक किंवा दंतचिकित्सकाकडे जाऊन तपासणी अवश्य करुन घ्या । जर तुम्ही तंबाखू, पान, पानमसाला किंवा जर्द्याचे सेवन करत असाल तर तपासणी करणे आवश्यक आहे । तुम्ही स्वतः सुद्धा आरशात तुमचे स्वतःहाचे तोंड बघू शकतात आणि कोणतेही परिवर्तन दिसू लागताच चिकित्सकाचा सल्ला घेऊ शकता । सगळ्या महिलांना स्तनाचा स्वतः परीक्षणाचा ढंग जाणून घेतला पाहिजे । आणि प्रत्येक महिन्याला आपल्या छातीचे स्वतः परीक्षण केले पाहिजे । मासिकस्त्राव अवधीच्या काही दिवसानंतर स्तनांचे परीक्षण करणे योग्य असते । जेव्हा स्तन मोठे किंवा दुखण्याची शक्यता अजिबात नसते । मासिकस्त्राव बंद झाल्यावर सुद्धा स्त्रियांनी प्रत्येक महिन्याला स्वतः परीक्षणासाठी एक दिवस (कधी ही) नियुक्त केला पाहिजे । ४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांसाठी हे परीक्षण खासकरुन महत्त्वपूर्ण असते । ४० वर्षापेक्षा जास्त वयामध्ये स्तन कर्करोगाचा धोका वाढतो । जर कोणत्याही स्त्रीच्या स्तनात गाठ किंवा कोणत्याही प्रकारच्या परिवर्तनाचा आभास होतो तर तिला चिकित्सकाशी संर्पक केला पाहिजे । स्तनाच्या जवळजवळ ८० टक्के गाठी कर्करोग नसतात । परंतु एक चिकित्सकच ह्याची बरोबर ओळख करु शकतो । स्त्रियांची चिकित्सक तपासणी करता वेळी स्तनामध्ये गाठ किंवा स्तन खूप मोठे झाल्यासारखे अशा कोणत्याही असामान्य परिवर्तनाची तपासणी आवश्य केली गेली पाहिजे । स्तनाचा मैमोग्राम अर्थात एक्सरे/क्ष-किरण अर्बुद किंवा परिवर्तनाचा शोध लागला जातो । ज्याच्याने एक चिकित्सक सावधगिरीने तपासणी करुन सुद्धा पकडू शकत नाही । ४० वर्षाच्या वयानंतर प्रत्येक स्त्रीला १ ते २ वर्षाला मैमोग्राम केला पाहिजे । स्त्रीचे वय ५० वर्ष झाले तर प्रत्येक वर्षी मैमोग्राम करणे आवश्यक आहे । ज्या महिलांच्या आईंना, बहिणींना, मावश्या इत्यादींना कर्करोग आहे त्यांना २५-३० वर्षाच्या आयुपासूनच वार्षिक स्तनाची तपासणी तसेच मैमेग्राफी केली पाहिजे । कर्करोगाची तपासणी विकृतीशास्त्र परीक्षणाद्वारे केली जाते । एफ । एन । ए । सी ।, बायोपसीच्याद्वारे ह्या पेशींना सूक्ष्मदर्शकयंत्रामध्ये पाहिले जाते । इतर चाचणीनेसुद्धा कर्करोगाचा शोध लावला जाऊ शकतो । जसे एक्सरे, सी । टी । स्कॅन, एम । एम । आर ।, अल्ट्रासाउड प्रशिक्षण तपासणी केंद्राची सूची जिथे कर्करोगाचे प्रशिक्षण केले जाते । शल्य चिकित्सक कर्करोगाच्या चरणावर निर्भर असते । जर कर्करोग मर्यादित आणि प्राथमिक चरणात आहे तर प्रभावित क्षेत्राच्या बरोबर काही सामान्य क्षेत्रामध्ये सुद्धा हटवले जाते । प्रयत्न केला जातो की कर्करोगाचा कोणताही कण राहता कामा नये । जर कर्करोगाने इतर क्षेत्रांमध्येसुद्धा प्रवेश केला आहे तर कर्करोगाचा आकार कमी करण्यासाठी त्याच्यापासून निर्माण होणार्याय त्रासाला कमी करण्यासाठी शल्य चिकित्सा केली जाते । क्ष-किरणाद्वारे कर्करोग पेशींना जाळले जाते । रेडियों धर्मीच्या आधी कर्करोगाचे क्षेत्र, फैलाव रुग्णाची क्षमता, कर्करोगाच्या आधारावर क्ष-किरणाची वेळ, चरण, क्षेत्र शक्ती ह्यांचे आंकलन केले जाते । पुन्हा व्वचावर चिन्ह लावले जाते । क्ष-किरणाच्या दरम्यान कोणत्याही दुसर्या व्यक्तीचा त्या खोलीमध्ये प्रवेश वर्जित आहे । रेडियों धर्मी क्ष-किरणापासून कोणताच त्रास होत नाही । कधी-कधी व्वचा लाल होऊ शकते किंवा रुग्णाला उल्टी होऊ शकते । औषधांद्वारे काही कर्करोगाला पूर्णपणे ठीक केले जाऊ शकते जसे रक्ताचा कर्करोग आणि गाठींचा कर्करोग हे औषध कर्करोग पेशींना नष्ट करतात । सामान्य पेशीसुद्धा ह्या औषधाने प्रभावित होऊ शकतात । पेशींच्या प्रभावित होण्यामुळे रुग्णाचे केस, नख पडू शकतात । रक्त कमी होऊ शकते ज्याच्यामुळे थकवा जाणवतो । जर रुग्ण नियमित सायकल, बरोबर प्रमाणात औषध घेतले आणि स्वास्थ्य आहार खाल्ला तर पूर्णपणे ठीक होतो । उपचाराच्यावेळी सतत रक्ताची तपासणी केली पाहिजे, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ जेवण घेतले पाहिजे । कोणत्याही आजारी व्यक्तीबरोबर बसले नाही पाहिजे कारण की औषधांनी प्रतिरोधक शक्ती बरीच कमी होते । कर्करोगाच्या नाईलाज रुग्णांना पेलियेटिव केअर मध्ये ठेवले जाते ।ज्याच्यामुळे त्याच्या शारीरिक, मानसिक, त्रास कमी करता येतो । रुग्णालयातील यादी जिथे कर्करोगाच्या उपचाराची सोय आहे । कर्करोगापासून संरक्षण तसेच जागरूकता । तंबाखू व तंबाखूंशी संबंधित वस्तूंपासून संरक्षण किंवा परित्याग/प्रदूषण नियत्रंण । शुद्ध साधारण शाकाहारी आहार, प्रत्येक दिवशी ताज्या हिरव्या पालेभाज्या व ताज्या फळांचे सेवन करा । प्रत्येक दिवशी कमीत कमी आर्धा तास व्यायाम/वेगात चालणे/खेळणे । अधिक मिरची तळलेले, भाजलेले, मांस, तूप, दारु ह्यांमध्ये कमी करणे १८ वर्षाच्या आधी शारीरिक संबंध बनवू नका । आपल्या जोडीदाराबद्दल एकनिष्ठ राहणे/जनन अंगांना स्वच्छ ठेवणे । बालकाला बर्यारच काळापर्यंत आपले दूध पाजणे । संभोगच्यावेळी निरोधचा वापर करा । समाजात जागरुकता धूम्रपान व तंबाखुपासून होणार्याय नुकसानाची महिती द्या । स्वतःला स्वच्छ ठेवण आणि वाईट सवयींपासून दूर ठेवणे । सरकारी व गैर-सरकारी विभाग समाजिक संस्था ग्रामीण व शहरी जीवनशैलीला सुधारण्यासाठी प्रेरित करणे । स्तन व मुख ह्यांची तपासणी करण्यासाठी माहिती देणे व ३५ वर्षांनंतर वर्षातून एकदा आपल्या आरोग्याची तपासणी करून घेणे । बालवाडी कार्यकर्तीला कर्करोगासंबंधी लक्षणे व स्व स्तन, मुखाची तपासणी, संरक्षणसंबंधी माहिती दिली गेली आहे । कनिष्ठ विद्यालयात कर्करोग, त्याची लक्षणे, तंबाखुचे तोटे, स्व-स्तन संरक्षणासंबंधी माहिती दिली गेली आहे । कर्करोग नोंदणीकृत राज्याच्या सर्व चिकित्साकेंद्रांत अधिक्षकाने बेस रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, वैद्यकीय विद्यालय व खाजगी रुग्णालय ह्यांना एक कर्करोग रजिस्ट्रार बनवायला सांगितले आहे । कर्करोग नोंदणी कार्यालयात ते आपल्या बाह्य विभागात आलेले कर्करोगीची नोंदणी करतील व प्रत्येक महिन्यात हा अहवाल महानिदेशालयात पाठवतील । कर्करोग नोंदणी कार्यालयात आपल्याला कळेल की राज्यात कर्करोगाने पीडित व्यक्तिंची संख्या किती आहे व कोणत्या विभागात कोणता कर्करोग जास्त प्रमाणात आढळतो । कांजण्या (चिकन पॉक्स/व्हॅरिसेला) कांजिण्या ह्या विषाणूजन्य आहेत ज्या वेरिसिला (व्ही । जेड । व्ही ।)च्या संपर्कातून होतात । ताप व संपूर्ण शरीरावर विशिष्ट प्रकारच्या पुटकुळ्या येणे ही कांजिण्यांचे लक्षणे आहेत । हवेतील निहित थेंबांद्वारे विषाणू सामान्यपणे एका व्यक्तिकडून दुसर्याल व्यक्तिमध्ये पसरतो । कांजिण्या झालेल्या व्यक्तीच्या खोकल्याने किंवा शिंकल्याने सभोवतालच्या परिसरात शिंतोडे उडाल्याने हा आजार पसरतो । कांजिण्या किंवा हर्पिसच्या थेट संर्पकाद्वारे सुद्धा हे पसरु शकतो । कारण की ओल्या जखमेत संसर्गजन्य द्रव असते । काही गोष्टीत हे संसर्गित गर्भवती आईकडून तिच्या न जन्मलेले किंवा नवजात शिशुलासुद्धा लागू शकते । पुटकुळ्या येण्याच्या आधी काही दिवसापर्यंत आणि सगळ्या जखमांवर खपली तयार होण्याच्या आधीपर्यंत म्हणजे त्याच्या सुकण्यापर्यंत कांजिण्या सर्वाधिक स्पर्शजन्य असतात जे बहुधा चट्ट्यांना आरंभ होण्याच्या एक अठवड्यानंतर होतात । ताप, अंग थरथरणे, ओकारी आणि उल्टी सगळ्यात स्वच्छ और सुविख्यात लक्षण आहे हे पुटकुळ्या आणि अत्यंत खाजयुक्त चट्टे येणे । जास्त प्रमाणातील मुलांना २००-३०० पुटकळ्या निघतात ज्यानंतर खपली किंवा पापुद्रा बनतो । कांजिण्या मुलं आणि मोठ्या, पुरूष आणि महिला ह्या दोघांनाही होऊ शकतात । जास्त प्रमाणातील लोक लहानपणी किंवा किशोरावस्थाच्या दरम्यान कधी ना कधी कांजिण्यांचा शिकार होतात । परंतु अगोदर कधी कांजिण्या न झालेल्या प्रौढ जर अशा केसीच्या संपर्कात येतात तर त्यांना संसर्गाचा धोका असतो व प्रौढावस्थेत त्यांना कांजिण्या होऊ शकतात । मुलांच्या तुलनेत कांजिण्या किशोर आणि वयस्कर ह्यांमध्ये अधिक गंभीर असतात । ताप हा अधिक जास्त काळ रहातो । संक्रमित व्यक्तिंना शाळा किंवा कामापासून दूर ठेवल्याने विषाणुंचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळते परंतु लक्षीकरण हा कांजण्यांच्या त्रासापासून वाचण्याचा एक प्रभावी उपाय आहे । घरासाठीइम् देवासाठी मातासाठी बंगलासाठी घराच्या घराच्याँ घरांच्या घराँच्या अन्दर आवा तनी पढ़ा लिखा एवं बिस्तरामध्ये सोवा घरसाटी मुलगाच्या मुलगांच्या कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागामध्ये पसरु शकतात किंवा रोगव्यापी करु शकतात,ज्यामुळे नविन अर्बुद निर्माण होऊ शकतात । कारण की कर्करोग पसरु शकतो, ह्यामुळे आवश्यक आहे की चिकित्सकाने झटकन शोधून काढले पाहिजे की अर्बुद बनले आहे, आणि हा कर्करोग आहे । कर्करोग आहे हे कळताच ह्याचा इलाज सुरु करता येतो । कर्करोगामुळे असे अनेक लक्षण दिसून येतात जे कर्करोग असल्याचा आभास देतात । काही महत्वपूर्ण लक्षणांचे विवरण खाली दिले जात आहे । कर्करोगामुळे असे अनेक लक्षण दिसून येतात जे कर्करोग असल्याचा आभास देतात । कोणतीही जखम जी अधिक काळापासून भरलेली नाही । छातीवर किंवा शरीरामध्ये इतर कुठेही गाठ किंवा सूज । शरीराच्या कोणत्याही भागातून किंवा अंगातून असामान्य रूपाने रक्त किंवा लस येणे । सतत अधिक काळापर्यंत खोकला येणे किंवा आवाज जड होणे/आवाज बसणे । अन्न गिळताना किंवा शौचास त्रास होणे, सतत अपचन किंवा बद्धकोष्ठता असणे । आतड्यांच्या सामान्य सवयीमध्ये बदल । तीळ किंवा मसाचा आकार, रंग किंवा रुपात अचानक बदल । तसे, असे लक्षण केवळ कर्करोगामुळेच निर्माण होत नाही, ह्यांचे अनेक कारण सुद्धा असू शकतात । ह्यामुळे ह्यांना पाहताच कर्करोग मानले नाही पाहिजे । दोन आठवड्यापर्यंत हे लक्षण राहिल्याने ह्यांना चिकित्सकाला दाखवा । ह्याच्यात कोणतीच शंका नाही की भारतामध्ये आढळणारे बहुतेक कर्करोग (६०-७० टक्के) रोगांची ताबोडतोब ओळख संभव आहे । आवश्यकता आहे, ह्याच्या बद्दल माहिती वाढवण्याची तसेच प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची काळजी घेण्याची । कर्करोगाची ताबोडतोब ओळख करुन, ६०-७० टक्के कर्करोग रुग्णांना मुळापासून ठीक करणे आता संभव आहे । एवढेच नाही तर ताबोडतोब ओळख आणि झटकन उपचाराचे मूल्यसुद्धा उशीरा उपचाराच्या तुलनेत खूप कमी आहे । कर्करोगाच्या लक्षणांपासून सतर्क होण्याशिवाय सगळ्या स्त्रियांनी आणि पुरूषांनी नियमितपणे आपली तपासणी केली पाहिजे । सामान्य परीक्षणाद्वारे काही प्रकारच्या कर्करोगांची ओळख कुठल्याही चिन्हाच्या दिसून येण्या आधीच केले जाऊ शकते । कुठल्याही चिन्हाच्या दिसून येण्या आधीच चिकित्सक मुख, स्तन, गर्भाशयग्रीवा(सर्विक्स) त्वचा, मोठे आतडे, मलाशय, पुरस्थ-ग्रंथी (प्रोटेस्ट), अंडकोश(टेस्टिकल) इत्यादी कर्करोगांचा शोध लावू शकतात । ग्रीवाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये होणारा एक सर्वसामान्य कर्करोग आहे । भारतात स्त्रियांमध्ये होणारा एकुण कर्करोगांमध्ये ४० टक्के कर्करोग गर्भाशयग्रीवाचे असतात । लाळ ग्रंथी, लाळ धमनीद्वारे एक दूसर्यासशी जोडलेल्या असतात ।आणि एक सफेद पातळ द्रव बनवतात जीला लसीका म्हणतात । लसीका धमनींचे जाळे रक्त धमनींसारखे पूर्ण शरीरामध्ये पसरलेले असते । लसीका ग्रंथी कर्करोग पेशींना चाळून आपल्यापर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतात । कर्करोग वाढल्यावर तो असे करु शकत नाही आणि लसीकाद्वारे कर्करोग शरीराच्या एका भागातून दूसर्याव भागापर्यंत पसरु लागतो । ह्या कारणांमुळे शल्यचिकित्सक सर्वसाधारणपणे गर्भाशयग्रीवाच्या आजूबाजूच्या लसीका ग्रंथींनासुद्धा काढून घेते । गर्भाशयग्रीवाचा कर्करोग रक्त प्रवाहाद्वारे सुद्धा पसरु शकतो । त्वचेमध्ये खासकरुन तीळ व मस कुठल्याही प्रकारची नविन वाढ किंवा बदलासाठी नियमितपणे तपासणी करावी । कोणत्याही बदलास लगेच चिकित्सकाला दाखवा । सामान्य चिकित्सा तपासणीच्या दरम्यान चिकित्सकाला व्वचाची सुद्धा तपासणी केली पाहिजे । मोठी आतडी आणि मलाशयच्या कर्करोगाचा लवकर शोध लावण्यासाठी नियमित चिकित्सक तपासणी करणे महत्त्वपूर्ण आहे । मलाशयाची तपासणी करण्यासाठी चिकित्सक हातमोजा घातलेले बोट मलाशयात टाकून, रोगाचे निदान लावू शकतात । ५० वर्षाच्या वयानंतर, प्रत्येक व्यक्तीची वार्षिक तपासणी आवश्यक आहे । मोठ्या आतड्याच्या कर्करोगामुळे मलाबरोबरच रक्त येऊ शकते । निश्चित निदानासाठी विस्तृत तपासणी आवश्यक आहे ५० वर्षाचे आयुष्य पार करणार्या व्यक्तीचे मलाशय आणि मोठ्या आतड्यांची तपासणी करण्यासाठी चिकित्सकाला ३ ते ५ वर्षाच्या अवधीमध्ये अवग्रहाभ (मलाशयाची द्विनेत्री तपासणी) केली पाहिजे । चिकित्सकाद्वारे पुरःस्थ ग्रंथिच्या कर्करोगाचा प्राथमिक स्थितीमध्ये शोध लावण्याची अत्यंत विश्वसनीय पद्धत चढलेल्या बोटांचे परिक्षण आहे । ४० वर्षापेक्षा जास्त आयुच्या सगळ्या व्यक्तींची वार्षिक तपासणी आवश्य केली गेली पाहिजे । वार्षिक तपासणी अवश्यक पुरःस्थ ग्रंथीमध्ये अनियमित किंवा असामान्य कठोर क्षेत्राचा शोध लागू शकतो । आणि माहिती केली जाऊ शकते की हा अर्बुद आहे की नाही । अंड ग्रंथीच्या कर्करोगाचा शोध जास्त तर माणूस स्वतः करु शकतात । प्रत्येक मास स्वतः तपासून पुरुष आपल्या अंड ग्रंथींमध्ये परिवर्तनाचा शोध लावू शकतात । गरम पाण्याने आंघोळ करताना किंवा त्याच्यानंतर, जेव्हा अंडकोश शिथिल असते, त्याच्या तपासणीची सर्वात चांगली वेळ असते, कारण की ह्या परिस्थितीमध्ये कोणत्याही परिवर्तनाचा सहजतेने शोध लावला जाऊ शकतो । अंड ग्रंथीच्या स्वंय परीक्षणाने जर सूज, गाठ किंवा कोणत्याही इतर प्रकारच्या दोषांचा, खासकरुन अंड ग्रंथीला स्पर्श केल्याने असामान्य वेदना, वेदना किंवा मोठेपणा जाणवत असेल तर चिकित्सकाला दाखवले पाहिजे । चिकित्सकाद्वारे अंड ग्रंथींची तपासणीसुद्धा व्यक्तीच्या नियमित वार्षिक चिकित्सक तपासणीचा भाग असला पाहिजे । तोंडाच्या कर्करोगाच्या चिन्हांसाठी तोंडाची नियमितपणे तपासणी आवश्यक आहे । तोंडाच्या ऊतकांचे परिवर्तन कर्करोगाची प्राथमिक स्थिती होऊ शकते । तोंडाच्या ऊतकांच्या परिवर्तनाला सहजपणे पाहिले आणि अनुभवले जाऊ शकते । दंत चिकित्सकाने प्रत्येक रूग्णाच्या तोंडाची संपूर्ण पणे तपासणी करावी । हिरड्या, ओठ आणि गाल ह्यांच्या रंगात होणार्या परिवर्तनावर लक्ष दिले गेले पाहिजे । खुरण्ड (खपली) भेग, सूज, रक्त स्त्राव तोंडाच्या कोणत्याही भागामध्ये गाठ किंवा लाळ ह्यांबद्दल विशेष लक्ष दिले पाहिजे । चिकित्सक किंवा दंतचिकित्सकाकडे जाऊन तपासणी अवश्य करुन घ्या । जर तुम्ही तंबाखू, पान, पानमसाला किंवा जर्द्याचे सेवन करत असाल तर तपासणी करणे आवश्यक आहे । तुम्ही स्वतः सुद्धा आरशात तुमचे स्वतःहाचे तोंड बघू शकतात आणि कोणतेही परिवर्तन दिसू लागताच चिकित्सकाचा सल्ला घेऊ शकता । सगळ्या महिलांना स्तनाचा स्वतः परीक्षणाचा ढंग जाणून घेतला पाहिजे । आणि प्रत्येक महिन्याला आपल्या छातीचे स्वतः परीक्षण केले पाहिजे । मासिकस्त्राव अवधीच्या काही दिवसानंतर स्तनांचे परीक्षण करणे योग्य असते । जेव्हा स्तन मोठे किंवा दुखण्याची शक्यता अजिबात नसते । मासिकस्त्राव बंद झाल्यावर सुद्धा स्त्रियांनी प्रत्येक महिन्याला स्वतः परीक्षणासाठी एक दिवस (कधी ही) नियुक्त केला पाहिजे । ४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांसाठी हे परीक्षण खासकरुन महत्त्वपूर्ण असते । ४० वर्षापेक्षा जास्त वयामध्ये स्तन कर्करोगाचा धोका वाढतो । जर कोणत्याही स्त्रीच्या स्तनात गाठ किंवा कोणत्याही प्रकारच्या परिवर्तनाचा आभास होतो तर तिला चिकित्सकाशी संर्पक केला पाहिजे । स्तनाच्या जवळजवळ ८० टक्के गाठी कर्करोग नसतात । परंतु एक चिकित्सकच ह्याची बरोबर ओळख करु शकतो । स्त्रियांची चिकित्सक तपासणी करता वेळी स्तनामध्ये गाठ किंवा स्तन खूप मोठे झाल्यासारखे अशा कोणत्याही असामान्य परिवर्तनाची तपासणी आवश्य केली गेली पाहिजे । स्तनाचा मैमोग्राम अर्थात एक्सरे/क्ष-किरण अर्बुद किंवा परिवर्तनाचा शोध लागला जातो । ज्याच्याने एक चिकित्सक सावधगिरीने तपासणी करुन सुद्धा पकडू शकत नाही । ४० वर्षाच्या वयानंतर प्रत्येक स्त्रीला १ ते २ वर्षाला मैमोग्राम केला पाहिजे । स्त्रीचे वय ५० वर्ष झाले तर प्रत्येक वर्षी मैमोग्राम करणे आवश्यक आहे । ज्या महिलांच्या आईंना, बहिणींना, मावश्या इत्यादींना कर्करोग आहे त्यांना २५-३० वर्षाच्या आयुपासूनच वार्षिक स्तनाची तपासणी तसेच मैमेग्राफी केली पाहिजे । कर्करोगाची तपासणी विकृतीशास्त्र परीक्षणाद्वारे केली जाते । एफ । एन । ए । सी ।, बायोपसीच्याद्वारे ह्या पेशींना सूक्ष्मदर्शकयंत्रामध्ये पाहिले जाते । इतर चाचणीनेसुद्धा कर्करोगाचा शोध लावला जाऊ शकतो । जसे एक्सरे, सी । टी । स्कॅन, एम । एम । आर ।, अल्ट्रासाउड प्रशिक्षण तपासणी केंद्राची सूची जिथे कर्करोगाचे प्रशिक्षण केले जाते । शल्य चिकित्सक कर्करोगाच्या चरणावर निर्भर असते । जर कर्करोग मर्यादित आणि प्राथमिक चरणात आहे तर प्रभावित क्षेत्राच्या बरोबर काही सामान्य क्षेत्रामध्ये सुद्धा हटवले जाते । प्रयत्न केला जातो की कर्करोगाचा कोणताही कण राहता कामा नये । जर कर्करोगाने इतर क्षेत्रांमध्येसुद्धा प्रवेश केला आहे तर कर्करोगाचा आकार कमी करण्यासाठी त्याच्यापासून निर्माण होणार्याय त्रासाला कमी करण्यासाठी शल्य चिकित्सा केली जाते । क्ष-किरणाद्वारे कर्करोग पेशींना जाळले जाते । रेडियों धर्मीच्या आधी कर्करोगाचे क्षेत्र, फैलाव रुग्णाची क्षमता, कर्करोगाच्या आधारावर क्ष-किरणाची वेळ, चरण, क्षेत्र शक्ती ह्यांचे आंकलन केले जाते । पुन्हा व्वचावर चिन्ह लावले जाते । क्ष-किरणाच्या दरम्यान कोणत्याही दुसर्या व्यक्तीचा त्या खोलीमध्ये प्रवेश वर्जित आहे । रेडियों धर्मी क्ष-किरणापासून कोणताच त्रास होत नाही । कधी-कधी व्वचा लाल होऊ शकते किंवा रुग्णाला उल्टी होऊ शकते । औषधांद्वारे काही कर्करोगाला पूर्णपणे ठीक केले जाऊ शकते जसे रक्ताचा कर्करोग आणि गाठींचा कर्करोग हे औषध कर्करोग पेशींना नष्ट करतात । सामान्य पेशीसुद्धा ह्या औषधाने प्रभावित होऊ शकतात । पेशींच्या प्रभावित होण्यामुळे रुग्णाचे केस, नख पडू शकतात । रक्त कमी होऊ शकते ज्याच्यामुळे थकवा जाणवतो । जर रुग्ण नियमित सायकल, बरोबर प्रमाणात औषध घेतले आणि स्वास्थ्य आहार खाल्ला तर पूर्णपणे ठीक होतो । उपचाराच्यावेळी सतत रक्ताची तपासणी केली पाहिजे, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ जेवण घेतले पाहिजे । कोणत्याही आजारी व्यक्तीबरोबर बसले नाही पाहिजे कारण की औषधांनी प्रतिरोधक शक्ती बरीच कमी होते । कर्करोगाच्या नाईलाज रुग्णांना पेलियेटिव केअर मध्ये ठेवले जाते ।ज्याच्यामुळे त्याच्या शारीरिक, मानसिक, त्रास कमी करता येतो । रुग्णालयातील यादी जिथे कर्करोगाच्या उपचाराची सोय आहे । कर्करोगापासून संरक्षण तसेच जागरूकता । तंबाखू व तंबाखूंशी संबंधित वस्तूंपासून संरक्षण किंवा परित्याग/प्रदूषण नियत्रंण । शुद्ध साधारण शाकाहारी आहार, प्रत्येक दिवशी ताज्या हिरव्या पालेभाज्या व ताज्या फळांचे सेवन करा । प्रत्येक दिवशी कमीत कमी आर्धा तास व्यायाम/वेगात चालणे/खेळणे । अधिक मिरची तळलेले, भाजलेले, मांस, तूप, दारु ह्यांमध्ये कमी करणे १८ वर्षाच्या आधी शारीरिक संबंध बनवू नका । आपल्या जोडीदाराबद्दल एकनिष्ठ राहणे/जनन अंगांना स्वच्छ ठेवणे । बालकाला बर्यारच काळापर्यंत आपले दूध पाजणे । संभोगच्यावेळी निरोधचा वापर करा । समाजात जागरुकता धूम्रपान व तंबाखुपासून होणार्याय नुकसानाची महिती द्या । स्वतःला स्वच्छ ठेवण आणि वाईट सवयींपासून दूर ठेवणे । सरकारी व गैर-सरकारी विभाग समाजिक संस्था ग्रामीण व शहरी जीवनशैलीला सुधारण्यासाठी प्रेरित करणे । स्तन व मुख ह्यांची तपासणी करण्यासाठी माहिती देणे व ३५ वर्षांनंतर वर्षातून एकदा आपल्या आरोग्याची तपासणी करून घेणे । बालवाडी कार्यकर्तीला कर्करोगासंबंधी लक्षणे व स्व स्तन, मुखाची तपासणी, संरक्षणसंबंधी माहिती दिली गेली आहे । कनिष्ठ विद्यालयात कर्करोग, त्याची लक्षणे, तंबाखुचे तोटे, स्व-स्तन संरक्षणासंबंधी माहिती दिली गेली आहे । कर्करोग नोंदणीकृत राज्याच्या सर्व चिकित्साकेंद्रांत अधिक्षकाने बेस रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, वैद्यकीय विद्यालय व खाजगी रुग्णालय ह्यांना एक कर्करोग रजिस्ट्रार बनवायला सांगितले आहे । कर्करोग नोंदणी कार्यालयात ते आपल्या बाह्य विभागात आलेले कर्करोगीची नोंदणी करतील व प्रत्येक महिन्यात हा अहवाल महानिदेशालयात पाठवतील । कर्करोग नोंदणी कार्यालयात आपल्याला कळेल की राज्यात कर्करोगाने पीडित व्यक्तिंची संख्या किती आहे व कोणत्या विभागात कोणता कर्करोग जास्त प्रमाणात आढळतो । कांजण्या (चिकन पॉक्स/व्हॅरिसेला) कांजिण्या ह्या विषाणूजन्य आहेत ज्या वेरिसिला (व्ही । जेड । व्ही ।)च्या संपर्कातून होतात । ताप व संपूर्ण शरीरावर विशिष्ट प्रकारच्या पुटकुळ्या येणे ही कांजिण्यांचे लक्षणे आहेत । हवेतील निहित थेंबांद्वारे विषाणू सामान्यपणे एका व्यक्तिकडून दुसर्याल व्यक्तिमध्ये पसरतो । कांजिण्या झालेल्या व्यक्तीच्या खोकल्याने किंवा शिंकल्याने सभोवतालच्या परिसरात शिंतोडे उडाल्याने हा आजार पसरतो । कांजिण्या किंवा हर्पिसच्या थेट संर्पकाद्वारे सुद्धा हे पसरु शकतो । कारण की ओल्या जखमेत संसर्गजन्य द्रव असते । काही गोष्टीत हे संसर्गित गर्भवती आईकडून तिच्या न जन्मलेले किंवा नवजात शिशुलासुद्धा लागू शकते । पुटकुळ्या येण्याच्या आधी काही दिवसापर्यंत आणि सगळ्या जखमांवर खपली तयार होण्याच्या आधीपर्यंत म्हणजे त्याच्या सुकण्यापर्यंत कांजिण्या सर्वाधिक स्पर्शजन्य असतात जे बहुधा चट्ट्यांना आरंभ होण्याच्या एक अठवड्यानंतर होतात । ताप, अंग थरथरणे, ओकारी आणि उल्टी सगळ्यात स्वच्छ और सुविख्यात लक्षण आहे हे पुटकुळ्या आणि अत्यंत खाजयुक्त चट्टे येणे । जास्त प्रमाणातील मुलांना २००-३०० पुटकळ्या निघतात ज्यानंतर खपली किंवा पापुद्रा बनतो । कांजिण्या मुलं आणि मोठ्या, पुरूष आणि महिला ह्या दोघांनाही होऊ शकतात । जास्त प्रमाणातील लोक लहानपणी किंवा किशोरावस्थाच्या दरम्यान कधी ना कधी कांजिण्यांचा शिकार होतात । परंतु अगोदर कधी कांजिण्या न झालेल्या प्रौढ जर अशा केसीच्या संपर्कात येतात तर त्यांना संसर्गाचा धोका असतो व प्रौढावस्थेत त्यांना कांजिण्या होऊ शकतात । मुलांच्या तुलनेत कांजिण्या किशोर आणि वयस्कर ह्यांमध्ये अधिक गंभीर असतात । ताप हा अधिक जास्त काळ रहातो । संक्रमित व्यक्तिंना शाळा किंवा कामापासून दूर ठेवल्याने विषाणुंचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळते परंतु लक्षीकरण हा कांजण्यांच्या त्रासापासून वाचण्याचा एक प्रभावी उपाय आहे । एक महिन्यापासून सतत जुलाब होणे । एक महिन्यापासून सतत खोकला येणे । शरीराचे वजन एकाएकी १० टक्के कमी होणे । तोंडामध्ये सतत जखम किंवा तोंड येणे । शरीरात सतत चट्टे किंवा फोड्या येणे । क्षयरोग ज्याच्यात औषधाचा परिणाम होत नाही । एकापेक्षा जास्त ठिकाणी लाळग्रंथींचा आकारमान वाढणे । स्तनावर किंवा शरीरामध्ये इतर अनेक गाठी किंवा सूज । एड्सपासून रक्षण तसेच त्याचा प्रचार विस्तार असे अनेक आजार आहेत ज्यांचा उपचार नाही । पौष्टिक आहार आणि स्वस्थ जीवनशैली स्वीकारा । धूम्रपान, मद्यपान, नशीली औषधांचे सेवन करु नका । तन-मन दोन्हीं प्रसन्न राहतील । शारीरिक स्वच्छतेवर लक्ष द्या । फक्त सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा । रुग्णालयात एचआयवीबरोबर जगणार्यार लोकांना वेगळे करणे/ किंवा उपचार न करणे अपराध आहे । एचआयवीबरोबर जगणार्याब लोकांची गुप्तता राखून ठेवणे अनिवार्य आहे । एचआयवीबरोबर जगणार्याब लोकांना आणि त्यांच्या कुटूंबियांना सल्ला/मार्गदर्शन देणे आवश्यक आहे । चिकित्सकाला/डॉक्टरला सगळे रुग्ण समान आहेत तर दूजाभाव कसा एचआयवी/एड्स संसर्गरोग नाही । संसर्गित व्यक्ती १०-१५ वर्षापर्यंत सामान्य जीवन जगतात । संसर्गित व्यक्तीबरोबर भेदभाव अत्याचार आहे, आणि हमारी अनभिज्ञताचा/अजाणतेपणाचा संकेत । कार्यालय, घर, मित्र ह्यांच्यामध्ये त्यांच्याबद्दल पहिल्यासारखीच वागणूक असली पाहिजे । भारतात दृष्टिहीनांचा व्यापकता दर १ ।४ टक्के आहे, ह्या व्यापकता दराला ० ।३ टक्क्यावर आणण्यासाठी भारत सरकारद्वारे वर्ष १९७६ मध्ये राष्ट्रीय दृष्टिहीनता निवारण कार्यक्रमाचा आरंभ केला गेला । आंधळेपणाचे मुख्य कारण म्हणजे मोतीबिंदू आहे । जे एकुण अंधत्वाचे जवळजवळ ५५ टक्के आहे । राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाच्या अंतर्गत दृष्टिहीन व्यक्तींसाठी खासकरुन मोतीबिंदूने ग्रासलेल्यांना शस्त्रक्रियेद्वारा ऑपरेशन करुन लाभांवित केले जात आहे । मोतीबिंदू ऑपरेशनच्या गुणवत्तेवर विशेष ध्यान दिले जात आहे । ज्याच्यासाठी सगळ्या जिल्हा चिकित्सालयामध्ये चांगल्या चिकित्सालयाला माइक्रस्कॉपिक केंद्रामध्ये परिवर्तित केले जात आहे । आंधळेपणाचा व्यापकता दर कमी करण्यासाठी शिक्षा सत्राच्या सुरुवातीला १०-१४ वर्षाच्या शाळातील विद्यार्थ्यांच्या नेत्र परीक्षणाचा कार्यक्रम मोहिमेच्या रुपात चालवला जात आहे । तसेच दृष्टि दोषाने ग्रासलेल्या गरीब विद्यीर्थ्यांसाठी विनामूल्य चष्मे विकले जात आहेत । नेत्र परीक्षण कार्यक्रमामध्ये सगळ्या सरकारी, गैरसरकारी ऐच्छिक संस्थांचा सक्रिय सहभाग घेतला जात आहे । आंधळेपणाचा व्यापकता दर कमी करण्यासाठी भारत सरकारद्वारे नेत्र विभागाशी संबंधित कर्मचार्यांवना विविध स्तरावर प्रक्षिशिण दिले जात आहे । आंधळेपणाचे मुख्य कारण म्हणजे मोतीबिंदू ५५ टक्के आहे, दृष्टि दोष १९ टक्के, काळा मोती ४ टक्के कॉर्नियल पैथॉलाजी ७ टक्के, अन्य 15 टक्के, आहेत । जेव्हा साधारण स्वच्छ लेंस किंवा त्याच्या कॅपस्यूल अंधक किंवा दुधाळ होतात ज्याच्यामुळे उजेड डोळ्याच्या आतमध्ये पोहचू शकत नाही । अशावेळी रुग्णाला अंधक किंवा कमी दिसू लागते । मोतीबिंदूने गांजलेल्या रोग्यांची ओळख करुन चिकित्साधिकारी तसेच नेत्र सहाय्यक आपल्या चिकित्सालयात/क्षेत्रामध्ये स्क्रीनिंग करतात । तत्पश्चात/त्यानंतर मोतीबिंदूवाल्या रुग्णांना सुसज्जित रुग्णालयात नेत्र शल्यकद्वारे शस्त्रक्रिया केली जाते । ६ आठवड्यानंतर चष्म्याची तपासणी केली जाते । जिल्हा अंधत्व निवारण समित्यांद्वारे व्यापक प्रचार प्रसार करुन सरकारी, गैरसरकारी खाजगी तसेच ऐच्छिक संस्थांच्या माध्यमातून शिविर लावले जातात । मोतीबिंदूचा उपचार केवळ शल्य चिकित्सेद्वारेच संभव आहे । इन्ट्रा कॅप्सूलर कॅटरेक्ट एक्सट्रेक्शन कार्यामध्ये पूर्ण लेंस कॅपस्यूल काढले जाते । शस्त्रक्रियेनंतर तपासणीच्या उपरांत चष्म्याचा प्रयोग केला जातो । शस्त्रक्रियेच्या दरम्यान लेंस प्रत्यारोपण डोळ्याचा पुढील भाग, नेत्रपटलाच्या समोर केले जाते । इक्स्ट्रा कॅनसूलर कॅटरेक्ट एक्सट्रेक्शन कार्यामध्ये समोरील कॅपस्यूलचा भाग किंवा पूर्ण लेंस मॅटर काढून घेतले जाते । आणि मागील कॅपस्यूल सुरक्षित सोडून दिला जातो । कॅपस्यूलर वैग मध्ये लेंस बसवले जातात । कार्यामध्ये ६ मिमी ।ची एक टनल बनवली जाते । बाकी कार्य च्या सारखे होते । कार्यामध्ये टाके लावले जात नाही । काळ्या मोतीबिंदूमध्ये बिंदू नेत्र तंत्रिका हळूहळू नष्ट होते । डोळ्यांमध्ये पाण्याचा दबाव जास्त असल्यामुळे किंवा नेत्र तंत्रिकामध्ये रक्त पुरेशा प्रमाणात न पोहचल्यामुळे असे होते । काळ्या मोतीबिंदूपासून होणार्याा अंधत्वाला थांबवले जाऊ शकते ।जर ह्याची लवकर माहिती मिळाली । तर ह्याचा नियमित उपचार व तपासणी होत राहिल । जेव्हा डोळ्यामध्ये अतिरिक्त दबाव जास्त असेल जर कुटूंबात कोणाला काळा मोतीबिंदू असेल अधिकांश रुग्णांमध्ये डोळ्यातील पाणी जाण्याचा भाग मोकळा असतो परंतु काही कारणाने पाणी कमी जाते । आतील दबाव वाढला जातो ।आणि नेत्र तंत्रिका नष्ट होते, हळूहळू रुग्ण आजूबाजूच्या वस्तुंना पाहू शकत नाही, जर वेळेवर उपचार केला नाही तर दृष्टीसुद्धा जाऊ शकते । ज्यांचे प्रमुख लक्षण समोर आल्यावर रुग्णाला डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली पाहिजे । उजेडात इंद्रधनुष्यासारखे रंगीत गोळे दिसून येणे । विशेष लेंस किंवा यंत्राद्वारे नेत्र तंत्रिकाची तपासणी करुया की किती हानी पोहचली आहे । फिल्ड टेस्ट ज्याच्यामध्ये समोर बघताना बाजूच्या वस्तु बघण्याच्या क्षमतेची तपासणी होते । एक विशेष लेंसद्वारे पाणी बाहेर जाण्याच्या भागाला बघू शकतो । प्रशिक्षण तपासणी केंद्राची सूची जिथे काळ्या मोतीबिंदूचे प्रशिक्षण केले जाऊ शकते । जीवनसत्त्व अ च्या कमीने कॉर्नियल कमकुवत तसेच जखम होते । ज्याच्याने शेवटी अंधत्व येते । जीवनसत्त्व अ ची कमी खसरे तसेच कुपोषणच्या स्थितीमध्ये आणखी जास्त होते । जीवनसत्त्व अ च्या कमीने रातआंधळेपणा होऊ शकतो, खाण्यामध्ये जीवनसत्त्व अ च्या मात्राची कमी सतत जुलाब तसेच कुपोषणामध्ये जीवनसत्त्व अ ची व्यग्रता कमी होणे । खसरे च्यावेळी व नंतर जीवनसत्त्व अ ची मागणी अधिक होणे । कमी उजेडात दिसून येते । श्वेत पटल कोरडा होतो । बिटोटस स्पोटस - श्वेत पटलाचे श्वेत दाग दिसून येतात । रातआंधळेपणापासून वाचण्यासाठी चौलाई चण्याचा साक, मेथीचा साक, पालक, कोबी, खोथंबीर, गाजर पपई आंबा इत्यादीचे सेवन । आईला दूधासाठी प्रोत्साहित करणे । गोवरची लस वेळेवर देणे/टोचणे । जीवनसत्त्व 'अ' चा खुराक (१ लाख आई ।यू ।) गोवरच्या लसीकरणाच्यावेळी तसेच ३ वर्षापर्यंत (२ लाख आई । यू ।) ३ महिन्याच्या अंतरावर द्यावे । मुलांना पौष्टिक आहार देण्याची आवश्यकता आहे, कारण की कुपोषणामुळे होणार्याा पारपटल अंधत्वापासून वाचवले जाऊ शकते । रूबेलामुळे होणारे कन्जानाईटल कॅटरेक्टसाठी वेळेवर लसीकरण करण्याची आवश्यकता आहे । डोळ्यामध्ये इजा झाल्यामुळे जवळजवळ २०-४० टक्के मुलें एका डोळ्यानी आंधळे होतात । डोळ्याच्या सुरक्षेबद्दल लोकांना शिक्षित करण्याची आवश्यकता आहे ।कारण फटाके, औद्योगिक अपघात आणि ट्रॅफिक अपघातामुळे होणार्याि/येणार्या अंधत्वापासून वाचवले जाऊ शकते । रोहों पासून डोळ्यांच्या रक्षणासाठी पर्यावरणाच्या सफाई यंत्रणेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे । तसेच उपचार वेळेवर करण्याची गरज आहे । हळूहळू तसेच न दुखता एक किंवा दोन्हीं डोळ्यांमध्ये एक महिना किंवा वर्षामध्ये दृष्टित हळूहळू कमी येणे । करडा किंवा सफेद पुतळी (प्यूपिल) होणे । जेव्हा प्रकाश दृक-पटलावर पडत नाही । एक तर तो दृक-पटलाच्या पुढे किंवा दृक-पटलाच्या मागे पडतो । जेव्हा प्रकाशाची किरणे दृक-पटलाच्या आधी एकत्रित होतात । अधिकांश रुग्णांमध्ये डोळ्यातील पाणी जाण्याचा भाग मोकळा असतो परंतु काही कारणाने पाणी कमी जाते । आतील दबाव वाढला जातो ।आणि नेत्र तंत्रिका नष्ट होते, हळूहळू रुग्ण आजूबाजूच्या वस्तुंना पाहू शकत नाही, जर वेळेवर उपचार केला नाही तर दृष्टीसुद्धा जाऊ शकते । ज्यांचे प्रमुख लक्षण समोर आल्यावर रुग्णाला डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली पाहिजे । रुग्ण जवळील वस्तु विघ्नरहित बघू शकतात परंतु लांबच्या वस्तू पाहण्यास त्रास होतो । रुग्ण वस्तुंना पाहण्यासाठी डोळ्याच्या जवळ आणतात । वर्गामध्ये विद्यार्थी काळ्याफळ्याच्या अगदी जवळ बसण्याचा प्रयत्न करतात । जेव्हा प्रकाशाची किरणें दृक-पटलाच्या मागे एकत्रित होतात ।हे जास्त तर तरुण मुलांमध्ये पाहिल्या जाते । डोकेदुखी डोळ्यात जडपणा वाचण्यास त्रास डोळ्याच्या मासंपेशींच्या कमकुवतपणामुळे लेंस आपला आकार बदलू शकत नाही वाचताना किंवा जवळील काम करताना प्रकाशाची किरणे दृक-पटलाच्या मागे पडतात । हे ४० वर्ष आणि त्याच्यापेक्षा अधिक वयामध्ये आढळून येते । लांबून वाचणे लिहिणे व कोणतेही जवळील काम करताना अस्पष्टपणा । जर कोणत्याही प्रकाशाची किरणे डोळ्याच्या पडद्याच्या समोर किंवा मागे एका बिंदूवर केंद्रित होत नाही ज्याच्यामुळे अस्पष्ट दिसते । दूर किंवा जवळचे पाहण्यात अस्पष्टता, डोके दुखणे, डोळे लाल होणे । वृत्तचितीच्या आकाराचा चष्मा सतत घालायचा आहे । कर्करोग एक जीवनशैलीतून उत्पन्न होणारा आजार आहे । कर्करोग आपल्या चुकीच्या आचार, विचार व्यवहार आणि आहारातून उत्पन्न होतो । अधिक सिगरेट पिल्याने फफ्फुस, श्वास नलिकेंचा कर्करोग अधइक होतो । जसे - जसे आपण प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होत आहोत आणि संक्रमित रोगांपासून सुटलो । तसे-तसे आपल्या जीवनशैलीतील बदलावामुळे कर्करोग व ह्दयरोग ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे । जपानमध्ये हा आजार नंबर एक वर आहे । विकसित देशांमध्ये हा आजार दूसर्याढ नंबरवर, आणि विकासशील देशांमध्ये हा तिसर्या नंबरवर आहे । भारतात आठमधील एक व्यक्ती आपल्या वयात कधी ही कर्करोगाने त्रस्त होऊ शकतो । आपल्या देशात जीवनशैली, परंपरा, धर्म विविध असल्याकारणाने हा आजार वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारे आढळला जातो । देशातील सगळ्या आकड्यांचे आकलन करुन पाहिले आहे शहरात ४० टक्के स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग आणि स्तन कर्करोग आढळतात । ग्रामीण स्त्रिया ह्या दोन्हीं ६० ते ६५ टक्क्याच्या आत आहेत । पुरूषांमध्ये धूम्रपान आणि प्रदूषणाने फुफ्फुसाचा व श्वासनलिकेचा कर्करोग अधिक आढळतो तसेच गुटखा, पान पराग, खैनी, सुरतीमुळे तोंड व पोटाचा कर्करोग होण्याची अधिक संभवना/शक्यता आहे । कर्करोग काय आहे ? कर्करोग एका आजाराचे नाव आहे । कर्करोगामध्ये शरीरातील पेशी आपोआपच गुणात्मक पद्धतीने वाढ करतात आणि शरीराच्या नियमांना न पाहिल्यासारखे करतात । पेशी शरीराच्या दूसर्याख भागामध्ये सुद्धा पोहचते । पेशी एक ग्रंथी किंवा जखमेचे रूप घेते, आणि आपल्या संर्पकात येणार्या सगळ्या तंत्रांना नष्ट करुन टाकते । कर्करोग १००० पेक्षा अधिक आजारांचा एक समूह आहे । जरी प्रत्येक आजार एक दूसर्याधपासून अगदी भिन्न असतात, परंतु मूलतः सगळे कर्करोग शरीराच्या काही कोशिकांमध्ये अव्यवस्थाच्या परिणामस्वरुप असतात । सामान्यतः सुसाध्य अर्बुदाला शल्य चिकित्साद्वारे काढले जाते आणि ह्यांची पुन्हा होण्याची शक्यता/संभवना नसते । असाध्य अर्बुद कर्करोग असतात । असाध्य अर्बुद जवळचे ऊतक आणि अंग ह्यांना नष्ट करतात । खूप ताप, खूप अंगदुखी, डोके दुखी, सांधेदुखी, डोळे दुखणे तसेच शरीरावर दिसणारे पुरळ इत्यादी लक्षणांवरून तापाचा अनुमान लावला जातो । कांजण्यापासून पिडीत असलेल्या गंभीर रूग्णांमध्ये वरील सामान्य लक्षणांच्या व्यतिरीक्त दातांतून, तोंडातून किंवा नाकातून रक्त येण्याची तक्रार निर्माण होते । कांजण्या झालेल्या रुग्णांत चाचणी ही धनात्मक असते तसेच रक्तचाचणी केल्यानंतर रक्तबिंबिका मोजणी (प्लेटलेट काउन्ट) ही १ लाखापेक्षा कमी आढळते । डेंग्यू ताप हा एडीस इजिप्ती डास (पटेरी डास, वाघ्या डास) चावल्यानंतर होतो । एडीस इजिप्ती डासाला टाइगर मस्कीटो (वाघ्या डास) च्या नावानेसुद्धा ओळखले जाते आणि हा दिवसाच्या वेळी चावतो । घरात, शीतकात, गच्चीवरील खुल्या टाकींमध्ये, उपयोगात नसलेल्या रिकामी डब्ब्यांमध्ये, टायरमध्ये, फुलदाणीत, रिकाम्या बाटल्या/मनीप्लांटच्या बाटल्या व सिस्टर्नांत पाणी साठू देऊ नये । घरातील, शीतकातील, बादल्यातील, मटक्यातील पाणी दररोज आठवडातून दोनदा बदलत राहा । घराच्या आजूबाजूला पाणी न साठू देणे । खड्डयात माती टाकून बुजवा ।/ खड्डयाला माती घालून भरावे । माती टाकणे शक्य होत नसेल तर त्या खड्डयामध्ये रॉकेल इत्यादि शिंपडणे । शरीरावर कडूलिंबाचे तेल किंवा राईच्या तेलाचा उपयोग करणे । संपूर्ण बाही असलेले शर्ट तसेच मोजे इत्यादींचा वापर करणे । शाळेत जायच्या वेळी मुलांना/मुलींना संपूर्ण बाही असलेले कपडे, मोजे जरूर घाला । घरात किटनाशक/जंतुनाशक औषधांचा फवारा मारून घेणे । घर तसेच सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे । रोग प्रकोपाच्या वेळी, ताप आल्यावर जवळच्या सरकारी इस्पितळात/प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात (प्रा ।स्वा ।केंद्र) उपचार घेणे । झोपतेवेळी मच्छरदाणी किंवा डास निवारक अगरबत्तीचा वापर जरुर करा । घरांच्या खिडक्या, दरवाजे आणि तावदानांवर जाळ्या अवश्य लावणे । डेंग्यूच्या तापात कास्टायडची औषधे घेऊ नका । मधुमेह हा एक असा आजार आहे की ज्याचा परिणाम म्हणून रक्तामध्ये खूप जास्त साखरेचे ग्लुकोज तयार होते । मधुमेह हा एक गंभीर आजार आहे, ज्याल जर नियंत्रित केले गेले नाही तर ते जीव घेणे ठरू शकते । मधुमेह ह्या रोगांने पिडित झाल्यावर आपले शरीर इन्सुलिन तयार करते, ज्याने साखर कमी होण्यास मदत होते । इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढते । जर खालील नमूद केलेली लक्षणे तुमच्यात आढळली तर तुम्हाला मधुमेह असण्याची शकता आहे । वारंवार लघवी होणे । अधिक तहान लागणे, अंधुक दिसणे । लैंगिक संबधीत क्रियेत शारिरीक असमर्थता । पाय सुन्न होणे किंवा पायांत मुंग्या येणे । मधुमेहापासून होणार्या समस्या । मधुमेहापासून खालील समस्या आणि गुंतागुत निर्माण होऊ शकते । रक्तात साखरेचे अधिक प्रमाण, दीर्घकाळीन गुंतागुंत । स्नायुंना इजा किंवा चेता विकृती (न्यूरोपॅथी) मूत्रपिंडाला इजा किंवा मूत्रपिंड विकार (नेफ्रोपॅथी) डोळ्यांना इजा किंवा दृकपटल विकार (रेटायनोपॅथी) हृदय आणि रक्तवाहिणी संबंधी आजार तसेच संसर्ग । मधुमेहाचे दीर्घकाळीन गुंतागुंत । स्नायुंना इजा: मधुमेह हा पायांच्या आणि हातांच्या स्नायूंना इजा पोहचवतो । स्नायुंना इजा झाल्यामुळे मुंग्या येणे, सुन्न पडणे, जळजळ किंवा वेदना होऊ शकते, जे बहुतेक करून हाथा-पायांच्या बोटांच्या टोकापासून सुरू होऊन हळुहळु वरच्या दिशेने वाढते । जर उपचार केले गेले नाही तर परिणाम केलेल्या भागांमध्ये संवेदना करणार्या शक्ती तुम्ही गमावू शकता । मूत्रपिंडाला इजा: मधुमेहापासून मूत्रपिंडात असलेल्या नाजूक अशा घाण बाहेर काढण्याच्या संस्थेला इजा पोहचते, ज्यात मूत्रपिंड काम करण्याचे थांबू शकते व डायलासिस किंवा मूत्रपिंडाच्या प्रतिरोपणाची गरज भासू शकते । डोळ्यांना इजा:मधुमेह हा आपल्या डोळ्यांच्या पडद्यांना इजा पोहचवू शकतो व ज्यामुळे आंधळेपणा येऊ शकतो । मधुमेहाची प्रमुख गुंतागुंत म्हणजे हृदय आणि रक्तवाहिणी संबंधीचा आजार, हृदय आणि रक्तवाहिण्यांना इजा पोहचल्यामुळे हृदयविकाराचा झटका,पक्षाघात आणि रक्ताभिसरणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात । विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका हा मधुमेह नसणार्याम लोकांपेक्षा मधुमेह असणार्या लोकांमध्ये अधिक असतो । संक्रमण: रक्तातील साखरेच्या अधिक प्रमाणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व ह्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो । तोंड, हिरड्या, फुप्फुसे, त्वचा, पाय, मूत्रपिंड, मुत्राशय आणि जननेद्रिंयांचे भाग ह्या सर्वच्या सर्व भागांच्या संक्रमणामुळे आपण सहजपणे प्रभावित होतो । मधुमेहापासून संबंधीत गुंतागुंतींचा धोका हा रक्तशर्करा (ग्लोकोडज) यावर योग्य नियंत्रण करून व निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करून बर्यानपैकी कमी केला जाऊ शकतो नियमित वैद्यकीय तपासणीद्वारे गुंतागुंतींचा लगेच तपास लावल्याने इजा झालेल्या भागांना पुन्हा त्याच पूर्व अवस्थेत आणण्याची किंवा त्या जास्तीत जास्त कमी करण्याची शक्यता वाढते । प्रत्येक रोग हा एका प्रकारच्या विषाणूमुळे होतो । विषाणू एवढे सूक्ष्म असतात की सूक्ष्मदर्शकयंत्राखालीसुद्धा (माइक्रोस्कोप) पाहू शकत नाही । संक्रमित डास निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा ते विषाणू त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात । जवळजवळ ४ ते १४ दिवसानंतर त्या निरोगी व्यक्तीमध्ये आजाराचे लक्षण दिसू लागतात । मधुमेह ह्या आजाराने पिडित रुग्णामध्ये नेहमी खालील लक्षणे आढळतात । खूप ताप । भयंकर डोकेदुखी । मान आखडणे । शरीर आखडणे । शरीराला झटके लागणे । मळमळ आणि उल्टी येणे । अर्ध किंवा पूर्णपणे बेशुद्ध होणे । रुग्णांमध्ये वरील लक्षण दिसताच क्षणी त्याला लगेच जवळच्या प्राथमिक स्वास्थ्य केंद्र, तालुका राजकीय रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी भर्ती केले पाहिजे । मधुमेह हा रोग डासांद्वारे पसरतो, म्हणून हे आवश्यक आहे की समूहातील डासांची संख्या कमी केली पाहिजे । रोगवाहक डास हे मुख्यत्वे घराच्या बाहेरील भात शेतांत, डबक्यांत व पाण्याने भरलेल्या खड्यामध्ये राहतात । घर तसेच बाहेरच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले पाहिजे । खड्डे बुजवून टाकणे, मोठे मोठे गवत व झुडप हे छाटून टाकणे । सायकांळच्या वेळी पॅंट, पायजामा, धोतर, मोजे, तसेच संपूर्ण बाही असलेला सदरा किंवा शर्ट घालावे । झोपतेवेळी जेवढे शक्य असले तेवढे मच्छरदाणीचा वापर करा । शक्य असे तोवर पावसाचे पाणी घराच्या आजूबाजूच्या खड्यात साठू देऊ नका । कीटकनाशक औषधांचा फवारा तसेच धूर सोडणे ह्यांत आरोग्य कर्मचार्यांाना सहकार्य करा । डुकराच्या कुंपणात डासांना प्रवेश न करता यावा म्हणून बारीक जाळीचा वापर करा । वेळेत एन्सेफलाइटिसचे लसीकरण करणे । यकृतशोथ 'अ' हा जगभरात पसरणारा एक सर्वाधिक व्यापक आजार आहे । हा यकृतशोथ 'अ' विषाणूमुळे होतो व हा साफ-सफाईची खराब पातळी असलेल्या जागांवर नेहमी होते । हा विषाणू यकृतावर हल्ला चढवतो व त्यामुळे रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाचे भिन्न आजार उद्भवतात । यकृतशोथ 'अ' विषाणू हा मलामध्ये पसरतो व सुरवातीला तो गुदद्वारातून प्रसार करतो । विषाणू हा तुलनात्मक दृष्टीने लक्षणे प्रकट करायला खूप वेळ घेतो व तो संसर्गजन्य असतो । म्हणून संक्रमित व्यक्ती हा विकसित होण्याआधी हा आजारा इतर लोकांमध्ये पसरवू शकतो । मळमळणे आणि उलट्या, कावीळ ( डोळे, त्वचा व लघवी पिवळी होणे), जुलाब, फिकट रंगाचा मल, पोटदुखी, अशक्तपणा, थकवा, ताप, थरथरणे, भूक न लागणे, घास दुखणे इत्यादी । लक्षणे दिसून येण्याची वारंवारता / तीव्रता ही व्यक्तिच्या वयावर अवलंबून असते । यकृतशोथ 'अ' व 'ब' हे दोन्ही भिन्न प्रकारचे विषाणूजन्य यकृतशोथ आहेत जे वेगवेगळ्या विषाणूंमुळे होतात । प्रत्येक प्रकारच्या यकृतशोथ वेगळ आहे । यकृतशोथ 'ब' साठी दिलेल्या लसीमुळे यकृतशोथ 'अ' पासून वाचता येत नाही । त्याचप्रमाणे यकृतशोथ 'अ'च्या लसीने यकृतशोथ 'ब' पासून वाचता येत नाही । आता लस उपलब्ध आहे आणि यकृतशोथ 'अ' विरोधी संरक्षणाचा सर्वाधिक व्यावहारिक उपाय आहे । प्रारंभिक लसीकरण हे व्यक्तीला १ वर्षापर्यंत सुरक्षित ठेवतो आणि ६ महिन्यानंतर दिले जाणारे बूस्टर अंदाजे कमीत कमी २० वर्षे संरक्षण देतो । ग्लेक्सोम्थिक्लाइनद्वारे एक संयुक्त लस उपलब्ध आहे, जी १ ।६ महिन्यांत दिले जाणार्याक एकल-बचाव-क्रमाद्वारे यकृतशोथ 'अ' व यकृतशोथ 'ब' ह्या दोहोंपासून संरक्षण देतो । यकृतशोथ 'अ' आणि 'ब'च्या संयुक्त लस दोन स्वरुपात उपलब्ध आहे । लहान मुलांचा डोस मुलांना आणि १ ते १५ वर्षाच्या किशोरांसाठी ० ।५ मि ।लीचा एक डोस । प्रौढांचा डोस: १६ वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या प्रौढांसाठी १ ।० मि ।लि । चा डोस । यकृतशोथ 'ब' हा एक विश्वव्यापी आजार आहे, जो यकृतशोथ व विषाणू (एचबीवी) ह्यामुळे होतो । एचबीवी हा मुख्यत्वे यकुतावर परिणाम करतो ज्यामुळे जळजळ होते । यकृताच्या पेशी नष्ट होतात व यकृताच्या कार्यात वारंवार अडथळा निर्माण होतो । संक्रमणाचे परिणाम हे भिन्न भिन्न व अनपेक्षित असतात । संक्रमणाचे हे परिणाम रुग्णाच्या वयावर व प्रतिकारक क्षमतेच्या स्थितीवर अवलंबून असतात । यकृतशोथ 'ब' हा अतिशय संसर्गजन्य असतो, ह्याला एड्स उत्पन्न करणार्या एच । आई । व्हीच्या तुलनेत १०० पटीने जास्त संसर्गजन्य मानले जाते । संपूर्ण वर्षांत यकृतशोथ 'ब' दरदिवशी एड्स तुलनेत जास्त लोकांचा जीव घेतो । ह्या रोगाच्या प्रसारामध्ये रक्त सर्वाधिक महत्त्वाचे साधन आहे पण इतर शारीरिक द्रव्यांपासून देखील पसरू शकतो ज्या द्रव्यांत वीर्य, योनिमार्गातून निघणारा स्राव व लाळ । एचबीवी हा तीन मार्गांनी पसरतो, आईकडून मुलाकडे, जन्माच्या वेळी व व्यकीकडून व्यक्तीकडे । यकृतशोथ 'ब' हा आजार तसचे त्याच्या परिणामातून होणारे क्रानिक कैरियर स्टेट किंवा यकृत कर्करोग ह्यांपासून संरक्षण मिळविण्याचा सर्वात प्रभावी व सुगम असा उपाय म्हणजे लसीकरण । लसीकरणानंतर सुरक्षित प्रतिजैविक प्रतिक्रिया विकसित झालेल्या व्यक्तिना तीव्र आणि जुना संसर्ग तसेच त्यासोबत आजार ह्यांपासून संपूर्ण सरंक्षण मिळू शकते । यकृतशोथ 'ब'लसीचा व्यापक वापर (उपयोग)हा यकृतशोथ 'ब'संसर्ग व दीर्घकालीन यकृतशोथ 'ब'ह्यांपासून निर्माण झालेल्या यकृत कर्करोगात लाक्षणिकरीत्या कमी दिसून आलेला आहे । ग्लेक्सोम्थिक्लाइनद्वारे एक संयुक्त लस उपलब्ध आहे, जी १ ।६ महिन्यांत दिले जाणार्यान एकल-बचाव-क्रमाद्वारे यकृतशोथ 'अ' व यकृतशोथ 'ब' ह्या दोहोंपासून संरक्षण देतो । संयुक्त लस ही लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी बनवलेली आहे । यकृतशोथ-'अ' आणि 'ब'ची संयुक्त लस ही दोन स्वरुपात उपलब्ध आहे । स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संपूर्ण भारतात वाढत्या लोकसंख्येची मोठी समस्या उभी राहिलेली आहे । सन 1952 मध्ये राष्ट्रीय पातळीवर कूंटुब कल्याण योजना राबवली गेली । सन १९९४ मध्ये केरो (मिश्र)मध्ये एक आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये लोकसंख्या व विकासाच्या विषयात हे सुचविले गेले की प्रजननाची आरोग्य कुंटूबकल्याणा सोबत सुधारणा करून जोडणे हे मानव व विकास ह्यांसाठी आवश्यक आहे सर्व प्रजनन आरोग्य सरंक्षणाचे एकच तत्वाच्या स्वरुपात कुंटुंब नियोजन सेवेला ठेवले जावे । म्हणून प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रमाच्या संकल्पनेचा जन्म झाला । संपूर्ण भारतभर प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रम हा सन १९९७ पासून राबवला जात आहे । उत्तराखंडात हा कार्यक्रम राज्यघटनेपासूनच राबवला जात आहे । मूळ राज्य उत्तरप्रदेशाच्या तुलनेत उत्तराखंडात प्रजननदराची पातळी सदैव कमी राहिली आहे । सन १९५१-५६च्या काळात ह्या राज्याचे अप्रमाणित जन्मदर ४८ होते जे कमी होत-होत सन १९७६-८१च्या काळात ३५ झाले तसचे सन १९९४-२००१ च्यादरम्यान हे प्रमाण अजूनच कमी होऊन फक्त २६ राहिले । जिल्ह्यांमध्ये हा दर पौडीमध्ये सर्वात कमी तर सर्वात अधिक हरिद्वारमध्ये आहे । संपूर्ण प्रजननदर (कोणत्याही महिलाद्वारे आपण प्रजनन जीवन काळामध्ये जन्माला आलेल्या शिशुंची संख्या) जो १९७१-७६च्या काळासाठी ५हून अधिक अंदाजित होता तो सतत कमी होत आहे व २००१मध्ये ही संख्या ३ ।३ होती । आंतराज्यीय भिन्नतादेखील ह्या काळामध्ये कमी झाली आहे । अप्रमाणित जन्मदर आणि संपूर्ण प्रजननदर हे नागरी आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये वेगवेगळे आहेत । पुत्राबद्दलची ओढ ही प्रबळ आहे जी राज्याच्या भावी प्रजनन पातळीला प्रभावित करेल । सामान्यपणे मैदानी क्षेत्रांच्या तुलनेत डोंगराळ क्षेत्रांमध्ये जन्मदर कमी आहे । जवळजवळ एक चतुर्थांश स्त्रीयां ह्या पहिल्या बाळाच्या जन्मानंतर २४ महिन्यांच्या आत दुसर्या् बाळाला जन्म देतात । अर्ध्याहून काही कमी (४६ टक्के) आया ३पेशा अधिक बाळांना जन्म देतात । जवळजवळ ४२ टक्के जन्म हे मोठा धोका असणार्याा वर्गातील असतात । विशेषकरून उत्तराखंडाच्या संबंधात मृत्युदर संबंधी माहितीच्या तुडवड्यामुळे मृत्युदर कमी होण्याचा कल तसेच त्यांचे प्रकार ह्यांवर टीका करणे कठीण आहे । नमुना नोंदणी पद्धत (एस ।आर ।एस)च्या अंदाजांनुसार सन २०००च्या दरम्यान उत्तराखंडाची अप्रमाणित मृत्युदर प्रत्येक १०००च्या लोकसंख्येवर अंदाजित ७ होती जी राष्ट्रीय सरसरी ९ पेक्षा कमी आहे । राज्याच्या बालकाचा मृत्युदर हा सन २०००मध्ये दर १००० जीवित जन्मावर ५० होता, जो राष्ट्रीय दर (६८/१०००) ह्यापेक्षा खूप कमी आहे । बालकाच्या मृत्युच्या एकूण संख्यापैकी जवळजवळ दोन तृतीयांश मृत्यू हे अर्भकाच्या काळात होतात । उत्तराखंडात बाल मृत्युदर दर १००० जीवित जन्मावर १९ आहे । वर्तमानात आईच्या मृत्युदराची आकडेवारी उपलब्ध नाही । राज्याची विषम भौगोलिक परिस्थिती पाहता हे सांगू शकतो की ह्या ठिकाणी आईचा मृत्युदर बराच जास्त असेल । आधुनिकीकरण तसेच नागरीकरण ह्यांमुळे जीवनशैलीत झालेल्या परिवर्तनांमुळे असंक्रमाक (असंसर्गजन्य) आजार हेदेखील मृत्युचे एक प्रमुख कारण बनू शकते । आईचा मृत्युदर व बालकाचा मृत्युदर कमी करणे, हे प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रमाचे उद्दिष्ट्य आहे । प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रमाच्या संदर्भात पुरुषांच्या सहभागाला विशेष महत्त्व देणे, पुरूष व महिला ह्यांना सुरक्षित व प्रभावी गर्भनिरोधकाच्या पद्धतींचे संपूर्ण ज्ञानाची कक्षा उपलब्ध करून देणे, गरोदर महिलाला गर्भधारणा तसेच प्रसूतीच्या वेळी चिकित्सालयीन सुविधा उपलब्ध करून देणे तसेच दांपत्याला निरोगी अर्भक (बाळ) प्राप्त करून देणे, ह्यां हेतूने कार्यक्रम चालवला जातो । दांपत्याला दिला जाणारा संरक्षणाचा दर हा सन २००६पर्यंत ४९ ।० टक्के आणि सन २०१०पर्यंत ५५ ।०, २०१०पर्यंत ९५ टक्के एवढा वाढवायचा आहे, हे आरोग्य कार्यक्रमांचे उद्दिष्ट्य । सन २००६पर्यंत ६० टक्के व सन २०१०पर्यंत ८० टक्के ह्याप्रमाणे सुरक्षा प्रसूतीचा दर तसेच संस्थेच्या प्रसूतींची संख्या अधिकाधिक वाढवायचे आहेत । प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रमुख्य कार्य । कार्यक्रमाच्या अंतर्गत चालवले जात असलेले मुख्य कार्य खालील प्रकारे आहे । आर ।सी ।एच शिबीरांचे आयोजन । आर ।सी ।एच आउटरीय सभांचे आयोजन । कंत्राटवर महिला आरोग्य कार्यकर्त्यांची नियुक्ती । मोठ्या प्रमाणात निर्माण करण्याचे कार्य आणि आरोग्य कक्षांची दुरुस्ती/नुतनीकरण । नागरी प्रजनन आणि बाल-आरोग्य-कार्यक्रम । करारनाम्यावर अतिरिक्त ए ।एन ।एम ।ची नियुक्ती । दुर्लक्षित आणि ग्रामीण क्षेत्रांत २५८ आणखी एन । एम । एम ।च्या कंत्राटावर नियुक्ती ह्या माता व मुले ह्यांचे संरक्षण व गर्भनिरोधकाचे सेवन वाढवण्याच्या हेतूने केली गेली आहे । प्रा । स्वा । केंद्र व सा । स्वा । केंद्र ह्यांवर रात्री ८ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत सुरक्षित प्रसूती करून देण्याच्या उद्देशाने भारत शासनाच्या निशा-निदेशानुसार ३९ प्रा । स्वा । केंद्र व २६ सा । स्वा । केंद्रांवर सेवा उपलब्ध केली जात आहे । गरोदर मातांची सुरक्षित प्रसूतीची सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने सन २००१-२००२ व सन २००२-०३ मध्ये उत्तराखंडात ९०० अप्रशिक्षित दायांना प्रशिक्षित केले गेले । सन २००४-२००५ मध्ये ५६० अप्रशिक्षित दायांना प्रशिक्षित केले गेले । ई ।ए ।जी कार्यक्रमांतर्गत भारतशासनाकडून पाच सुरक्षित मातृत्व सल्लागार (महिला चिकित्साधिकारी) यांना कंत्राटवर नियुक्त करण्याची मंजुरी मिळाली होती । नियुक्तीसाठी वर्तमानपत्रांत जहिरातीनंतर ३ महिला चिकित्साधिकारीयांची निवड केली गेली होती ज्यातून केवळ १ महिला चिकित्साधिकारिने सा ।स्वा ।केद्रं अगस्तमनि जनपद रुदप्रयागात आपल्या योगदानाची (सहकार्याची) माहिती दिली आहे । राज्यात प्रत्येत ग्रामसभा पातळीवर महिला आरोग्य कार्यक्रमाद्वारे महिन्याचा एक निश्चित दिवसी (शनिवारी) आउटरूच सत्राचे आयोजन करून, महिला व मुले ह्यांची आरोग्याची काळजी व लसीकरण ग्रामसभेच्या पातळीवर केले जात आहे । भारतशासनाद्वारे वरील कार्यक्रम २००४च्या जुलै महिन्यांपासून थांबवला गेला आहे परंतु राज्यात वरील कार्यक्रम महिला आरोग्य कार्यक्रमाच्या सहकार्याने चालवला जात आहे । आर ।सी ।एच कार्यक्रमांतर्गत राज्य पातळीवर औषधांचा विक्रय केला जात आहे । आर ।सी ।एच किट भारत सरकारकडून सरळ जिल्ह्यांना उपलब्ध करून दिले जात आहे । राज्य पातळीवर विकले जाणार्या उपकरणांसाठी राज्य पातळीवर संगठीत कार्यकारिणी समितीच्या अनुमतीनंतर मुख्यालय पातळीवर संगठित विक्रय समितीद्वारे नियमानुसार विक्रय केले जाण्याची व्यवस्था आहे । वर्षे २००३-०४ मध्ये जिल्ह्यांत लोकसंख्येच्या स्थिरीकरणात पुरूषांच्या सहभाग वाढण्यासाठी, एन ।एस ।वी (चिरफाड न करता, टाके न लावता) पद्धतीच्या प्रचार-प्रसारासाठी विशेष कार्य केले गेले । लोकसंख्या स्थिरीकरण स्थायी आरन होर्डिंगची स्थापना, भित्तीचित्रे, पंचायती राज सदस्यांचे ओरियन्टेशन तसेच चिकित्सा विभागाचे वैद्यकीय व पैरा मेडिकल स्टाफ व इतर माध्यप्रसाराचे प्रदर्शन इत्यादी केले गेले । कुष्टरोग हा एका जीवाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य (स्पर्षजन्य) रोग आहे । ह्या जीवाणूचे नाव माइकोबंक्टीरिअम लॅप्री आहे । माइकोबॅक्टीरिअम लॅप्री हा प्रामुख्याने कोशिकातंत्र तसेच त्वचा ह्यांवर परिणाम करतात । कुष्ठरोगाच्या संक्रमणाचा कालावधी (इनक्यूवेशन कालावधी) हा सामान्यत: तीन वर्षांचा असतो आणि हा रोग खूप हळुहळु वाढतो । कुष्टरोग हा कोणत्याही वयात तसचे कोणत्याही लिंगाच्या व्यक्तिंना समान स्वरुपात परिणाम करू शकतो । एम ।डी ।टी । औषध हे कुष्टरोगचे जीवाणू नष्ट करून रुग्णाला पूर्णपणे रोगमुक्त करते आणि समाजामध्ये रोग पसरवणार्या वर प्रतिबंध लावते । सर्वच कुष्ठरोगी हे संसर्गजन्य नसतात । बहुतेक रोगी हे असांसर्गिक असतात व ते रोग पसरवत नाही, मात्र १५ ते २० टक्के रोगी सांसर्गिक असतात । कुष्टरोग हा गोवर, टी ।बी ।, इत्यादी इतर रोगांच्या तुलनेत खूपच कमी संसर्गजन्य असतो । जवळजवळ ९५ टक्के लोकांमध्ये कुष्टरोगाशी लढा देण्याची प्रतिरोधात्मक क्षमता असते ज्यामुळे त्यांना हा रोग होऊ शकत नाही । कुष्ठरोगाचे प्रमुख लक्षण व ओळख खालीलप्रमाणे आहेत । शरीराच्या कातडीवर, त्वचेचा रंगावर फीका पिवळा किंवा लालसारखा रंग बदलेला डाग, ज्यात सुन्नता येते म्हणजेच दुखणे, दाह न होणे, खाज न येणे व न टोचणे व ना थंड व उष्ण ह्यांची जाणीव न होणे । त्वचेवर तेलाची चमक असणे । त्वचा, भुवयां, हनुवटी, कान ह्यांवर सूज, स्थूलपणा किंवा गाठ असणे । त्वचा, भुवयां, हनुवटी, कान ह्यांवर सूज, स्थूलपणा किंवा गाठ असणे । हातापायात मुंग्या येणे, सुन्नता व कोरडेपणा असणे । हातापायांच्या बोटांत विकार जन्माला येतात । कुष्ठरोगाचा प्रारंभ व प्रसार नेहमी कुष्ठरोगाचा प्रारंभ शरीरावर चट्टे किंवा डाग पडून होऊ शकतो व तो भाग सुन्न होतो । जर प्रारंभिक अवस्थेतच ह्याचा उपचार केला गेला तर रोग पूर्णपणे बरा होतो व त्यात अपंगतत्व निर्माण होत नाही जे सामाजिक बहिष्कारांचे मुख्य कारण आहे । कुष्टरोगाची योग्य माहिती नसल्यामुळे किंवा निष्काळजीमुळे उपचार केला गेला नाही तर तो रोग वाढतच जातो । बोट वाकडी व्हायला सुरू होतात, हातापायांत जखमा होतात व चेहरा विकृत दिसायला लागतो । बहुतेक लोक ह्या अवस्थेत रोगोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेण्यासाठी जातात । कुष्टरोगीच्या सुन्न (बधीर) व असंवेदनशील भागांची देखरेख/काळजी न घेतल्यामुळे त्या भागांवर जखमा व अल्सर तयार होतात । जखमा व अल्सर असतानादेखील रोग्यावर पूर्ण उपचार होऊ शकतो पण उपचाराला उशीर झाल्यामुळे अपंगत्व व विरुपता आलेली असते, ते औषधाने दूर करून पुन्हा पूर्वीच्या स्थितीत आणले जाऊ शकत नाही । हा कुष्ठरोग, अपंग व्यक्तीचे साधारण शस्त्रक्रिया करून हातापायांना अशा प्रकारे बनवले जाते की रोगी पुन्हा कामधंदा करू शकेल व तो आपला उदरनिर्वाह करून शकेल (आपले जीवन जगू शकेल) । हिवतापाचा सूक्ष्म जिवाणू हा मादा एनाफिलीज डास चावल्याने पसरतो । मादी एनाफिलीज डास हे स्वच्छ पाण्यात वाढतात व ते रात्री चावतात । कंप/थरथराट होऊन व थंडी लागून नेहमी तिसर्याा दिवशी ताप येतो । घरातील भाड्यांत साठवलेले पाणी हे आठवडातून एकदा नक्की बदला । झोपतेवेळी मच्छरदाणीचा वापर करा किंवा राईचे / कडुलिंबाचे तेल शरीराच्या उघड्या अंगावर लावा । घराच्या खिडक्यांना, दरवाजांना आणि तावदानांवर बारीक जाळी लावणे । आपल्या आजुबाजूला पाणी साठू न देणे । जर असे करणे शक्य नसेल तर साठलेल्या पाण्यावर जाळलेले मोबिल/डिझल/रॉकेल ह्यांची काही मात्रा त्यावर टाकणे । विकसनशील देशांमध्ये गोवरचे आजार भरपूर गंभीर स्वरूप घेऊ शकते, कारण ह्याच्यामुळे होणारे मृत्यू दर १० टक्के ऐवढी जास्त आहे । म्हणून जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर लहान मुलांना लस द्या असा सल्ला दिला जातो । अलीकडे आईची एंटीबाडीची पातळी आणि लसीचा डोस ह्या व्यक्तिरिक्त, आजारांच्या घटना पाहता जागतिक आरोग्य संगटनाद्वारे लहान मुलांना नऊ महिन्यांच्या वयात गोवरची लस देण्यासाठी सांगितले जाते । ताप, सर्दीचे सामान्य लक्षण, डोळे येणे, खोकला, तोंडाच्या आत डाग व त्वचेवर येणारे लाल पुरळ - ही गोवराची चिन्हे व लक्षणे आहेत । याशिवाय संक्रमणाच्या दरम्यान जुलाब, पोटदुखी आणि भूख कमी होणे ह्यांसारखी लक्षणेसुद्धा दिसू शकतात । गोवराचे लक्षण लहान मुलांच्या तुलनेत तरुणांमध्ये जास्त गंभीर स्वरूपात दिसून येतात, ह्याचा संसर्गाचा कालवधी (इन्फेक्शन काळ) हा जवळजवळ १० ते १२ दिवसाचा असतो आणि ह्या काळाच्या दरम्यान बाहेरून ह्या आजाराचे जवळजवळ कोणतेच लक्षण दिसून येत नाही । १० ते १२ दिवसाच्या कालावधी दरम्यान ह्या विषाणूमुळे सर्वात पहिले वरील श्वासोच्छवास मार्गात स्थानीय संक्रमण होते आणि नंतर हा संक्रमण शरीराच्या इतर भागांमध्येही पसरतो । ह्यानंतर हा विषाणू संपूर्ण रक्तप्रवाहात पसरल्यानंतर त्याला प्रारंभिक आजाराचे स्वरूप प्राप्त होते । विषाणूंचा प्रवेश आणि आजाराच्या प्रारंभीचा मधला कालावधी गालगुंड किंवा सांसर्गिक गालुगंड हे एका प्रकारचा गंभीर सांसर्गिक आजार आहे, ज्यात जबड्याच्या आजुबाजूला असलेल्या एक किंवा दोन्ही लाळग्रंथींमध्ये सूज येते आणि त्या दुखायला लागतात । लाळग्रंथी ह्या कानाच्या समोरच्या दिशेला (बाजूला / बाजूच्या) गालाच्या आतल्या भागात आणि अनुक्रमे तोंडाच्या खालच्या पृष्ठभागावर असतात । ह्या शिवाय, गालगुंड आजारामुळे तोंडदेखील सुखू लागते । जर्मन गोवर' किंवा जर्मन मीजल्स हादेखील अतिशय स्पर्षजन्य (संसर्गजन्य) आजार आहे, जो मुलांना, किशोरांना व तरुणांना होतो । जन्मानंतर लगेच होणारा 'जर्मन गोवर' आजार हा सामान्यपणे खूपच कमी (नाममात्र) असतो व केवळ थोड्याशा कालावधीसाठी होतो । जर्मन गोवर' ह्या आजाराचे सर्वात स्पष्ट असे लक्षण म्हणजे अंगावर लाल पुरळ उटतात, ह्या आजाराची सर्वात मुख्य समस्या ही आहे की ह्या आजाराच्या विषाणूंची वाढ अतिशय वेगाने होते व त्यामुळे मुलांमध्ये जन्मदोष उत्पन्न होतो । जवळजवळ २५ ते ५० टक्के 'जर्मन गोवर'ची लागण झालेली लक्षात येत नाही, आणि जेव्हा ह्याची लक्षणे उत्पन्न होतात तेव्हा ती खूपच साधारण असतात व स्पष्टपणे दिसून येतात । जेव्हा प्रौढांना 'जर्मन गोवर' हा आजार होता तेव्हा त्यांच्या अंगावर पुरळ येण्यापूर्वी जवळजवळ दोन दिवस आधीच ताप येतो आणि त्यांची भूख कमी होते । गोवर, गालगुंड व 'जर्मन गोवर' ह्यांची जिवंत एट्युनुएटेड लसी ह्या एकत्रित अशी असाधारण लसीच्या स्वरुपात असतात त्याला एमएमआर लस म्हणतात । एमएमआर लसी ह्या अधिक प्रभावी (परिणामकारी) असतात कारण ह्या असाधारण विषाणू लसीत भिन्न-भिन्न संबंधीत अशा स्टेन नस्ल असतात । एमएमआर लसींचा उपयोग हा अतिशय परिणामकारी (प्रभावी) ठरला आहे । एमएमआरपासून मिळणारी रोगप्रतिकारक शक्ती अधिक जास्त काळ व जवळजवळ जन्मभर टिकते । एमएमआरपासून मिळणारी रोगप्रतिकारक शक्ती अधिक जास्त काळ व जवळजवळ जन्मभर टिकते । तथापि, प्राथमिक लसीकरण कार्यक्रम कार्यावित करणे हे गोवरसाठी उचलेल्या पहिल्या पावलाचे उद्दिष्ट आहे । जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे असे आहे की गोवर व खसरा ह्यांचे पूर्णपणे निराकरण करण्यासाठी ह्याचा एकच डोस पुरेसा नाही । म्हणून आता डब्ल्यू । एच । ओ । व यूनिसेफ, दोन्हीद्वारे संयुक्त रुपाने हा सल्ला दिला जातो की ९ महिन्यांत ह्याचा पहिला डोस देण्याऐवजी ह्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी गोवरची दुसरी लस देणे अत्यावश्यक आहे । डोके किंवा मस्तिष्क ह्यात निर्माण होणार्याा गोंधळामुळे विचार करणे, समजणे, कार्य करणे किंवा अनुभव घेणे ह्यांच्या क्षमतेवर परिणाम होतो । डोक्याच्या अशा अवस्थेला मानसिक आजार असे म्हणतात । हा अंदाज केला जातो की लोकसंख्येच्या १-२ टक्के लोक गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त होतात आणि जवळजवळ ५ टक्के सामान्य मानसिक आजाराने ग्रस्त होतात । असा अंदाज लावला गेला आहे की रुग्णालयात भरती होणारे बाह्य रुग्णांमधून २५ टक्के हे मानसिक आजाराने ग्रस्त असतात । मानसिक आजार हे अनेक प्रकारचे असू शकतात जसे मदंबुद्धी, मिरगी, झोप न येणे, खूप झोप येणे, संभोग व संभोगाच्या प्रक्रियेत बदल, मनःस्थती ठीक नसणे/बदल, सिजोफेरनिया, लगेच विसरणे, कोठेतरी हरवूण जाणे, व्यक्तिमत्वात बदल इत्यादि । डोके किंवा मस्तिष्क ह्यात निर्माण होणार्याा गोंधळामुळे विचार करणे, समजणे, कार्य करणे किंवा अनुभव घेणे ह्यांच्या क्षमतेवर परिणाम होतो । डोक्याच्या अशा अवस्थेला मानसिक आजार असे म्हणतात । मानसिक आजार हे अनेक प्रकारचे असू शकतात जसे मदंबुद्धी, मिरगी, झोप न येणे, खूप झोप येणे, संभोग व संभोगाच्या प्रक्रियेत बदल, मनःस्थती ठीक नसणे/बदल, सिजोफेरनिया, लगेच विसरणे, कोठेतरी हरवूण जाणे, व्यक्तिमत्वात बदल इत्यादि । कोणत्याही कार्यात लक्ष न लागणे । विनाकारण दुखी असणे । लगेच व बर्यााच वेळा राग येणे । मनःस्थितीत लवकर बदल, आनंदापासून अलिप्त राहणे व पुन्हा आनंदी होणे । मुलांच्या छोट्याछोट्या गोष्टींवरून लगेच हैराण होणे (त्रस्त होणे) । स्वःताला नेहमी बरोबर आणि दुसर्यााला चुकीचे समजणे । तबांखू, मद्य, भांग, चरस ह्यांचे सेवन करण्याची इच्छा निर्माण होणे । संभोगाची इच्छाशक्ती किंवा या क्रियेत त्रास होणे । कोणत्याही रुग्णाला मानसिक आजार (मनोरुग्ण) ठरविण्याच्या आधी त्याची संपूर्ण मानसिक व्यथा पाहिली जाते (ज्यात सध्या त्याला होत असलेली पीडा, जुने व नवीन त्रास, कौटुंबिक व त्याच्या आजूबाजूची व्यथा पाहिली जाऊ शकते) नंतर त्याची शारिरीक आणि मानसिक तापसणी केली जाते । वेळ आल्यावर लांब तपासणीत ई ।सी ।जी ।, आर ।एफ ।टी, एल ।एफ ।टी, ई ।ई ।जी आणि सी ।टी ।स्कैन, डाइग्नोस्टिक स्टेण्डाइजड इन्टरवेन्स व मानसशास्त्र तपासणी केली जाते । मानसिक आजारावरील उपचार हा खालील दिलेल्या पद्धतींद्वारे केला जाऊ शकतो । रुग्ण व त्याच्या कुटुंबाचे ऐकणे आणि त्याच्या मानसिक आरोग्याबद्दल माहिती मिळविणे । रुग्णाला स्वतःमध्ये भावनावेगाने बदल करण्यासाठी त्याचे मन वळवणे । प्रत्येक जिल्ह्यात मानसिक आरोग्यासाठी प्रचार-प्रसार करणे, वर्तमानपत्र, दूरदर्शन, रेडिओ, आरोग्य जत्रेद्वारे, पोस्टर, बॅनर्स इत्यादींद्वारे लोकांना जागरुत करणे । सामाजिक वातावरण योग्य बनविणे, समाजाच्या लोकांमध्ये सामाजिक संबध व सहभागाला उत्तजेना देणे । मानसिक, सामजिक व वैयक्तिक परिवर्तनाची सुरवातीपासूनच माहिती मिळविणे । शाळा, कॉलेज, सरकारी व गैर सरकारी संस्थानांमध्ये तपासणी करणे । भावनात्मक आणि मानसिक आजारावर उपचार करणे, कुटुंबाला कठीण परिस्थितींतून जाण्याची क्षमता प्रदान करणे । रुग्णाचे सामाजिक व वैयक्तिक त्रासाचे निराकरण करणे । मानसिक रुग्णाला बरे करणे आणि कुटुंब व समाजाच्या अडचणी कमी करणे । कोणत्याही मानसिक रुग्णाला पुन्हा रुग्ण होण्यापासून वाचवणे । राज्यात मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत खालील कार्यवाई केली जात आहे । राज्यात ४ एप्रिल २००२ पासून राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणाचे संघटन केले गेले आहे । मानसिक आरोग्य प्राधिकरण कार्यक्रमांतर्गत डेरहादूनमध्ये ३० शय्यांचे राज्य मानसिक रुग्णालय बनविले जात आहे । जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांर्गत उत्तराखंडाच्या दोन जिल्ह्यांची निवड केली गेली आहे । गढवाल क्षेत्रात डेहराडून व कुमाऊ क्षेत्रात नैनीताल । ह्यासाठी भारत शासनाला १८४ ।३० लाखाचा प्रस्ताव हा मंजुरीसाठी पाठवला गेला आहे । डेहराडून व नैनीताल ह्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्रम राबवले जातील । भारत सरकारद्वारे राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना ही दिनांक १४ ।९ ।२००१ पासून समाज कल्याण विभागाहून आरोग्य कल्याण विभागाला हस्तांतरीत केली गेली आहे । हस्तांतरणाची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे । उत्तराखंड राज्यामध्ये आरोग्य विभागाद्वारे राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना कार्यान्वित केली जात आहे । राष्ट्रीय मातृत्व लाभ योजने अंतर्गत गरीबी रेषेच्या खाली जीवन (बी । पी । एल ।) जगणारे १९ वर्षांच्या महिलांना पहिल्या जिवंत प्रसूतीवर योग्य पोषणासाठी प्रती प्रसूती ५०० रुपयांची मदत दिली जाते । राष्ट्रीय मातृत्व लाभ योजने अंतर्गत सन २००२-२००३ आणि २००३-२००४मध्ये भारत सरकारकडून मिळालेले धन व देणगीचे उपभोग घेणार्या चा तपशील खालीलप्रमाणे आहे । मातृशिशु-कल्याण-सेवे अंतर्गत उत्तराखंड राज्यामध्ये खालील कार्यक्रम राबवले जात आहे । उत्तराखंडामध्ये अर्ध्यांहुनही कमी (४४ टक्के) गरोदर महिलांना फक्त एकदाच प्रसूतीपूर्व तापसणी करता येते, खरे म्हणजे राष्ट्रीय पातळीवर हे ६५ टक्के आहे । ज्या कमीत कमी तीन वेळा प्रसूतीपूर्व तापसणी करून घेतात अश्या गरोदर महिलांचे प्रमाण केवळ १८ टक्के आहे । प्रसुतीपूर्व सेवांचे लाभ घेणार्याू महिलांच्या संख्येत शहरी आणि ग्रामीण क्षेत्रांचा विचार करता एक व्यापक अंतर दिसून येते । शहरी क्षेत्रांमध्ये तीन चतुर्थांशाहुन अधिक गरोदर महिला ह्या कमीत कमी एकदा प्रसूतीपूर्व तापसणी करून घेतात, खरे म्हणजे एक तृतीयांशाहुन काही अधिक ग्रामीण गरोदर महिला असे करतात । । एक तृतीयांशपेक्षा थोडे जास्त (39 टक्के)गरोदर महिला ह्या "आयर्न फोलिक ऑसिड"च्या गोळ्यांचा पूरक डोस घेतात । टॅटनस ऑक्साइड इंजेक्शनच्या बाबतीत ५४ टक्के गरोदर महिलांना टी । टी ।च्या इंजेक्शनचे दोन किंवा दोन पेक्षा अधिक डोस मिळालेले आहे, जरी ह्या महिलांची संख्या ग्रामीण भागांत ४९ टक्के आणि शहरी भागांत ७७ टक्के असल्या तरी । सामान्यपणे अशिक्षित माता व निम्न जीवन पातळी असलेल्या कुटुंबामध्ये प्रसूतीपूर्व सेवांचा प्रचार (प्राबल्य) खूपच कमी आहे । ह्या सेवेच्या अंतर्गत खालील कार्ये प्रामुख्याने केली जातात । गरोदर मातांकडे लक्ष पुरवणे । रक्ताची कमतरता भरून काढण्याच्या हेतूने गोळ्यांचे वितरण व गुंतागुंतींच्या केसींचा योग्य केंद्रांचे संदर्भण । उत्तराखंडात केवळ २१ टक्के संस्थेमधील प्रसूती असतात । नगरांमध्ये हे ४२ टक्के आहे तर ग्रामीण क्षेत्रांत ८२ टक्क्यापेक्षा जास्त प्रसूती घरांमध्ये होते व ह्यांतल्या अर्ध्यापेक्षा अधिक प्रसूती दायांच्या मदतीने केली जाते । शहरी भागांत अर्ध्यापेक्षा अधिक (५६ टक्के) प्रसूती घरांमध्ये होतात । उत्तराखंडात एक चतुर्थांश प्रसूती ह्या रोगोपचारतज्ज्ञ तसेच जवळजवळ १० टक्के प्रसूती प्रशिक्षित परिचारीका, सहाय्यक आरोग्य परिचारीका व दाया ह्यांच्या मदतीने होतात । उपचारपद्धती-संस्थेच्या बाहेर होणार्याध प्रसूतींमध्ये ७ प्रसूतींपैकी फक्त एका प्रसूतीची (१४ टक्के) दोन महिन्यांच्या आत प्रसूतीनंतरची तपासणी केली जाते । प्रसुतीपूर्व तापसणी सेवेच्या अंतर्गत सुरक्षित प्रसूती आणि गुंतगुंतीची केसींचे संदर्भन प्रामुख्याने केले जाते । आई आणि शिशूची काळजी, गुंतगुंतींच्या केसींचे सदंर्भन, शिशूंचे लसीकरण, मुलांना अंधत्वापासून वाचवण्यासाठी विटामिन 'अ' मिश्रणाचे वितरण, मर्यादित कुटुंबासाठी कुटुंब नियोजनाचा योग्य सल्ला आणि सेवा तसेच गर्भधारण्यासाठी योग्य सल्ला आणि सेवा । मातृसेवेच्या अंतर्गत सन २००१-२००२, सन २००२-२००३ तसेच सन २००३-२००४ पर्यंत प्राप्तींचे तुलनात्मक विवरण खालील सूचीमध्ये दर्शविले गेले आहे । पेलियोमायलीटिस नावाचा आजार हा एका अत्यधिक संसर्गजन्य विषाणूमुळे होतो व तो केवळ मनुष्यांवरच हल्ला करतो । हा संसर्गजन्य विषाणू सामान्यतः पाणी किंवा इतर माध्यमांद्वारे संक्रमित व्यक्तिच्या संपर्कात आल्यामुळे पसरतो । तसेच तोंडातून तोंडाद्वारेसुद्धा हा आजार पसरू शकतो ।/ तसेच तोंडावाटे ही हा आजार पसरु शकतो । /तसेच मुका घेतल्यानेदेखील हा आजार पसरू शकतो । पोलिओ आजारा हा विशेषकरून लहान मुलांवर हल्ला करतो । पोलिओचा ८० ते ९० टक्के घटना ह्या नेहमी ३ वर्षापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांमध्ये दिसून येतात । पोलिओ हा अत्यधिक संसर्गजन्य (स्पर्षजन्य) आजार आहे । कुटुंबात एका सदस्याला पोलिओ झाला हे कळेपर्यंत पोलिओचा संसर्ग हा इतर सदस्यांमध्येही असण्याची शक्यता निर्माण होते, कारण हा ससंर्ग खूप लवकर पसरतो, हे विषाणू गर्दीच्या ठिकाणी व स्वच्छ शौचालयाच्या सुविधांमुळे खूप लवकर पसरतो । ओरल पोलियोवायरस लस (ओ ।पी ।वी)चा उपयोग हा सर्वात पहिल्यांदा त्यावेळच्या सोव्हिएत युनियनमध्ये केला गेला होता । ह्या देशातील विकसित तंत्रज्ञानाचा परिणाम म्हणून इतर देशांमध्ये पोलिओचे नियंत्रण किंवा ते दुर करण्याच्या नवनवीन पद्घती शोधल्या गेल्या । ओ ।पी ।वी च्या जोरदार यशाचे सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे जगभरात चालवले जाणारे पोलिओ निर्मूलन कार्यक्रम होय । पोलियो निर्मुलनासाठी भारतात चालवले गेलेले पल्स पोलिओ क्रार्यक्रमसुद्धा सर्वात जास्त यशस्वी ठरले आहे । १९४० पासूनच जगभरात एकत्रित केलेली डीपीटी लसीचा वापर केला जात आहे, आणि ह्यांच्या मदतीने क्लिनिकल पर्टयुसिसाला कमी करण्यात फार यशही मिळालेले आहे । डीपीटी लसीचे ३ डोस लहान मुलांना देऊन घटसर्प, टेटनेस आणि पर्टयुसिस ह्यांसारख्या आजारापासून ह्यांना सुरक्षित ठेवले पाहिजे । घटसर्प (डीप्थेरीया) हा एक असा संसर्ग आहे जे घसा, तोंड आणि नाक ह्यांवर परिणाम करतो । सहज होणारा घटसर्प हा एक अत्यधिक संसर्गजन्य आजार आहे पण ह्याच्या लसी विकसित झाल्यापासून त्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे । लैंगिकसंबंधी आजार हा संसर्गजन्य आजार आहे, हा आजार संसर्ग झालेल्या रुग्णाकडून लैंगिक समागमाच्या वेळी लैंगिक सहचार्यामध्ये संचारित होतो । हेच कारण आहे की ह्या आजारांना लैंगिकसंबंधी आजार म्हटले जाते । ह्याचा संसर्ग सहज होतो । लैंगिकसंबंधी आजारांचा संसर्ग सहज होतो । लैंगिकसंबंधी आजार हे गंभीर स्वरुपाचे व पीडादायक असतात । लैंगिकसंबंधी आजारांच्या गटाचे सर्वाधिक आढळणारे आजार आहेत - सूजाक, गनोरिया, हरपीज, क्लेमाइडिया बर्यााच लैंगिकरीत्या पारेषित आजारात सुरवातीला काही लक्षणे दिसून येतात व ही लक्षणे कोणतेही उपचार न करता बरी होतात । काही लैंगिकदृष्ट्या संक्रमित आजार हे विशेषतः महिलांमध्ये एकतर अतिशय साधारण लक्षणे निर्माण करतात नाहीतर कोणतीही लक्षणे निर्माण करत नाही । लैंगिकदृष्ट्या संक्रामित आजारानी संसर्गदूषित व्यक्ती ही दिसायला अगदी बरा वाटते, परंतु आपल्या संभोग करणारा सहचारी किंवा जन्मला न आलेले मूल ह्यांना संक्रमित करू शकतो । योनीमध्ये प्रमाणाच्या बाहेर स्राव किंवा दुर्गंधी, पोटाच्या खालच्या भागात वेदना (नाभी व जननेंद्रिये ह्यांच्यामध्ये) । योनीच्या जवळपासच्या भागांत दाह किंवा योनीच्या आतल्या भागात वेदना होणे - हे लक्षण पुरूष व स्त्री या दोघांमध्ये दिसून येतात । जननेंद्रियाच्या सभोवताली जखम, सूज किंवा तोंडावर पुरळ किंवा फोड, लघवी करणे किंवा मल विसर्जन करताना मूत्रमार्गात दाह निर्माण होऊन वेदना होणे, गळा लाल किंवा गळ्याला सूज येणे । ताप, सर्दी, अंगदुखी जसे फलूमध्ये जननद्रिंयाच्या सभोवतालील सूज । जर लैंगिकदृष्ट्या संक्रमित आजारांचे योग्य उपचार केले गेले नाही तर त्यात गुंतागुंती निर्माण होतात । जन्मजात उपदंश (सिफिलिस)च्या कारणाने लहान मुलाचे मृत जन्म । अविकसित लहान मुलांचा जन्मसुद्धा लैंगिकदृष्ट्या संक्रमित आजारांमुळे होऊ शकतो । परमा (गोनो-हीआ) हा संसर्गामुळे लहान मुलांमध्ये अंधत्व । डोळ्याच्या वरील पडद्यामध्ये (कंजक्टाइवा) सुज संक्रमित लैंगिक वर्तन हे लैंगिक लैंगिक संबधांमुळे पसरणार्यां रोगांपासून बचान करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे । लैंगिक संबधांमुळे पसरणार्याआ रोगांपासून बचाव करण्यासाठी, खाली दिलेल्या निर्देशांची मदत होऊ शकेत । ज्यांच्या जननेंद्रियांत पुरळ, लालपणा, जखम तसेच स्त्राव होत असेल, तर अशा लैंगिक सहचारी सोबत समागम करू नका । अनैसर्गिक लैंगिक संबंध टाळा । लैंगिक संबंधानंतर लगेच जननेंद्रिये स्वच्छ पाण्याने/साबणाने धुवावेत । लैंगिक संबंधांमुळे पसरणार्याा रोगांपासून संरक्षण करून एच । आई । व्ही । संसर्गाचा धोकादेखील कमी केला जाऊ शकतो । गुंतागुंती झाल्या नंतरचे उपचार किंवा संसर्गाच्या प्रसाराला प्रतिबंध लावण्यासाठी ताबडतोब उपचार करणे हे नेहमी योग्य असते । लक्षात ठेवा, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवले जात नसले तर नियमीत तपासणी करून घ्या । बहुतेक लैंगिक संबधांमुळे पसरणारे आजार हे योग्य उपचाराने पूर्ण बरे होतात । क्षयरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे । क्षयरोग (टीबी) हा संसर्गजन्य रोग असून तो मायक्रोबॅक्टरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणुमुळे होतो ।/क्षयरोग हा माइकोबैक्टीरियम टयूबरकुलोसिस नावाच्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो । क्षयरोग हा क्षयरुग्णापासून निरोगी व्यक्तिमध्ये हवेच्या माध्यमातून पसरतो आणि कोणत्याही वयाच्या किंवा लिंगाच्या व्यक्तींना तो होऊ शकतो । एक क्षयरुग्ण एका वर्षात १० ते १५ निरोगी व्यक्तिंना संक्रमित करू शकतो । क्षयरोगामळे भारतात दररोज जवळजवळ जे १००० प्रौढ मृत्यूमूखी पडतात ते इतर सर्व आजारांमध्ये एकूण मृत्यूमूखी पडणार्यां पेक्षा खूप जास्त आहे । क्षयरोग हा शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो जसे- फुप्फुसात, हाडात, गुडघ्यात किंवा लाळग्रंथिच्या जवळ । फुप्फुसात हा आजार सामान्यपणे दिसून येतो । क्षयरोगामुळे सर्वात जास्त तरुणांना आपला जीव गमवावा लागतो । इतर कोणत्याही संसर्गजन्य आजारा न होता । कारण ह्या आजाराने अधिक तरुण मृत्यूमूखी पडतात म्हणून सामाजिक आणि आर्थिक नुकसान जास्त होते । क्षयरोगाचे प्रमाण समाजात खुप जास्त आहे आणि लोक हे हा आजार आहे हे सांगण्यास घाबरतात आणि त्यामुळे योग्य तपासणी होऊ शकत नाही/योग्य तपासणी होत नाही । इतर कोणतेही आजार न होता देखील फक्त क्षयरोगापासून खूप जण निराधार/अनाथ होतात । अलीकडच्या निष्कर्षानुसार भारतात दरवर्षी ३ लाख मुले ह्या आजारामुळे शाळा सोडून देतात । जगामध्ये सर्वात जास्त क्षयरुग्ण हे भारतात आढळतात । जरी प्रसाराच्या प्रमाणाचा दर उपलब्ध नसला तरी निर्ष्कर्ष हे सांगते की हा प्रमाणदर जवळजवळ २५७ प्रती लाख आहे । इतर कोणत्याही संसर्गजन्य आजाराशिवाय, क्षयरोगामुळे भारतातील महिला ह्या सर्वात जास्त मृत्यूमूखी पडतात । महिलांच्या मृत्यूचे सर्व कारण एकत्र करूनसुद्धा क्षयरोगामुळे मृत्यूमूखी पडणार्याष महिलांची संख्या सर्वात जास्त आहे । अलीकडच्या संशोधनातून असे कळले आहे की संपूर्ण भारतात क्षयरोगामुळे १ लाख महिलांना घरा बाहेर काढले जाते । निरोगी मनुष्यापेक्षा एच ।आय ।व्ही । पिडीत (एच ।आय ।व्ही ।) धनात्मक मनुष्यांना क्षयरोग होण्याचा धोका ५ पट जास्त असतो । एच ।आय ।व्ही संक्रमित रुग्णांचा उपचार डाट्स पद्धतीने केला पाहिजे । ३ आठवडे किंवा त्यापेक्षाही जास्त खोकला हे क्षयरोगाचे (फुफ्फुसाचा क्षयरोग) मुख्य लक्षण आहे । फुफ्फुसाच्या टीबीचा स्पष्ट निदान करण्याचा उपाय म्हणजे रुग्णाच्या तीन श्लेष्मांची तपासणी करणे हा होय । रुग्णाच्या खोकल्याने किंवा शिंकल्याने टी ।बी ।चे जंतू हवेत अगदी लहना थेबांच्या स्वरूपात रुग्णातून बाहेर पडतात । हवेत पसरलेले टी ।बी ।चे जंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात श्वासाद्वारे प्रवेश करतात आणि निरोगी व्यक्तीला टी ।बी ।ने संक्रमित करू शकते । श्लेमामध्ये क्षयरोग जंतूचे निरीक्षण करून निदान केले जाते, आवश्यकता पडल्यास क्ष-किरणाचादेखील (एक्से-रे) उपयोग केला जातो । प्रशिक्षण व चाचणी केंद्राच्या सूचीत कर्करोगाचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते । क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो । जर रुग्ण पूर्ण उपचार नियमितपणे करतील तर क्षयरोगावर उपचार आहे पण थोड बरे वाटल्यावर रुग्ण उपचार सोडून देतात । क्षयरोगाच्या उपचार हा आता डाट्स पद्धतीने केला जातो । डाट्स पद्धतीत रुग्णाला आरोग्य कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती ह्यांच्या थेट देखरेखीखाली औषध भरवले जाते । ज्याला डाट्स (डायरेक्टली आवजर्बड ट्रीटमेंट विद सार्ट कोर्स कीमाथिरेपी) म्हणतात । जसे नावावरून हे कळते की - डायेक्टली आबजर्ब्ड ट्रीटमेंट विद कोर्स कीमोथेरपी ( डाट्स)चा अर्थ आहे की रुग्ण हा आरोग्य कार्यकर्ताच्या उपस्थितीत एन्टी टी । बी । औषधाचा लहानसा ठराविक भाग घेतो । टी ।बी ।(क्षयरोग)चा उपचारात दोन टप्पे असतात । ह्याची तीव्र अवस्था जी २-३ महिन्यांपर्यंत असते । कान्टिन्युवेशन अवस्था ही ४-५ महिन्यांपर्यंत असते जी उपचाराच्या अशा वर्गावर अवलंबून असते जो रुग्ण घेत आहे । ह्या कार्यक्रमांतर्गत ही औषधे आठवड्यात तीन वेळा एक दिवस आड करून इन्टैसिव फेज २/३ महिने घेतली जातात । त्यानंतर कफाची तपासणी केली जाते, जर ते ऋणात्मक आढळले तर रुग्ण केलेण्डर्ड मल्टी ब्लिस्टर्ड कम्बीपॅक ह्यात आठवड्यातून एकदा एन्टी टी । बी । औषध दिले जाते । लक्षात ठेवा, आठवड्याचा पॅकेतला पहिला डोस रुग्णाला आरोग्य कर्मचार्या च्या समोर घ्यायचे असते । दोन महिन्यानंतर कन्टीनुएशन अवस्थेच्या वेळी कफाची तपासणी केली गेली पाहिजे तसेच उपचार पूर्ण झाल्यानंतरदेखील । कन्टीनुएशन अवस्थेच्या काळात आपण रुग्णाला देखरेखेखाली ठेवा । ह्या आजाराचा प्रतिबंध करण्याचा सर्वोत्तम मार्ग हा आहे की जर सर्व कफानी रुग्णांना ऋणात्मक केले तर रुग्ण संसर्ग पसरू शकत नाही तसेच ज्या कोणी मणुष्याला तीन आठवड्यापेक्षा जास्त दिवस खोकला असेल तर त्याने तीन कफाची चाचणी करून डाट्स उपचार करून घेणे । मूळ राज्य उत्तर प्रदेशाच्या तुलनेने उत्तराखंडात प्रजननदराची पातळी नेहमी कमी असते । सन १९५१-५६च्या काळात, ह्या राज्याच्या अप्रमाणित जन्मदर ४८ होता त्यात घट होऊन सन १९७६-८१च्या काळात ३५ झाला तसेच १९९४-२००१च्या दरम्यान हा दर अजून कमी होऊन फक्त २६ वर राहिला । जिल्ह्यात हा दर सर्वात कमी पौडीमध्ये तर सर्वात अधिक हरीद्वारमध्ये आहे । संपूर्ण प्रजननदर (कोणत्याही महिलाद्वारे आपण प्रजनन जीवन काळामध्ये जन्माला आलेल्या शिशुंची संख्या) जो १९७१-७६च्या काळासाठी ५हून अधिक अंदाजित होता तो सतत कमी होत आहे व २००१मध्ये ही संख्या ३ ।३ होती । आंतराज्यीय भिन्नतादेखील ह्या काळामध्ये कमी झाली आहे । अप्रमाणित जन्मदर आणि संपूर्ण प्रजननदर हे नागरी आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये वेगवेगळे आहेत । बी ।सी ।जी ।ची लस टोचून मुलांचा क्षयरोगापासून रक्षण करता येते । / क्षयरोगापासून बचाव करण्यासाठी लहान मुलांना बी । सी । जी । ही लस टोचण्यात येते । जन्मल्यावर शक्य तितक्या लवकर ही लस नक्की टोचून घ्यावी । रुग्णाला उपचारासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा क्षयरोग केंद्रात जायला सांगणे । ज्या व्यक्तिंना श्लेष्मासह किंवा श्लेष्मा बाहेर न पडता तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असेल किंवा श्लेमामधून रक्त पडत असेल तर अशांना चाचणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा क्षयरोग केंद्रात पाठविले पाहिजे । अशा रुग्णांची तसेच क्षयरुग्णांची वेळोवेळी माहिती घेत रहा की ते प्राथमिक आरोग्य केंद्रावर किंवा जिल्हा क्षयरोग केंद्रावर सल्ला/उपचार घेण्यासाठी गेले की नाही । आरोग्य कार्यकर्ता (महिला)च्या मदतीने विभागातील सर्व नवजात शिशूंना क्षयरोगाची लस (बी ।सी ।जी ।)नक्की द्या/टोचा । क्षयरोगावर प्रतिबंध घालणे व त्यावर नियंत्रण मिळविणे ह्यांबाबत सर्व लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे । औषधाच्या वितरणासाठी डोहराडून तसेच उधम सिंह नगर ह्या दोन राज्यांत केंद्रीय औषधी भांडार बनविले आहे । जेणेकरून बाहेरील (दूरच्या) जिल्ह्यांमध्ये औषध वेळेवर उपलब्ध होतील । ह्या औषधांचे वाटप जिल्ह्याच्या जणगणनेनुसार केले जाते । औषधांचा पुरवठा हा भारत सरकारद्वारे केला जातो ।/ भारत सरकारद्वारे औषधांचा पुरवठा केला जातो । सुधारीत राष्ट्रीय क्षय नियंत्रण कार्यक्रम हा सुरळीत चालवता यावा म्हणून भारत सरकारने ८ जिल्ह्यांमध्ये (तेहरी, पौडी, उत्तराकाशी, चमोली, नैनीताल, पिथौरागढ व अल्मोडा तसेच डेहराडून) १-१ चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले आहे । भारत सरकारद्वारे प्रत्येक उपचार केंद्रावर 1-1 दुचाकी वाहन उपलब्ध करून दिले आहे । प्रत्येक सूक्ष्मदर्शकासंबंधीच्या केंद्रावर १-१ दुर्बिण व सूक्ष्मदर्शक यंत्र उपलब्ध करुन दिले आहेत । ५ जिल्ह्यांमध्ये (हरिद्वार, उधम सिंह नगर, रुद्रप्रयाग, बागेश्वर आणि चंपावत) राज्य सरकारने चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले आहे । धनुर्वात हा एक प्रकाराचा संसर्ग आहे जो धूळ, घाण आणि गंज पकडलेल्या धातूंमध्ये आढळणार्याा जतुंमुळे निर्माण होतो । हे सक्ष्म जंतू शरीराला लागणार्यान साधारण चिरेतून आत प्रवेश करतात । धनुर्वाताच्या सूक्ष्मजतुंमुळे स्नायू ताठरतात । धनर्वाताने जबड्याच्या स्नायूंवर हल्ला केले तर जबडे ताठरतात व त्यामुळे तोंड उघडतदेखील नाही किंवा बंदही होत नाही । हा एक प्रकाराचा असा संसर्ग आहे जो धूळ, घाण आणि गंज पकडलेल्या धातूंमध्ये आढळणार्याल जतुंमुळे निर्माण होतो । धनुर्वाताचे हे सूक्ष्मजंतू शरीराला लागणार्याा साधारण चिरेतून आत प्रवेश करतात । धनुर्वातामुळे श्वासनलिकेचे स्नायूदेखील ताठरतात । हे अशा प्रकारचे जीवाणू आहेत जे फुप्फुसांना श्लेष्माने बंद करतात (एक प्रकारचा चिकट पदार्थ)व ह्यामुळे, खोकल्यावर एवढा मोठा आवाज निघतो जसे एखादा कुत्रा भुंकत आहे । हे अशा प्रकारचे जीवाणू आहेत जे फुप्फुसांना श्लेष्माने बंद करतात (एक प्रकारचा चिकट पदार्थ)व ह्यामुळे, खोकल्यावर एवढा मोठा आवाज निघतो जसे एखादा कुत्रा भुंकत आहे । जीवाणूमुळे शरीरात असे सूक्ष्मजंतूदेखील उत्पन्न होऊ शकतात की ज्यामुळे फुप्फुसशोथ व ब्रौंकाइटिस (फुप्फुसाचा संसर्ग)होतात । विषमज्वर हा असा एक आजार आहे ज्याचा संसर्ग जठरांत्रात प्रथम होतो व त्यानंतर शरीराला पूर्ण आजार जडतो । / विषमज्वर हा असा एक आजार आहे ज्याचा संसर्ग जठरांत्रात प्रथम होतो व त्यानंतर पूर्ण आजार रुप घेते । विषमजवर हा एका प्रकारच्या सूक्ष्मजंतुमुळे होतो, ज्याला सालमोनेली टीफी म्हणतात । / सालमोनेला टीफी ह्या सूक्ष्मजंतुमुळे विषमज्वर होतो । प्रत्येक रुग्णात ह्याची लक्षणे वेगवेगळी असतात पण ह्याच्या काही लक्षणांचा समावेश सामान्य लक्षणांत होतो - ताप, डोकेदुखी, थकवा व अशक्तपणा (कमजोरपणा), आचारणात बदल व आजाराची प्रारंभिक अवस्थेत पोटात त्रास व बद्धकोष्ठता (मलावरोध) तसेच त्यानंतर अतिसार । सालमोनेला टिफीचा समावेश असलेला कोणताही खाद्यपदार्थ किंवा पेय घेतलात तर सामान्यपणे पोटात असलेल्या आम्लाद्वारे जास्तकरून जैविक घटक निष्क्रिय होतात । जर मोठ्या संख्येने हे सूक्ष्मजंतू पोटात गेले तर ह्यांतील काही सूक्ष्मजंतू हे लहान आतड्यांत प्रवेश करतात । विषमज्वरापासून संरक्षण मिळविण्यासाठी लस हा सर्वात प्रभावी व सर्वात खात्रीचा उपाय आहे । विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय आरोग्य अधिकार्यांाद्वारे स्थानिक क्षेत्रांत प्रवास करणार्याक व्यक्तिंसाठी विषमज्वराची लस टोचण्याचा सल्ला दिला जातो । अशा क्षेत्रांत शाळेतील मुले व तरुण तसेच प्रौढ ह्यांनादेखील लस टोचण्याचा सल्ला दिला जातो, ह्या क्षेत्रांत ह्या वयोगटाच्या व्यक्तिंमध्ये विषमज्वर ही एक प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून पाहयला मिळते । विषमज्वरात प्रतिजैविक अवरोध (अवरोधकता) असणारी सालमोनेला टीफी जात आढळते । अशी करा दातांची निगा स्वच्छ उच्छ्वास आणि चमकदार दात हे आपले व्यक्तिमत्व खुलवतील ।/ स्वच्छ उच्छ्वास आणि चमकदार दात ह्यांमुळे आपले व्यक्तिमत्व खुलेल । दातांमुळे आपला आत्मविश्वाससुध्दा वाढतो । आपल्या हिरड्या व दात ह्यांच्यामध्ये सूक्ष्म रोगजंतू असतात । हे सूक्ष्म रोगजंतू दातांना खराब करतात व श्वासावाटे दुर्गंधी बाहेर पडते । इथे दिलेल्या काही सोप्या सुचना/टिपांच्या मदतीने आपण आपल्या दातांना आणि उच्छ्वासास स्वच्छ ठेवू शकतो । दात नीट स्वच्छ करा । / दात नीट घासा । दातांना नीटपणे स्वच्छ करण्यासाठी दोन ते तीन मिनटांचा कालावधी लागतो ।/ दात नीटपणे घासण्यासाठी दोन ते तीन मिनटांचा कालावधी लागतो । परंतु बहुतेक लोक ह्याच्यासाठी एक मिनटा पेक्षाही कमी वेळ देतात । खूप पाणी प्या । तोंड कोरडे पडल्यावर सूक्ष्म रोगजंतू जोरात हल्ला करतात । ह्यामुळे उच्छ्वासातून दुर्गंधी येऊ लागते । खूप पाणी प्यायल्याने केवळ राहिलेले अन्नकणच निघून जातात असे नाही तर लाळसुध्दा तयार होते । तोंड स्वच्छ ठेवण्यामध्ये लाळेची महत्त्वाची भूमिका असते । उच्छ्वासात दुर्गंधी निर्माण करणार्या् जीवाणूंचा लाळेमुळे नाश होतो ।/लाळ हा सुक्ष्मरोगजंतुचा नाश करतो जे श्वासोश्वाच्छात दुर्गंधी निर्माण करतात । शर्कराविरहित/बिनसाखरेची चुइंग गम चघळा । शर्कराविरहित चघळण्याची गोळी चघळा । चघळण्याची गोळी चावल्याने लाळ निर्माण होते । दातांना स्वच्छ राखण्यासाठी चघळण्याची गोळीची मदत होते । शर्करायुक्त/साखरेची गम ही तब्येतीसाठी चांगली मानली जात नाही । / शर्करायुक्त/साखरेची गम ही तब्येतीसाठी चांगली नसते । म्हणून दंतवैद्य शर्करायुक्त गम खाण्याचा सल्ला देत नाहीत । नियमितपणे दातांची पाहणी करून घ्यावी । /नियमितपणे दातांची तपासणी करून घ्यावी । दंतवैद्याकडून दातांची पाहणी (तपासणी) नियमितपणे करून घ्यावी । ते दातांच्या लहान-मोठ्या तक्रारी/अडचणी सहजपणे सोडवतात । जेवणानंतर तोंड स्वच्छ धुवावे । प्रत्येकवेळी जेवणानंतर पाण्याने मुख अवश्य स्वच्छ करावे । ह्यामुळे जेवणातील राहिलेले कण निघून जातात । लिंबू आणि मीठ ह्यांच्या मिश्रणाने दात स्वच्छ करावेत । एका चमच्यात मीठ घेऊन त्यामध्ये लिंबाचे तीन ते चार थेंब टाकावेत । दर आठवड्याला ह्या मिश्रणाने दात स्वच्छ करा । ह्यामुळे केवळ दातच चमकदार होतील असे नाही तर उच्छ्वासाच्या दुर्गंधीपासूनसुद्धा सुटका मिळते । आरोग्य आहे तर सर्व काही आहे । आजच्या व्यग्र जीवनामध्ये स्वत:ला निरोगी ठेवणे हे कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही । परंतु खाण्या-पिण्यावर लक्ष आणि जीवनशैलीमध्ये थोडा फरक आणून तुम्ही स्वत:ला निरोगी ठेवू शकता । कमी मेद असलेल्या आहाराचे सेवन करा । ज्यात कमी मेद आणि जास्त तंतू आहेत असेच जेवण घ्यावे । फळ आणि भाज्यांमध्ये असेच प्रमाण रहाते/असते । कमी मेद आणि तंतुमय आहारामुळे वजन नियंत्रित करण्यात मदत मिळते । कमी मेद आणि तंतुमय आहारामुळे तुम्ही बहुतेक आजारांपासूनसुद्धा दूर राहतात । मीठा आणि दारु ह्यांचे सेवन कमी करा । रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलला नियंत्रित करण्यासाठी मीठाचे आणि दारुचे सेवन कमीत कमी प्रमाणात केले पाहिजे । धूम्रपान बंद करा । धूम्रपान केल्याने कर्करोगा समवेत अनेक आजारांचा धोका असतो । ह्याला सोडण्याचे पूर्ण प्रयत्न करा । रोज व्यायाम करा । आपल्या रोजच्या नित्यकर्मामध्ये व्यायामाच्या सामवेश अवश्य केले पाहिजे । नियमित व्यायाम केल्यामुळे तुम्ही ह्दयविकार, बृहदआंत्र-कर्करोग, रक्तदाब तसेच मधुमेह ह्यांनसारख्या आजारांपासून संरक्षण मिळवू शकता । हल्की-फुल्की शारीरिक क्रिया करावी । जिना चढणे, बागकाम, घरातील छोटे-मोठे काम किंवा नृत्य करण्यासारखे हल्की-फुल्की शारीरिक क्रिया अवश्य करावे । ह्यामुळे शरीर लवचिक बनते । जर सतत ताप येत असेल तर त्याची तपासणी जरुर करावी । हिवताप, काळाआजार, यक्ष्मा ह्यांची सुरूवात तापापासून होते । उन्हाळाचे दिवस सुरु झालेले आहे । शिळे अन्न आणि रस्त्याच्या कडेला विकले जाणारे पदार्थ खाऊ नये । मुलांना फास्ट फूड, कुरकुरे, आईस्क्रीम खायला देऊ नका । खूप जुलाब झाल्यावर मीठ आणि साखर ह्यांचा मिश्रण किंवा ओआरएस पाजावे । स्वच्छ पाणी जास्तीत-जास्त प्यावे । सतत तापाने त्रासलेला आहे । काळाआजार, हिवताप किंवा पुन्हा तीव्रताप येऊ शकतो । माझा मुलगा जुलाब आणि ताप ह्या दोन्हींनी त्रासलेला आहे । सर्वप्रथम ओआरएसचे मिश्रण पाजावे । त्यानंतर शिशूला कुठल्याही बाल रोगतज्ञाकडे लवकर दाखवा । अडीच-तीन वर्षापासून दर दोन-तीन महिन्यांनी ताप येत जातो ।/अडीच-तीन वर्षापर्यंत दर दोन-तीन महिन्यांनी ताप येऊ शकतो । एवढेच नाहीतर जीभेवर पांढरा थर जमा होतो । पाण्याचे प्रमाण जास्त घ्या आणि मूत्र तपासणी करा । काळाआजार हा जीवघेणा होऊ शकतो । काळाआजाराचे प्राथमिक लक्षण काय आहे । काही दिवसापासून हलकासा ताप असतो । तापाची चाचणी करणे आणि इतर आवश्यक तपासणीनंतरच काळाआजार सिद्ध होऊ शकतो । मेटासिनची गोळी दिल्याने ताप उतरतो आणि पुन्हा १०३ पर्यंत ताप चढतो । क्ष-किरण, टीसी-डीसी सामान्य आहे । चार-चार तासाने ताप मोजावे । जर १०० पेक्षा जास्त ताप असेल तर पॅरासिटामलची गोळी द्या आणि कोणत्यातरी औषधतज्ञाचा सल्ला घ्या । एच आई व्ही काय आहे । हा कसा होतो । सुरक्षेचे उपाय सांगा । हा एक प्रकारचा विषाणु आहे । ह्याचा प्रसार प्रामुख्याने असुरक्षित लैंगिक संबंध, संसर्गित सुई, संसर्गित रक्त आणि आईकडून बाळांना होतो । ह्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता कमी होत जाते । अस्थी-क्षयरोगाचे लक्षण काय आहे । ह्याचा उपचार काय आहे । हाडांमध्ये वेदना, सतत ताप, जरी कमी झाला तरी हा ताप संध्याकाळी वाढतो, त्रासाबरोबर हाडांमध्ये वक्रता आली तर हे अस्थी-क्षयरोगाचे लक्षण आहे । ह्याच्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि झिजू लागतात । ह्या परिस्थितीमध्ये अर्धांगवायू होऊ शकतो । ह्याच्या तपासणीसाठी डिजिटल क्ष-किरण, एमआरआई करा । क्षयरोगाचे औषध एक वर्षापर्यंत घ्या । आणि तज्ज्ञ चिकित्सकाचा सल्ला घ्या । रात्री झोपताना अंगावर एक चादर अवश्य घेणे आणि पंखा कमीत कमी चालवा । ह्याच्याने जर स्वतःला बरे वाटत नसेल तर एन्टीएलर्जिक गोळ्या दहा दिवसापर्यंत घ्या । मुलांना घामोळ्या झाल्या आहेत काय करावे? अतिसारचे घरगुती उपचार काय आहे? एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे साखर आणि एक चिमुटभर मीठ घालून उकळवून द्यावे । उन्हामुळे काळाआजार हा रोग होतो का? उन्हाळ्यात ह्याचा प्रकोप वाढला जातो का? काळाआजार हा पंखयुक्त माशी चावण्याने होतो । ह्याचा उपचार सर्व इस्पितळांत आहे । ह्याच्यासाठी आत्ता गोळीसुद्धा उपलब्ध आहे । एखाद्या मुलाला डांग्या खोकला झाला तर काय केले पाहिजे । बाळाला डीपीटी लस द्यावी ।/बाळाला डीपीटीची लस टोचावी । कुठल्याही विशेषज्ञ चिकित्सकाला दाखवावे तसेच खोकल्यासाठी श्लेष्माची तपासणी करा । आपल्या डोळ्यांच्या निगेविषयी आपण किती जागरूक आहात? दर सहा महिन्यांनी डोळ्यांची चाचणी करणे । चश्मा किंवा कॉंटॅक्ट लेंस ह्यांची निगा । डोळ्यांचा नंबर जास्त असेल तर बुबळावर धारण करण्याची प्लास्टिकची लेंस बसवली पाहिजे । बुबळावर धारण करण्याची प्लास्टिकची लेंस ही उत्तम प्रतीची असली पाहिजे । नियमीत पाण्याने डोळे धुणे ही चांगली सवय आहे । पण ह्या सर्वांसोबत जर आपण आपल्या खाण्या पिण्यावर थोडे लक्ष द्याल तर आपल्या डोळ्यांची नजर ही चांगली होईलच पण डोळ्यांच्या विकारांपासूनदेखील दूर राहता येईल । डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी जीवनसत्व 'अ'चा समावेश असलेला आहार घेतला पाहिजे । नियमीत योग केल्यानेदेखील डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते । आपले डोळे मौल्यवान आहेत । त्यांचे रक्षण करा । गर्भाशयामधील गाठ, (फाइब्रायड) किंवा लियोमयोमा ही स्त्रीयांमध्ये आढळणारी सर्वात सामान्य गाठ आहे । जवळजवळ ३० ते ४० टक्के महिलांमध्ये ही गाठ आढळून येते । नियमित सोनोग्राफी तपासणीने हे सत्य समोर आलेले आहे । अनेक केसींमध्ये असे कुठलेही लक्षण उत्पन्न करत नाही पण काही केसींमध्ये त्रासदायक रक्तस्त्राव आणि वंध्यत्वाला कारणीभूत ठरते । कित्येक केसींमध्ये ही कुठलीच लक्षणे दिसून येत नाही पण कित्येक केसींमध्ये वेदना, रक्तस्त्राव व वंध्यत्व येऊ शकते ।/कित्येक केसींमध्ये ही कुठलीच लक्षणे दिसून येत नाही पण कित्येक केसींमध्ये वेदना, रक्तस्त्राव व वंध्यत्व ह्यांचे कारण ठरू शकते । सामान्यपणे ३०-४० वय असलेल्या महिलांमध्ये हे पाहायला मिळते । कधीकधी कमी वयाच्या कुमारीकादेखील ह्याने पिडीत होतात । /कधीकधी कमी वयाच्या कुमारीदेखील ह्याने ग्रस्त होतात । रजोनिवृत्तिकालानंतर गाठीचा आकार लहान होतो । परंतु संप्रेरक-उपचार (हार्मोन उपचार) घेतल्यावर पुन्हा त्याचा आकार वाढू शकतो । गोर्याा वर्णाच्या महिलांच्या तुलनेत सावळ्या वर्णाच्या महिलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो । मुल न झाल्याने किंवा कमी झाल्याने ह्याची असण्याची शक्यता अधिक वाढते । गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापर करणार्याी महिलांमध्येसुद्धा हा आजार कमी पाहायला मिळतो । / गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापर करणार्या् महिलांमध्येसुद्धा हा आजार कमी प्रमाणात दिसून येतो । कमी वयात मासिक पाळी आल्याने फाइब्रायड ह्याचा धोका वाढतो । कुटूंबात जर आई, बहीण इत्यादींना हा फाइब्रायड ट्यूमर असेल तर हे होण्याची शक्यता वाढते । मद्य, सिगारेट तसेच मांस ह्यांच्या सेवनामुळेही धोका वाढतो । शाकाहार हा फाइब्रायड न होण्यास मदत करतो । / शाकाहारामुळे फाइब्रायड न होण्यास मदत होते । ही स्नायू आणि तंतुमय ऊती ह्यांची गाठ असते । सुमारे २० ते ३० टक्के महिला ह्या फाइब्रायड लक्षणविरहित असतात । / जवळजवळ २० ते ३० टक्के महिलांमध्ये फाइब्रायडची लक्षणे दिसून येत नाही । आसाधारण, अधिक रक्तस्त्राव तसेच मासिक पाळीच्या वेळी होणार्याि वेदना । ओटीपोटात वेदना व कमरेचे दुखणे / ओटीपोटात दुखणे व कंबरेचे दुखणे गर्भपिशवीच्या आत गाठीमुळे वंध्यत्व निर्माण होणे । ताण पडल्यामुळे होणारे लक्षण- लघवीचा त्रास शस्त्रक्रियद्वारे प्रसूतीची आवश्यकता भासणे । प्रसूतीपश्चात जास्त रक्तस्त्रावामुळे रक्त्ताल्पता होते । अनेक वेळ फाइब्रायडच्या निदानात गुंतागुंत असते । अंडाशयाची गाठ ही गर्भाशय ग्रंथी (एंडोमेट्रियोसिस), गरोदरपणा स्नायुस्थित गर्भाशय ग्रंथी (प्रेगनेंसी एडिनोमायोसिस) इत्यादींमुळेही गर्भाशयची पिशवी मोठी होते । आवश्यक तपासणे । सोनोग्राफी, पोटातून तसेच योनिमार्गातून करणे । परंतु रसौली असल्यामुळे ते काढून टाकणे फार जरूरीचे नाही । सबम्यूकस फाइबायड इत्यादी लहान असेल तर ह्याला हिस्टेरोस्कोपी गर्भाशयच्या दुरबीनीने काढले जाते । लेजरनेसुद्धा सबम्यूकस फाइबायड काढले जाऊ शकते । अंतर्गत फाइब्रायड काढण्यासाठी प्रथम हे पाहिले पाहिजे की महिला किती वयाची आहे, तिला मुले आहेत की नाही, कुटुंब संपूर्ण आहे की नाही, महिलाची इच्छा काय आहे । मायोमेकटोमी ऑपरेशन हे हिस्टेरोस्कोपी किंवा लॅप्रोस्कोपी ह्याद्वारे नाहीतर लॅपेरोटोमी (पोट फाडून) ह्याद्वारे केले जाते । कमी वयाच्या महिला ज्यांना आणखी मुले हवी आहेत अशा केसींमध्ये फक्त गाठ काढली जाते । / ज्यांना आणखी मुले हवी आहेत अशा कमी वयाच्या महिलांच्या केसींमध्ये फक्त गाठ काढली जाते । हिस्टेरेक्टोमी: जर वय कमी असेल, गाठ जास्त मोठी असेल व मुलांची गरज नसेल (मुले नको हवी असतील) तर पूर्ण गर्भाशय हे गाठी सकट काढले जाते । लेप्रोस्कोपिक मायोलिसिसमध्ये बधीर करून मांडीच्यी धमनीतून एक नलिका आत सोडून त्यातून पाली विनाइल कणिका किंवा जेलफोम पाउडर टाकून गर्भाशय धमनी बंद केली जाते । ह्यामुळे रसौलीला होणारा रक्तपुरवठा बंद होतो व रसौली ६०% पर्यंत लहान होतो । /ह्यामुळे रसौलीला होणारा रक्तपुरवठा बंद होतो व रसौलीचा आकार ६०% पर्यंत लहान होतो । स्तन कर्करोग हे महिलांसाठी एक भयानक नाव आहे । सुरूवातीच्या दिवसांमध्ये स्तन कर्करोगाच्यी ओळख न झाल्याने हजारो मृत्यू होतात । कर्करोग ह्यात बहुतेक लोक मानसिक आणि आर्थिक स्वरूपात खचून जातात । स्तन कर्करोगाचा तपास प्रांरभीच्या अवस्थेमध्येच लागला तर कुठलेही शारीरिक व्यंग न आणता उपचार करणे शक्य आहे । तसेच शंभर टक्के रुग्णांना रोगमुक्तही केले जाऊ शकते । /शंभर टक्के रुग्णांना रोगमुक्तही करता येते । अशा प्रकारे लाखो महिलांना आणि कुटूंबांना मानसिक आणि आर्थिक कष्टापासून वाचवले जाऊ शकते । आजच्या युगात सामाजिक आणि राहणीमानाची सवय इत्यादी बदल्याने स्तनाच्या कर्करोगचा प्रसार भरपूर वेगाने होत आहे । आतापर्यंत कर्करोग तपासणीचे अनेक उपाय जसे मैमोग्राफी, एम ।आर ।आई, सीटी स्कैन इत्यादी उपयोगी तर आहेत पण/परंतु ह्यामध्ये कोणत्याना कोणत्या स्वरूपात क्ष-किरणाचे दुष्परिणाम पाहायला मिळतात । अशा अवस्थेमध्ये डॉक्टरांच्या हाथी एक नवीन उपकरण लागले आहे - इन्फ्रारेड, थर्मोग्राफी । इन्फ्रारेड, थर्मोग्राफी ह्यांमध्ये घातक क्ष-किरणाचा दुष्परिणामामुळे स्तन कर्करोगाची लवकरात लवकर तपासणी केली जाऊ शकते । ग्रीक आणि इजिप्शियन रोगोपचारतज्ज्ञ हे स्तन कर्करोग तसेच शरीराचे तापमान ओळखतात । इन्फ्रारेड उष्ण क्ष-किरणाचा शोध सर विलियम हर्षल ह्याने १८०० मध्ये लावला । परंतु १९७०पर्यंत हे निश्चित नव्हते की इन्फ्रारेड ह्याचा उपयोग उपचाराचा क्षेत्रात केला जाऊ शकतो । स्तन थर्मोग्राफीमुळे कर्करोग हा एकदम सुरवातीच्या अवस्थेत असताना ओळखण्यास मदत होते । / स्तन थर्मोग्राफीमुळे कर्करोग हा एकदम सुरवातीच्या अवस्थेत असताना ओळखता येतो । स्तन थर्मोग्राफीने लाखो महिलांना फायदा होऊ शकतो । मधुमेहामुळे रक्तवाहिन्या अरुंद (बारीक) होणे इत्यादीची ओळख होण्यातसुद्धा इन्फ्रारेड थर्मोग्राफीचा उपयोग केला जाऊ शकतो ।/मधुमेहामुळे रक्तवाहिन्या अरुंद (बारीक) होणे इत्यादीची ओळख होण्यातसुद्धा इन्फ्रारेड थर्मोग्राफीचा उपयोग करता येतो । जर मेंदूत सूज, मेंदूची गाठ किंवा मेंदूज्वर आहे तर इंट्राकेनियल वेंसचा दाब वाढला जातो । यूमोटोइडाआर्थराइटिस किंवा स्पोंडिलाइटिस जर असेल तर डोळ्यांना सूज येते । रक्तदाबामुळे डोळ्यांवर बराच परिणाम होतो । रक्तदाबाने डोळ्यांच्या नसा बंद होऊ शकतात किंवा रक्तस्त्राव होऊ शकतो । ह्याने डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते । डोळ्यांद्वारे वृक्क आणि डोके ह्यांच्या सर्व आजारांचा तपास सहज लावता येतो । डोळ्यांवर झालेले कोणतेही बदल हे थेट वृक्कावर (किडनीवर) परिणाम करतात ।/डोळ्यांवर झालेल्या कोणत्याही बदलांचा थेट वृक्कावर (किडनीवर) परिणाम होतो । मधुमेहामुळे आपल्या शरीराचे किती नुकसान होते हेदेखील डोळ्यांमार्फत पाहू शकतो । क्लोरोक्वीन' हे औषध घेतल्याने डोळ्यांची दृष्टी पूर्णपणे जाऊ शकते । / 'क्लोरोक्वीन' हे औषध घेतल्याने डोळ्यांना अंधत्व येऊ शकते । वियाग्रा'ने डोळ्यांची नजर कमी होऊ शकते । कोणाला मुधमेह असले व डोळ्यांचा त्रास होत नसले तरही डॉक्टरकडे नक्की जावे ।/जर कोणाला मुधमेह असेल व डोळ्यांचा त्रास होत नसेल तरीसुध्दा डॉक्टरकडे जरूर जाणे । ४ वर्षानंतर मुलांच्या डोळ्यांची तपासणी नक्की/जरूर करू घेणे । ह्यामुळे जर त्याच्या डोळ्यांमध्ये एखादा त्रास असेल तर तो बरा करता येतो । जर लहान मुलांच्या डोळ्यांमध्ये तिरळेपणाची समस्या असेल तर अनेक वेळा शस्त्रक्रिया न करताही त्याला बरे केले जाऊ शकते । वाढत्या वयाबरोबर डोळ्यांची तपासणी वर्षातून कमीतकमी एकदा तरी जरूरी केली पाहिजे । विजन सिंड्रोम झाल्यावर व्यक्तिची सतत तपासणी करून घेतली पाहिजे । डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध डोळ्यांत घालू नये । जर एखाद्या व्यक्तिच्या काकाला, मामाला, बाबांना, तसेच आईला मोतीबिंदू असेल तर नियमित तपासणी केली पाहिजे । मोतीबिंदूने डोळ्यांचा दाब वाढू शकतो व ज्यामुळे शिरा खराब होऊ शकतात । कित्येक वेळा डोळ्यांमध्ये लवकर मोतीबिंदू होतो । कधीही सुर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहू नये । सुर्याच्या जंबुलातीत (अलट्रावायलट) किरणांपासून डोळ्यांना नेहमी दूर ठेवण्याची गरज असते । हिरव्या गवतावर चालल्याने डोळ्यांची दृष्टी वाढत नाही । हिरवे गवत फक्त पायांना ओलावा किंवा थंडावा देते । चष्मा लावल्याने डोळ्यांची दृष्टी कमी किंवा न लावल्याने अधिक होणे, असे कधीही होत नाही । दुरदर्शन, संगणक किंवा कमी प्रकाशात आपले डोळे खराब होत नाही । कोणत्याही प्रकाराचा व्यायाम डोळ्यांची दृष्टी वाढवू शकत नाही । आर्थराइटिस ह्या शब्दाचा अर्थ आहे की सांध्याची सूज आणि १०० पेक्षाही जास्त वेगवेगळ्या प्रकाराच्या सांध्यांच्या सुजेला आर्थराइटिसच्या श्रेणीत ठेवले जाते । सांधेदुखी आजार हा कोणत्याही वयात आपल्याला होऊ शकतो । मुलांमध्येही सांधेदुखी हा आजार दिसून आला आहे । ५० वर्ष आणि त्याहुन अधिक वयाच्या लोकांमध्ये हा आजार सामान्य आहे । ५० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये हा आजार गंभीर स्वरुपात आणि अधिक त्रासदायकही असतो । जसजसे वय वाढत जाते तसे-तसे सांधेदुखीच्या केसींसुद्धा वाढत जातात । ६५ वर्षांहून कमी वयाचे प्रत्येकी ५ मधून ३ व्यक्ती हे सांधेदुखीचे रुग्ण असतात । जर सांधेदुखीचे निदान आणि उपचार वेळेवर केले गेले नाही तर ह्यांमुळे शरीराचे सांध्यांचे आणि हाडांचे बरेच नुकसान होते । ही सांधेदुखी तर जगभरातील महिलांना होणारा आजार आहे । आपल्या देशात, शौचाला बसणे किंवा घरगुती कामासाठी जमिनीवर बसणे ह्यांसारख्या काही विशेष क्रिया करत असताना महिलांना हा आजार जास्त त्रास देतो ।/आपल्या देशात, शौचाला बसणे किंवा घरगुती कामासाठी जमिनीवर बसणे ह्यांसारख्या काही विशेष क्रिया करत असताना महिलांना ह्या आजाराचा जास्त त्रास होतो । गुडघ्याचा सांधा हा वस्तुतः मांडीचे हाड व पायाचे हाड ह्यांमधील सांधा आहे । एकदा नष्ट झालेल्या कास्थीला कोणत्याही औषधाने पुन्हा ठीक करता येत नाही । सांधेदुखी, जी कास्थीला क्षती पोहचून होते, झालेल्या रुग्णाला चालणे, पायर्यात (दादर) चढणे व खाली बसणे किंवा खाली बसून स्नान करणे ह्यांसारख्या क्रिया करतानादेखील त्रास होतो । कास्थीला क्षती पोहचल्यामुळे सांधेदुखी झालेल्या रुग्णाला चालणे, पायर्याझ (दादर) चढणे व खाली बसणे किंवा खाली बसून स्नान करणे ह्यांसारख्या क्रिया करतानादेखील त्रास होतो । सांधेदुखीचे बरोबर निदान जर वेळेवर झाले तर ह्या आजारापासून बर्यारपैकी आराम मिळणे शक्य आहे । / सांधेदुखीचे बरोबर निदान जर वेळेवर झाले तर ह्या आजारापासून बर्याझपैकी आराम मिळू शकतो । तत्काळ उपचाराचा अर्थ आहे - सांध्यांना कमी दुखापत होणे व ह्यामुळे रुग्णाला कमी वेदना सहन कराव्या लागतात । सामान्यतः सांधेदुखी गंभीर स्वरुपाची झाल्यावर शस्त्रक्रियेचा सल्लादेखील दिला जातो । / सामान्यतः सांधेदुखी खूपच त्रासदायक झाल्यावर शस्त्रक्रियेचा सल्लादेखील दिला जातो । ज्या रुग्णांमध्ये सांधेदुखी प्रारंभिक अवस्थेत आहे अशांसाठी ’यूनिकम्पार्टमेंटल नी रिप्लेसमेंट व हिप रिप्लेसमेंट ’ ह्यासारखा पर्याय खूपच फायदेशीर ठरतो । संपूर्ण सांध्याला परिणाम करणार्याख सांधेदुखीच्या अवस्थेत टोटल हिप/नी रिप्लेसमेंट (टीकेआर) हे उपयोगी पडते । टीकेआरचा हा अर्थ नाही की रुग्णाच्या गुडघा काढून धातूचा इंप्लांट लावला जातो । / टीकेआरचा हा अर्थ नाही की रुग्णाच्या गुडघा काढून धातूचा इंप्लांट लावणे । टीकेआरमध्ये हाडांच्या शेवटी एक नवीन पृष्ठभाग लावला जातो । गडघा आरोपणाचा (बसवण्याचा) नवीन पर्यय आहे रोटेटिंग प्लेटफार्म हाई फ्लेक्सियन नी, ज्याद्वारे रुग्णाला चालणे-फिरणे, बागकाम करताना वाकणे, वाहन चावण्यासाठी बसणे किंवा व्यायाम करणे, दादर (पायर्याप) उतरणे-चढणे ह्यांसारख्या अनेक क्रियांमध्ये फायदा होतो (आराम मिळतो) । हाई फ्लेक्सिन गुडघ्याने १५५ डीग्रीपर्यंत वाकणे शक्य असते (आहे) । रोटेटिंग प्लेटफार्म हाई फ्लेक्सियन नी आरोपण केलेल्या (बसवलेल्या) रुग्णांना सध्या खूपच जास्त समाधान मिळाले आहे व ते अधिक चांगल्या प्रकारे आपल्या दैनंदिन हालचालींना तोंड देत आहेत ।/ रोटेटिंग प्लेटफार्म हाई फ्लेक्सियन नी आरोपण केलेल्या (बसवलेल्या) रुग्णांना सध्या खूपच चांगला अनुभव आला आहे व ते अधिक चांगल्या प्रकारे आपल्या दैनंदिन हालचालींना तोंड देत आहेत । योग्य वैद्यकीय देखरेख, शस्त्रक्रियेचे पर्याय व समतोल जीवनपद्धत तसेच खाण्या-पिण्याची योग्य सवयी लावणे ह्यांपासून सांधेदुखी सारख्या महारोगापासून बर्यानपैकी सुटका करून घेऊ शकतो । औषध न घेता आणि शस्त्रक्रिया न करता समतोल आहारदेखील सांधेदुखी आजारापासून पूर्णपणे मुक्त होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो । जीवनसत्वे, खनिजपदार्थ, एंटीआक्सीडेंट तसेच इतर पोषकतत्वांचे प्रमाण वाढवणे आणि असे केल्याने तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवू शकता ।/जीवनसत्वे, खनिजपदार्थ, एंटीआक्सीडेंट तसेच इतर पोषकतत्वांचे प्रमाण वाढवणे आणि असे करून तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवू शकता । स्थूलपणा वाढल्याने सांधेदुखीचा आजार हा गंभीर स्वरुपाचा होतो । ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन जास्तीतजास्त करणे आणि विशेषतः जीवनसत्वे 'क' असेलेली फळे़ जसे सफरचंद, संत्री, चैरी, पपई, टमाटर, बीट, रताळे इत्यादी खूप खावे जेणेकरून सांधे बळगट होतील । अखंड धान्य, जव (सातू) व ब्राऊन राईस ह्यांसारखे तंतुमय आहारामुळेदेखील आरोग्य व खासकरून सांधे चांगले ठेवण्यात मदत होते । भाजलेला किंवा तळलेला आहार घेऊ नये । कॅल्शियमयुक्त आहार इत्यादीचे सेवन जास्तीत जास्त करा । कॅल्शियमयुक्त आहार हा हाडांना सुरक्षित ठेवतो । नियमित व्यायाम केल्यानेसुद्धा सांध्यांच्या जवळपासचे स्नायू बळकट होतात ।/नियमित व्यायामामुळेसुद्धा सांध्यांच्या जवळपासचे स्नायू बळकट होतात । शरीराच्या एखाद्या भागावर एखादी चामखीळ, गाठ किंवा जखम कित्येक महिन्यांपासून असेल आणि ती लवकर सूखत नसेल तर सावध व्हा, हा त्वचेचा कर्करोग असू शकतो । त्वचेचा कर्करोग हा नेहमी एका लहान गाठीच्या स्वरूपात दिसून येतो । ही गाठ शरीराच्या कोणत्याही भागावर येऊ शकते, जसे हात, पाय, चेहरा इत्यादी । गाठ ही एक तर साधारण रंगाची असू शकते नाही तर काळ्या रंगाची । प्रारंभिक अवस्थेत ही गाठ वेदनारहित असते आणि म्हणूनच आपल्याकडून भयंकर मोठी चूक घडते । गाठीमध्ये वेदना न होत असल्यामुळे रुग्ण गाठीच्या उपचाराकडे लक्ष दिले जात नाही ।/गाठीमध्ये वेदना न होत असल्यामुळे रुग्ण गाठीच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले जाते । गाठ वाढल्यावर ती दुखायला लागते । कधीकधी कर्करोग हा एका लहान/छोट्या जखमेच्या स्वरुपात दिसून येतो । जखमेचा कर्करोग हा वाढत जातो आणि अशी एक अवस्था येते की त्यामध्ये वेदना होऊ लागतात । जखमेत कर्करोग होणाच्या अवस्थेत सामान्यपणे वेदना होत नाही । / जखमेत कर्करोगाची अवस्था असताना सामान्यपणे वेदना होत नाही । जखमेचा कर्करोग हा वाढत जातो आणि अशी एक अवस्था येते की त्यामध्ये वेदना होऊ लागतात । कधीकधी इजा न पोचलेल्या गाठीमध्ये कर्करोग उद्भवतो । म्हणून कोणत्याही गाठीकडे दुर्लक्ष करू नये । जर शरीरात इजा न पोचलेली गाठ असेल तर खालील लक्षणांपासून सावध राहा । गाठेत जखम होणे । गाठ वेगाने वाढणे । गाठीमध्ये वेदना होणे । गाठीचे रंग बदलणे । शरीराच्या कोणत्याही भागाचा कर्करोग हा रक्ताने किंवा लसीका वाहीनीने पसरतो । जे कर्करोग रक्ताने पसरतात ते सर्वात भयानक असतात । त्वचेचा कर्करोग हा वारंवार लसीका वाहिनीद्वारेसुद्धा पसरतो । म्हणून सर्वसाधारणपणे त्वचेचा कर्करोग हा हळुहळु पसरतो । त्वचेच्या कर्करोगाचा उपचार हा कर्करोग झालेला भाग कापून केला जातो । कर्करोग झालेल्या त्वचेसोबत निरोगी त्वचाही कापून काढली जाते, त्यामुळे कर्करोग शिल्लक राहण्याचा धोका नाहीसा होतो । कर्करोग झालेल्या त्वचेसोबत कधीकधी लसीका ग्रंथींनाही कापून काढले (टाकले) जाते । कर्करोगग्रस्त असलेल्या ग्रंथींना कापून काढले जावे किंवा नाही हे कर्करोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते । जननेंद्रियांच्या त्वचेचा कर्करोग हा इतर अंगांच्या त्वचेचा कर्करोगापेक्षा भिन्न असतो । संकोच केल्याने जननेंद्रियांचे इतर आजारसुद्धा वाढत राहतात आणि त्यांचा योग्य उपचार होऊ शकत नाही । महिलांच्या जननेंद्रियांवर कर्करोगाची अवस्था (कर्करोगाचा आजार) असताना जननेंद्रियांची त्वचा कापून काढली जाते । / स्त्रियांच्या जननेंद्रियांवर कर्करोग झाल्यानंतर जननेंद्रियांची त्वचा कापून काढली जाते । जर कर्करोग हा लसीका ग्रंथीत पसरलेला असेल तर लसीका ग्रंथीलाही कापून काढले जाते । त्वचेवर होणार्या प्रत्येक गाठीची तपासणी जरूर करून घेणे । जर कोणतीही गाठ वर्षांपासून असेल तर गाठीच्या वाढीच्या अवस्थेची चाचणी करणे आवश्यक आहे । जर त्वचेचा गाठीत वेदना होत असेल तर सावध व्हा आणि कर्करोगाची तपासणी जरूर करुन घ्या । जर गाठीत जखम असेल तरही सावध होणे गरजेचे आहे । त्वचेवर होणारी प्रत्येक जखम जर २ आठवड्यात बरी होत नसेल तर ते कर्करोगाचे चिन्ह असते । बालरोगतज्ज्ञ डॉ । कुमारचे म्हणणे आहे की मुलांची चांगली वाढ व त्यांचा विकास ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते । कधीकधी खाणे-पिणे कमी झाल्यामुळे वजन कमी होणे किंवा कमी क्रियाशील (कार्यक्षम) होणे हे एक सामान्य लक्षणच आहे । मुलाच्या आरोग्याविषयी जास्त उताविळपणा नसावा । संगोपनाची चिंता न करता मुलांबरोबर जास्तीत जास्त आनंदी क्षण घालवण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न केला पाहिजे । सर्वेक्षण केल्यानंतरदेखील हेच सत्य समोर आले आहे की ज्या माता मुलांच्या जास्त मागे-पुढे फिरत असतात त्या त्यांच्या आरोग्यासाठी अधिक संवेदनशील असतात । ती मुले सामान्यतः आपल्याच वयाच्या आणखी मुलांच्या तुलनेत कमी वाढतात । / त्या मुलंची सामान्यतः आपल्याच वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत कमी वाढ होते । म्हणून मुलांकडे तेवढेच लक्ष द्या जेवढी त्यांना गरज आहे । एखाद्या दिवशी जरी मूल आजारी किंवा एखाद्या कारणामुळे दुखी असला तरीदेखील लगेच व्याकूळ होऊ नये । / एखाद्या दिवशी जरी मुल आजारी किंवा एखाद्या कारणामुळे दुखी असला तरीदेखील लगेच त्रास करून घेऊ नये । परिस्थिती पाहून धैर्य खचता कामा नये व आत्मविश्वास डळमळता कामा नये । शारीरिकच नव्हे तर मानसिक व भावनाप्रधान दृष्टीनेदेखील पुरुष व महिला ह्यांची शरीराची रचना भिन्न असते । / शारीरिकच नव्हे तर मानसिक व भावनाप्रधान दृष्टीनेदेखील पुरुष व महिला ह्यांची शरीराच्या रचनेत भिन्नता असते । एका संख्याशास्त्रानुसार पुरुषांचा आजार जरी गंभीर असला तरी त्यांची संख्या कमी असते । महिलांमध्ये निरोगी महिलांची संख्या पुरूषांच्या प्रमाणात कमी असते । आजारी महिलांची संख्या जास्त असते । महिलांचे आजार हे बहुतांशी त्यांच्या उदर, स्तन, गर्भाशय, तसेच प्रजनन ह्या भागांशीच संबंधित असतात । प्रजननाच्या वेळी शिशू स्तनपान किंवा गर्भधारणाच्या वेळी घडणारा निष्काळजीपणा हे भविष्यात स्त्रियांसाठी घातकच सिद्ध झाले आहे । थोडीशी काळजी, थोडीशी सावधगिरी तसेच थोडेसे ज्ञान ह्यांमुळे स्त्रियांना अनेक आजारांपासून वाचता येईल ।/थोडीशी काळजी, थोडीशी सावधगिरी तसेच थोडेसे ज्ञान ह्यांमुळे स्त्रियांना अनेक आजारांपासून संरक्षण मिळवता येईल । महिलांमध्ये अनेक असे आजार असतात त्याबद्दल त्यांना स्वतःलादेखील माहित नसते । बोम्बे हेल्थ गाइड' ही संस्था अशाच महिलांना त्यांच्या आजारांबदल तसेच त्यापासून वाचण्यासाठी सविस्तर माहिती देतात । स्त्रियांमध्ये गर्भाशयाशी संबंधित सर्वात जास्त आजार असतात ।/ स्त्रियांमध्ये सर्वात जास्त आजार हे गर्भाशयाशी संबंधित असतात । बहुतेक महिला आपल्या डॉक्टरशी स्वतःचा गर्भाशय किंवा गुप्त भाग ह्यांबाबत बोलताना लाजतात व संकोच करतात । विशेषतः अनेक वेळा गाव, शहर, झोपटपट्टी, चाळी ह्यांमध्ये राहणार्या स्त्रिया स्वतःच अनेक औषध घेतात व घरगुती उपचार करतात जे अनेक वेळा घातक सिद्ध होते । स्वतःच्या मनाने काहीही खल्ल्याने धोक्याचे आणि जीवघेणे ठरू शकते । / मनाल वाटेल ते खाणे हे धोक्याचे आणि जीवघेणे ठरू शकते । प्रत्येक गावात रूग्णालय आणि सरकारी दवाखाना उपलब्ध आहे, जेथे मोफत सल्ला किंवा औषधसुद्धा दिले जाते । स्त्रियांमध्ये प्रामुख्याने जे आजार असतात ते म्हणजे दमा, गर्भाशयात सूज किंवा अधिक रक्तस्त्राव, जननेंद्रियांचा संसर्ग किंवा स्तनाचा कर्गरोग । स्तन कर्करोग हा वर्तमानातील एक मुख्य आजार आहे । तीव्र गतीने वाढत असलेला स्तन कर्करोगाच्या आजाराची संख्या ही आज संपूर्ण देशासाठी चिंतेची बाब आहे । भारतीय स्तन-कर्करोग संस्थेच्या एका जाहिरातीनुसार पाश्चिमात्य स्त्रीयांमध्ये स्तन-कर्करोगाचे प्रमाण खूप जास्त आहे । स्तन-कर्करोग थांबवणे आणि कमी करण्याचेदेखील उपाय आहे । स्तन-कर्करोग नष्ट केला जाऊ शकत नाही, पण ह्याच्या वाढीवर नियंत्रण नक्की केले जाऊ शकते । भारत सरकार बरोबर डब्ल्यू ।एच ।ओ ।देखील ह्या दिशने खूप प्रयत्नशील आहे । डब्ल्यू ।एच ।ओ ।च्या मते स्तन-कर्करोगाचे जितके रुग्ण आहेत त्यापैकी ८० टक्के रुग्ण असे आहे की ज्यांनी शिशू जन्मानंतर आपल्या शिशूला स्तनपान केलेले नाही/स्तन कर्करोगाचे जितके रुग्ण आहेत त्यापैकी ८० टक्के रुग्ण असे आहे की ज्यानी शिशू जन्मानंतर आपल्या शिशूला स्तनपान केलेले नाही असे डब्ल्यू ।एच ।ओ ।ह्यांचे मत आहे । । जेव्हा नवजात शिशू आपल्या आईच्या स्तनाचे दूध पितात तेव्हा शिशूसाठी ते अमृताचे सेवन असते । त्याचबरोबर तो आपल्या आईलासुद्धा अनेक आजारांपासून वाचवतो । स्तनपान हे केवळ प्राणदायक अमृतच नव्हे तर मातेसाठी प्राणरक्षकदेखील आहे । महिलांमध्ये होणार्याआ आजारांची संख्या कमी होत नाही पण त्यापासून बचाव करता येतो । ह्या सर्वांसाठी जे सर्वात गरजेचे आहे ते म्हणजे महिलांमध्ये जागरुकता, आपल्या आरोग्याबदलची सावधगिरी । संपूर्ण जगभरात डब्ल्यू ।एच ।ओ ।चा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावर चालेला आहे व त्यांचा असा दावा आहे की येणार्याल वर्षांत महिलांना जागरूक करून त्यांना अनेक प्रमुख आजारांपासून वाचवता येईल । साधारणतः सार्वजनिक शौचालयात लघवी करणे, कमी पाणी पिणे तसेच जननेंद्रियांची नीट स्वच्छता न होणे ह्यांमुळे यूरीन इन्फेक्शन (लघवीचा संसर्ग) होतो । यूरीन इन्फेक्शनचे विकृत स्वरुप आहे ते म्हणजे योनिमार्गात सूज येणे व लघवी होताना त्रास होणे । / योनिमार्गात सूज येणे व लघवी होताना त्रास होणे हे यूरीन इन्फेक्शनचे विकृत स्वरुप आहे । इकोलाई जीवाणूंची वाढ होणे हे जळजळीचे कारण आहे यूरीन इन्फेक्शनचे प्रमुख लक्षण । लघवी होताना जळजळ आणि थांबत थांबत येणे । / लघवी होताना जळजळ आणि त्रास होणे । अंगावर सूज व लालपणा लघवीच्या मार्गात वेदना व जळजळ सार्वजनिक शौचालयाचा वापर टाळा । मळीन व ओले आतील कपडे घालू नका । / मळलेले व ओले आतील कपडे घालू नका । घाणरेडा हातांचा वापर करू नका । भरपूर पाणी प्या । स्वच्छ कपडे घाला । हिरव्या भाज्ये व फळाचे सेवन करणे । सहचाराच्याप्रती ईमानदार । तांदूळ हे खूप गुणकारी (ओषधी) असते । तांदूळ हे हलके व पचण्याजोगे अन्न आहे । ताजा शिजलेला भात खाणे योग्य । / ताजा शिजलेला भात खाणे आरोग्याला चांगले असते । जर रात्रीच्या आहारात चपाती कमी खाता व रोज भात खाता तर हा हलका आहार आपल्या आरोग्याला उत्तम ठेवेल । भात हा मंदाग्नीनाशक, पचण्याजोगा, शरीरात रक्त वाढवणारा, लगेच पचणारा, अतिसार व आमांश (रक्त पडणे) ह्यांमध्ये पथ्यासंबंधी आहार आहे । तीन वर्षे जुने तांदूळ खूप चविष्ट व ओजवर्धक (तेजवर्धक) असतात । भात हा पेजेसोबत खाल्ला पाहिजे । /पेजेसोबत भात खाल्ला पाहिजे शिजवलेल्या तांदळाचे पाणी (पेज) वेगळे केल्याने प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे निघून जातात व त्याला एक खराब आहार म्हटला जातो । तांदळाचे पाणी म्हणजेच तांदूळ शिजवताना उरलेले घट्ट पांढरे पाणी होय । त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजे असतात जे आरोग्यासाठी लाभदायक असतात । ज्याचे पोट कमकवूत आहे म्हणजे सहज आहार न पचणारे आहे तर त्यांना तांदळात दूध टाकून २० मिनिटापर्यंत ढाकून ठेवा, त्यानंतर भरवल्यास (खाल्ल्यास) आराम मिळेल । तांदळाचे औषधी उपयोगदेखील आहेत, कित्येक आजारांमध्ये ह्याचा फायदा होतो । छातीमध्ये किंवा पाटोत जळजळ, पूयमेह (परमा), देवी, गोवर, मूत्रविकार ह्यांत लिंबूसरबत व तांदळाचे अळणी पाणी (अळणी पेज) किंवा पेज सेवन केल्याने फायदा होतो । तांदूळ, दाळ (खासकरून मुगाची), मीठ, मिरची, हींग, आले, मसाला टाकून बनवलेली खिचडीत तूप टाकून सेवन केल्याने शरीराला ताकत मिळते, बुद्धीचा विकास होतो व पचन नीट होते । अतिसारात तांदळाचे पीठ पेजेसारखे शिजवून त्यात गाईचे दूध टाकून रुग्णाला देणे । पोट साफ नसेल तर भातात दूध व साखर टाकून सेवन केल्याने अतिसार होऊन पोट साफ होते । दह्यासोबत भात खाल्याने जर अतिसार झाला असेल तर तो थांबतो । / भातात दही मिसळून खाल्ल्याने जर अतिसार झाला असेल तर तो थांबतो । जर भांगेची नशा जास्त झाली असेल तर तांदूळ धुऊन काढलेल्या पाण्यात खाण्याचा सोडा दोन चिमुट व साखर टाकून भरवल्याने (पिल्याने) नशा उतरते । तांदूळ धुऊन काढलेल्या पाण्यात खाण्याचा सोडा दोन चिमुट व साखर टाकून बनवलेले पेय हे मूत्रविकारातदेखील उपयोगी पडते । सूर्योदयाचा पूर्वी तांदळाचे लाहे २५ ग्रॅम घेऊन त्यामध्ये मध मिसळावे व ते खाऊन झोपून जावे ।/ तांदळाचे लाहे २५ ग्रॅम घेऊन त्यात मध मिसळून ते सूर्योदयाच्या पूर्वी खाऊन झोपून जावे । आठवड्याभरात अर्धशिशी (अर्धे डोके दुखणे) दूर होते । तांदूळ धुतलेल्या पाण्यात झाडाचे मूळ कुटून गाळून घेणे व त्यात मध मिसळून प्यायला द्या । हा लाभदायक, सुरक्षित तसेच गर्भनिरोधक उपाय आहे । कांद्याच्या रसाचा लेप नाभिवर (बेंबीवर / नाभिस्थानी) लावल्याने पातळ जुलाबात त्याचा फायदा होतो ।/ कांद्याच्या रसाचा लेप बेंबीवर लावणे हे पातळ जुलाबात फायदेशीर असते । अपचन/अजीर्ण झाल्यावर कांद्याच्या रसात थोडेसे मीठ घालून सेवन करणे ।/अपचनाचा/अजीर्णाचा त्रास झाल्यावर कांद्याच्या रसात थोडेसे मीठ घालून सेवन करणे । सफेद कांद्याच्या रसात मध मिसळून सेवन करणे हे दम्याच्या आजारावर खूप लाभदायक असते । कांद्याच्या रसात मध मिसळून सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते । संधिवाताचा त्रास जाणवत असेल तर कांद्याच्या रसाने मालिश करावे ।/संधिवाताचा त्रास होत असेल तर कांद्याच्या रसाने मालिश करावे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना कच्च्या कांद्याचे सेवन अवश्य केले पाहिजे कारण ह्यामुळे रक्तदाब कमी होतो । उलटी होत असेल किंवा मळमळत असेल तर कांद्याच्या टुकड्यांना मीठ लावून खल्ल्याने आराम मिळतो । ज्याला मानसिक ताण आहे त्यांनी कांदा खावा ।/ज्याला मानसिक ताण आहे त्यांनी कांद्याचे सेवन करावे । दात दुखत असेल तर दाताखाली कांद्याचा एक लहानस टुकडा दाबून ठेवा, ज्याने आराम मिळेल । कांद्याचे सेवन केल्याने डोळ्यांची नजर वाढते । कांद्यामध्ये असलेले एक विशिष्ट रसायण हे मानसिक ताण कमी करण्यात मदत करते । / कांद्यामध्ये असलेल्या एका विशिष्ट रसायणामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते । नाश्तात अक्खे धान्य उकडून घ्यावे, भुस्यापासून बनवलेला केक खावा, भुस्यामध्ये मॅग्नेशिअम पुरेसे असते । बटाट्याच्या दोन पराठ्यांसोबत जवळजवळ ५० ग्रॅम दह्याचे सेवन करा, हे ऊर्जाचे चांगले स्त्रोत आहे । १० ग्रॅम गूळासोबत एक मूठ भाजलेले शेंगदान नाश्ताच्या दरम्यान चावून-चावून सेवन करणे, हे ऊर्जेचे पुरेसे भंडार आहे । वारंवार पाणी बदल्यामुळे शरिरावर दुःपरिणाम होतो । साध्या मीठाचे पाणी वारंवार पिल्याणेही उन्हाळ्याचा जास्त त्रास होत नाही । जर आपल्याला पित्त पडण्याचा त्रास असेल तर आपण आपल्या सोबत खडे मीठ व ओवा मिसळून ठेवा । ते दोन ते तीन वेळा खावे । उष्माघातपासून वाचण्यासाठी एक कांदा आपल्या खिशात किंवा पिशवती (पर्समध्ये) ठेवा । हा सारखा-सारखा हुंगल्याने उष्माघात होत नाही । कमीत कमी खावे, तरीसुद्धा अजीर्ण न व्हावे ह्यासाठी त्रिकुटीचे चूर्ण मधाबरोबर सकाळीच घ्या । आपले डोळ लवकर लाल होत असतील तर डोळे साफ करणारे लोशन व कापुसदेखील सोबत ठेवा । दीर्घायु, रोगमुक्त तसेच निरोगी जीवनसाठी पौष्टिक व सात्विक जेवन आवश्यक आहे । पौष्टिक व सात्विक आहार हे रोगमुक्त, निरोगी जीवन व दीर्घायुचे रहस्य आहे । आहाराच्या रहस्यानंतर मनुष्याचा मानसिक ताण दूर करून सकारात्मक ऊर्जा सेवन करणे हे भरपूर आयुष्यासाठी (दीर्घायुसाठी) अत्यंत आवश्यक (महत्त्वाचे) आहे । माणसाने एकांतात आरामशीर अवस्थेत व शांत भावाने (शांतपणे) बसून हळुहळू श्वास घ्यावे व अनुभव घ्यावे की डोक्यातील सर्व चिंता दूर होत आहे । आपल्या डोक्यातून वृद्धाप्याची लक्षणे काढून टाका व स्वतःला तरुण समजा । संपूर्ण थकवा दूर झाल्यावर अनुभव घ्या - मी नकारात्मक ताणापासून पूर्णपणे मुक्त आहे व माझ्यामध्ये सकारात्मक शक्ती पूर्णपणे आलेली आहे । लक्षात ठेवा सकारात्मक विचार केल्यामुळे मन व डोके शांत होऊन शरीरात तारुण्याचा संचार होतो । / लक्षात ठेवा सकारात्मक विचार केल्यामुळे मन व डोके शांत होऊन शरीरात तारुण्य उभे राहते । त्याच नकारात्मक विचारांमुळे वृद्धाप्याची प्रक्रिया ही अधिक वेगाने वाढते व आयुष्य कमी करते । खाण्या-पिण्यात संयम न ठेवणे, झोपताना दात साफ न करणे, पोट साफ न होणे व बद्धकोष्ठता असणे ह्यांमुळे तोंडातून दुर्गंधी येते (तोंडाला दुर्गंधी सुटते) । कडुलिंबाच्या किंवा बाभूळाच्या नरम फांदीचा ब्रश करून दात साफ केल्याने दुर्गंधी दूर होते । ५ ग्रॅम बडीशेप किंवा धने तसेच वेलची हे चावल्याने मुखशुद्धि होते । वेलची आणि पुदिना हे खाण्याच्या पानात घालून चावणे लाभदायक असते । वेलची, दालचिनी तसेच पुदीनाची सुकलेली पाने घालून बनवलेल्या मिश्रणाच्या गुळण्या केल्याने तोडांची दुर्गंधी जाते । वेलची चावल्यानेही तोडांची दुर्गंधी जाते । एक कप पाण्यात जिर्याेच्या तेलाचे २-३ थेंब घालून गुळण्या केल्याने फायदा होतो । खारकांच्या बियांचा चूर्णाने मंजन केल्याने (दात घासल्याने) तोडांतील श्वासदुर्गंधी दूर होते । रेकी हा आजाराच्या कारणाला मुळासकट नष्ट करतो । चिंता, क्रोध, आतम, लोभ, उद्वेग आणि तनाव हे आपल्या शरीराच्या भागांमध्ये आणि नसांमध्ये हालचाली निर्माण करतात, ज्यामुळे आपल्या रक्तवाहिनींत अनेक प्रकारचे विकार होतात । ह्यां विकारांमुळेच शारिरीक आजार होतात । शारिरीक आजार हे मानसिक आजारांपासून उद्भवतात (होतात) । खूप चिंता, निराशा, आत्मग्लानि, उदासीनता, अतिशय आनंदी असणे, खूप बोलणे किंवा एकदम गप्प राहणे, संशय घेणे, आत्महत्याचे प्रयत्न हेही आजारांची लक्षणे आहेत । रेकी हे संधिवात, दमा, कर्करोग, रक्तदाब, अर्धांगवायू, वण (अल्सर), आम्ल (एसिडीटी), मूतखडा, मुळव्याध, मधुमेह, अनिद्रा, स्थूलपणा, मूत्रपिंडाचा आजार, डोळांचे आजार, स्त्री-आजार, वंध्यत्व, शक्ती कमी असणे, वेडेपणा ह्यांसारखे दूर करण्यात सक्षम आहे । आजार हा काही एका दिवसात अचानक येत नाही । जन्मजात आजार सोडून रेकीद्वारे सर्व आजारांचा उपचार करणे शक्य आहे । रेकी हा आजाराच्या कारणाला मुळासकट नष्ट करतो, आरोग्याची पातळी उंचावतो, आजारांची लक्षणे नष्ट करतो । रेकीद्वारे मानसिक भावनांचा समतोल राखला जातो व शारीरिक तणाव, अस्वस्थता व वेदाना ह्यांपासून सुटका होते । चांगला रेकी चॅनल बनण्याची इच्छा सर्वांच्या मनात असतात । हीलर बनण्यासाठी मानसिक शांति आणि जीवन देणार्यान शक्तीची आवश्यकता असते । हीलिंगाचा अर्थ आहे रोगमुक्ती तसेच हीलरचा अर्थ आहे ती व्यक्ती ज्यात अलौकिक शक्तीद्वारे आजाराला बरे करण्याची असते । हीलर हा आजारी व्यक्तींचे उपचार हातांच्या ऊर्जेने करतो । स्पर्श-तरंग हे रुग्णाला निरोगी करतात । चांगल्या चॅनलमध्ये श्रद्धा , विश्वास , आत्मीयता , सहनशीलता तसेच अभ्यास ह्यांसारख्या गुणांची आवश्यकता असते तरच तो यशस्वी डॉक्टर बनू शकतो । रेकी-आचार्य अर्थात रेकी ग्रॅड मास्टर ह्याच्या सिद्ध हातांद्वारे दिली जाणारी शक्तीशाली ऊर्जेला शक्तिपात म्हटले जाते । रेकी-शक्तिपात हा प्रत्येक कोर्समध्ये केला जातो । शक्तिपातानंतर विद्यार्थी सर्वव्यापक प्राणशक्तिच्या स्रोताशी जोडला जातो । रेकी एक ईश्वरी शक्ति आहे जी आयुष्यभर चॅनलच्या हातात असते । शक्तिपाताच्या दरम्यान रेकी गुरू विद्यार्थ्याला ब्रह्यांडातील ऊर्जा शक्तिने जोडतो आणि त्याच्या जीवनाचे रुपांतरण होते । जी व्यक्ती जेवढी संवेदनशील असते तेवढ्याच लवकर ती व्यक्ती ईश्वरी शक्तिने जोडली जाते । रेकी शक्तीपात हे दूरवरील ठिकाणाहूनही केले जाते । रेकी मास्टर बनण्याची क्षमता प्रदान करणार्या आचार्याला रेकी ग्रॅड मास्टर असे म्हणतात । रेकी ग्रॅड मास्टरशिप हा रेकीचा उच्चतम कोर्स आहे । शेकडो हजारो विद्यार्थी रेकी सिखतात पण " रेकी ग्रॅंड मास्टरशिप " च्या शिखरापर्यंत तेच पोहचतात जे रेकीचा अभ्यास, प्रचार तसेच प्रसार पूर्ण उत्साहाने करतात । रेकी कोर्समध्ये शक्ती व ऊर्जा वाढवणारे अनेक संकेत शिकविले जातात । आज्ञाचक्राला उघडणारी तसेच विद्या, वैभव, प्रसन्नता, विजय, अभिव्यक्ती, पूर्णता, प्रेम आणि ध्यान वाढवणारे अनेक संकेत शिकविले जातात । रेकी ऊर्जेची निर्मिती ही पाण्यात करायला शिकवतात । शक्तीचक्राच्या ग्रीक आणि अमेरिकन पद्धती शिकविल्या जातात । त्राटक साधनेने डोळ्यांच्या चुंबकीय शक्तीचा विकास केला जातो । मास्टर ग्रीड बनवणे, सामुदायिक उपचार करणे, विद्याशक्तीपात तसेच स्मृतीशक्तीपातही शिकविले जातात । रेकी ही एक आध्यात्मिक साधना आहे ज्यात शांतीचा समतोलपणा राखला जातो व धैर्य वाढविले जाते आणि रेकी ग्रॅंड मास्टर बनल्यामुळे प्राणिमात्रांप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव अधिक वाढते । भारतात प्रत्येक पाचवी व्यक्ती ही हृदयरुग्ण असते । हृदयरुग्णाला नेहमी प्रश्न पडतो की कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा किंवा कोणत्या प्रकारच्या आहाराचा त्याग करावा । ह्याविषयी हृदयरोगतज्ज्ञांचे मत आहे की रुग्णाला आपल्या खाण्या-पिण्याविषयी खास सल्ला घेतला पाहिजे । जास्त कॅलोस्ट्रोलचे सेवन हे हृदयरुग्णांसाठी अपायकारक असते । हृदयरुग्णाने मीठ, मिरची तसेच तळलेला-भाजलेला आहाराचे सेवन कमीत कमी केला पाहिजे किंवा करता कामा नये । हिरवी पालेभाज्या तसेच फळाचे सेवन अधिक प्रमाणात केले पाहिजे । जर हृदयरुग्ण धू्म्रपान, दारू किंवा एखाद्या दुसर्यार नशीली वस्तुचे सेवन करत असेल तर त्याने लगेचच ह्या पदार्थांचे सेवन बंद केले पाहिजे । हृदयरुग्णाने तूप, लोणी इत्यादींचे सेवन कमी केले पाहिजे । हृदयरुग्णाने आवळा तसेच लसूण ह्यांचे सेवन नेहमी करावे । खासकरून सफरचंदाच्या मुरंबाचे सेवन हृदयरुग्णांनी करावे । आपल्या दिनचर्येत हृदयरुग्णांनी हलका व्यायाम व सकाळची जॉगिंग ह्यांचा समावेश जरूर करावा । हृदयरुग्णाने प्रसन्न राहिले पाहिजे तसेच मानसिक शांतीसाठी ध्यान धरले पाहिजे । / हृदयरुग्णाने प्रसन्न राहावे तसेच मानसिक शांतीसाठी ध्यान धरावे । हृदयरुग्णाने खूप चिंता करू नये । पचनक्रियेत त्रास तेव्हा होतो जेव्हा आपण आपल्या आहारात फाइबरयुक्त किंवा तुंतमययुक्त पदार्थ घेत नाही तसेच लवकर-लवकर खाऊन उठतात ।/ आपण आपल्या आहारात फाइबरयुक्त किंवा तुंतमययुक्त पदार्थांचे सेवन न केल्याने तसेच लवकर-लवकर खाऊन उठल्याने पचनक्रियेचा त्रास होतो । आजकाल व्यग्र (धकाधकीच्या) जीवनात लोक आपल्या आहारात तंतुमय आहाराकडे दुर्लक्ष करतात, उलटपक्षी तंतुमय आहाराच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता होते । तंतुमय धान्य, फळ, पालेभाज्या, पाव, द्विदल धान्य व खाद्यपदार्थांचे त्या भागाला म्हटतात, जो न पचलेला व शोषून न घेताच आंतड्याच्या बाहेर निघून जातो, ह्यामुळे पोट व आंतडी ह्यांची सफाईसुद्धा सहजपणे होते । आतड्यांना न चिटकणारे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्याने अनेक प्रकारच्या दुसर्या् पाचनसंबंधी गंभीर अडचणीही दूर होतात । पोटाचा त्रास आणि मलावरोध ह्यांमुळे आतड्याच्या अंतर्गत भागाला इजा पोहचते आणि लहान लहान पिशव्या तयार होतात । तंतुमय पदार्थांचे (फाइबर) जास्त प्रमाण हे आतड्याच्या आजुबाजूला निर्माण होणार्याा दाबाला थांबवण्यास मदत करते ।/ तंतुमय पदार्थांच्या जास्त प्रमाणामुळे आतड्याच्या आजुबाजूला निर्माण होणार्याम दाबावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते । तंतुमय पदार्थाचे भोजन केल्याने विष्टा मऊ होऊन सहजपणे बाहेर पडते । तंतुमय पदार्थ हे मूळव्याधीपासूनदेखील रक्षण करते । / तंतुमय पदार्थ हे मुळव्याधीपासूनदेखील दूर ठेवते । पोटात अपानवायू निर्माण होण्यावर नियंत्रण राहते । अन्नाचे पचन योग्य प्रकारे होते आणि आणि शरीराला ऊर्जा प्राप्त होते, म्हणून तंतुमय पदार्थ हे आहारात आवश्यक असतात । आपले आरोग्य टिकून ठेवण्यासाठी काही लोक शक्तीवर्धक (बलवर्धक) आहार घेतात । काही लोक अशक्ततपणा/कमजोरपणा दूर करण्यासाठी औषधांचा प्रयोग करतात । / काही लोक अशक्ततपणा/कमजोरपणा दूर करण्यासाठी औषधे घेतात । औषधांनी मिळालेली शक्ती जास्त काळ टिकून राहत नाही, नैसर्गिक पद्धतीने म्हणजे अन्नाद्वारे मिळालेली शक्ती ही कायम टिकते । आहारात तुम्ही कच्च्या भाज्यांची कोशिंबीर घेतली तर हा एक सर्वोत्तम आहार होईल (ठरेल) । कच्च्या भाज्यांमध्ये नैसर्गिक लवणांचा भांडार आहे, जर ह्यांना ह्याच स्वरूपात त्यांचे सेवन केले गेले तर त्याची पौष्टिकता नष्ट होत नाही । भाज्यांच्या कोशिंबीराला अजून स्वादिष्ट करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये दही, लिंबू, मीठ तसेच मध मिसळू शकता, त्याबरोबर गूळ, मनुका, द्राक्षाचे रस किंवा द्राक्ष, तसेच कोथिंबीर, पुदीना आणि हंगामी फळाचा उपयोग करु शकता । कोशिंबीरसाठी ताज्या भाज्यांचा आणि फळांचाच उपयोग केला पाहिजे, कारण त्यांचे नैसर्गिक गुण नष्ट न व्हावे यासाठी । / कोशिंबीरसाठी ताज्या भाज्यांचा आणि फळांचाच उपयोग केला पाहिजे, कारण त्यांचे नैसर्गिक गुण नष्ट होत नाही । भाज्यांमध्ये पालेभाज्यांचा वापर करणे (करा), पाने ही साफ, न कापलेले-फाटलेले आणि स्वच्छ असले पाहिजे । / भाज्यांमध्ये पालेभाज्यांचा वापर करा, पाने ही साफ, न कापलेले-फाटलेले आणि स्वच्छ असावीत । कोशिबीरीच्या सामग्रीमध्ये तीन ते चार प्रकाराच्या वस्तूच असल्या पाहिजे, जास्त वस्तुंनी कोंशिबीरीची खरी मजा राहत नाही । एक चमचा शुद्ध तूप, एच चमचा पीठी साखर, एक चतुर्थांश चमचा वाटलेली काळीमिरी ह्या तिघांना एकत्र मिसळून सकाळी रिकामी पोट व रात्री झोपताना चाटून गोड गरम दूध पिल्याने डोळ्यांची नजर वाढते । रात्री झोपताना एक ग्लास गोड दूधात एक चमचा तूप टाकून पिल्याने शरीराची नीरसता व कमजोरपणा दूर होतो, गाढ झोप लागते, हाडे मजबूत होतात व सकाळी शौचाला साफ होते । शीतकाळाच्या (थंडीच्या) दिवसात हा प्रयोग केल्याने शरीरातली शक्तीवीर्य वाढते व अशक्तपणा दूर होतो । तूप, सालीसकट दळलेले काळे चने व पीठी साखर ह्या तिघांना समप्रमाणात मिसळून लाडू बांधा । /तूप, सालीसकट दळलेले काळे चने व वाटलेली साखर (पीठी साखर) ह्या तिघांना समप्रमाणात मिसळून लाडू तयार करा । सकाळी रिकामी पोट एक लाडू खूप चावून-चावून खाता खाता एक ग्लास गोड कोमट दूध घुटके घेत पिल्याने प्रदररोगात (वीर्यविकारात) आराम मिळतो । ११ किलो चने आणि गहू एकत्र करून दळून घेणे आणि पीठ न चाळताच वापरावे । आहारात अशा अनेक वस्तू आहेत, ज्याचा वापर दररोज केल्याने हृदयविकार आणि हृदयाघात (हार्ट अटैक) ह्यांपासून बचाव करू शकतो (वाचता येते) । कांद्याचा वापर कोशिंबीरीच्या स्वरुपात केला जाऊ शकतो । / कांद्याचा वापर कोशिंबीरीच्या स्वरुपात करता येतो । कांद्याचा वापर केल्याने रक्तप्रवाह योग्य प्रकारे चालतो । हृदय कमकुवत झाल्यावर ज्याना भीती वाटते किंवा हृदयाचे ठोके वाढतात अशांसाठी (त्यांच्यासाठी) कांदा खूपच लाभदायक आहे । टोमॅटो खल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो । टोमॅट्यामध्ये जीवनसत्व-क, बीटाकेरोटीन, लाइकोपीन, जीवनसत्व-अ आणि पोटेशियम मोठ्या प्रमाणात आढळतात । दुधीच्या वापराने कोलोस्ट्रॉलची पातळी सामान्य अवस्थेत येण्याचे सुरू होते । ताजा दुधीचा रस काढून त्यात पुदीन्याची चार पाने आणि तुलसीची दोन पाने घालून दिवसातून दोन वेळा प्यावे । आहारात लसणाचा वापर करणे, सकाळच्या वेळी रिकामी पोटी दोन पाकळ्या पाण्यासोबत घेतल्याने फायदा होतो । वाढलेले ठोके कमी करण्यासाठी गाजर खूपच लाभदायक आहे । दिवसातून दोन ते तीन वेळा मधात लिंबुचा रस टाकून प्यावे । मध हा असा पदार्थ आहे जो रक्तात वेगाने मिसळून शरीराला ऊर्जा देतो । मधातून हृदयाला शक्ती मिळते । थोडी भीती निर्माण झाल्यावर लिंबू-मध घेतल्याने थोड्याच वेळात आराम मिळतो । / थोडी भीती निर्माण झाल्यावर लिंबू-मध घ्यावे, थोड्याच वेळात आराम मिळतो । अर्जुनवृक्षाची औषधी साल ही हृदयविकारात खूपच उपयोगी असते । अर्जुनवृक्षाच्या सालीच्या पावडरने हृदयाची सूज, ठोक्यांची तीव्रता, धमनियांमधील अडथळे (बाधा) इत्यादी समस्या दूर होतात । मोसंबीचा रस हा कोलोस्ट्रोल कमी करतोच पण त्यातील असलेली घाणदेखील साफ करतो । दिवसाला एक डाळिंबे खाल्याने किंवा डाळिंब्याचा रस घेतल्याने हृदयविकारात फायदा होतो । छातीत ताठरपणा किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर आल्याचे रस मधासह सेवन केल्याने आराम मिळतो । खाण्या-पिण्याची काळजी घेणे तसेच हृदयविकार झाल्यावर वैज्ञानिक मालीश, अंगाला वाफ घेणे, छातीत वाकणे, एनीमा, सूर्यस्नान, थोडीशी बाष्पस्नान इत्यादी नैसर्गिक उपचार चिकित्सालयात घेऊ शकतो । यौगिक उपचार आणि अनुलोम-विलोम, भ्रामरी, तसेच भस्रिकाचे प्राणयामही करणे । घोरने एक सामान्य विकार आहे । घोरने हा बहुतांशी लोक आजार मानत नाहीत । सत्य हे आहे की झोपते वेळी नुसत्या घोरण्याचा आवाज होत नाही तर ह्या दरम्यान व्यक्तीचा श्वासही काही वेळा थांबला जातो । ह्या अवस्थेला 'स्लीप एप्रिया' असे म्हणतात । स्लीप एप्रिया' हा जीवघेणाही असू शकतो । घोरणे कशामुळे सुरू होते? घोरणे ही एक सामान्य समस्या आहे । आकडेवारीनुसार जगातील एकूण लोकसंख्येचा एक तृतीयांशापेक्षाही जास्त लोक ह्या समस्याने पीडित असतात । घोरण्याची समस्या ही लहानपणापासून ते वयस्कारापर्यंत प्रत्येक वयाच्या लोकांमध्ये पाहिली जाते आणि त्यात स्त्री-पुरूष दोन्हीही आहेत । / घोरण्याची समस्या ही लहानपणापासून ते वयस्कारापर्यंत प्रत्येक वयाच्या लोकांमध्ये दिसून येते आणि त्यात स्त्री-पुरूष दोघांचाही समावेश होतो । घोरण्याची समस्या ही जीवघेणे कशी बनते? कारण, लक्षण, संरक्षण (बचाव) आणि अचूक उपचार । घोरण्याच्या मुख्यतः तीन अवस्था आहेत । साधारण अवस्था- घोरण्याच्या ह्या अवस्थेत रुग्णाचा झोपेच्या दरम्यान श्वास घेताना एका तासात जवळजवळ ८ वेळा १०-१० सेकंदासाठी श्वास थांबतो । आजाराच्या ह्या अवस्थेला जनरल स्लीप एप्निया (सामान्य निद्रा-अश्वसन) असे म्हणतात । जेवण जास्त जेवले असाल तर सोडा पिऊन पोटाला आराम देऊ शकतो (देता येतो) । सोड्याचे बुडबुड्यानी तुम्हाला जास्त ढेकर येतील, ज्यामुळे पोटाचे आम्ल हे घसाच्या दिशेने बाहेर येते । याशिवाय तुम्ही जास्त खल्ले असेल तर कंबरेचा पट्टा ढीला (सैल) करणे, कारण हे तुमच्या पोटावरील दाब वाढण्याचे कारण ठरू शकते । जेवल्यानंतर लगेच आराम करू नये, ह्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते । आराम केल्याने छातीत जळजळ होऊ शकते । कारण अन्नाचे पोटातून पचन होऊन आतड्यांत जाईपर्यंत बर्याचच तासांचा वेळ लागतो ।/ कारण पोटातून अन्न-पचन होऊन आतड्यांत जाईपर्यंत बर्याबच तासांचा वेळ लागतो । जेवल्यानंतर लगेच खालच्या दिशेने वाकू नये, ह्यामुळे खाल्लेले पदार्थ घसात येऊ शकतात । झोपण्या आधी एंटासिड घ्यावे । लिक्विड एंटासिड लवकर काम करते । पोटात वायू (गॅस) अडकला (जमा झाला) असेल तर पोटाची हलकी मालीश करा व गरमा पाण्याच्या बाटलीतून किंवा एखाद्या सूती कपडा थोडा गरम करून त्या जागेला शेक द्या । आयुर्वेदिक उपचारतज्ज्ञ डॉ । अश्विनी कुमार ए । राउत हे बडीशोप, जीरा व मीठ ह्यांचे मिश्रणाचे सेवन करण्याचा सल्ला देतात । अजीर्ण झाल्यावर आले चोखणे । डॉ । राउत ह्यांच्यानुसार, लिंबाचा रस व त्यात थोडेसे मीठ टाकून बनवलेला काढा हा जास्त चांगला असतो । मळमळ होत असल्यास लिंबू चाटा, "हे लाभदायक आहे पण तेव्हाच जेव्हा मळमळ अॅभसिडीटीबरोबर होत असेल ।" / मळमळ अॅभसिडीटीबरोबर होत असेल तर लिंबू चाटा, हे लाभदायक आहे । गाडी लागल्यावर (जहाज व बसमध्ये बसल्यावर किंवा झोपाळा केल्यावर होणारी मळमळ) आले चोखणे जास्त चांगले असते । प्रवासला जाण्या अगोदर थोडेस (हलके) खाऊन घ्यावे । मधयुक्त गरम ब्रांडी ही सर्दीपासून आराम देते । / मधयुक्त गरम ब्रांडी ही सर्दीला चांगली असते । मुलांसाठी डॉं । राउत हे तळसीचा ताजा रस मधासोबत घेण्याचा सल्ला देतात । सर्दीमध्ये गरमागरम सूप (रस्सा) प्रभावीपणे काम करते । गरमागरम सूप (रस्सा) हे रंध्रांना (छिद्रांना) उघडते, घाम तयार करते व सर्दी नाहीसी करते । सर्दीपासून आराम देते ती आल्याची चाय । / आल्याच्या चायने सरदीपासून आराम मिळतो । सोबत आल्यात इफ्लेमेंट्री गुणदेखील असतात । म्हणून सर्दी-पडसे झाल्यावर दर दोन-दोन तासांनी एक कप आल्याची चाय प्यावी । घशाच्या संसर्गात फायदेशीर आहे हळद टाकून केलेले गरम दूध । / हळद टाकून केलेले गरम दूध हे घसाच्या संसर्गात फायदेशीर आहे । हळदीमध्ये संसर्ग होऊ न देणारा गुण असतो । गरम दूध हे हळदीला गिळण्यात मदत करते । घशात त्रास होत असेल तर आईस्क्रीम, दही व तेलकट पदार्थ खाऊ नये । घशाच्या त्रासात (घसा दुखत असेल तर) तेलकट पदार्थ, दरी, आईस्क्रीम, थंड पाणी, केळे, सिताफळ, इत्यादी खाल्याने कफ घट्च होतो । गरम पाण्यात मीठ टाकून केलेल्या गुळण्याने घश्याचे दुखणे बंद होते । गरम पाण्यात मीठ मिसळून गुळण्या केल्याने न केवळ घसा खवखवणे बरे होते, तर अध्ययनात सांगितले आहे की याप्रमाणे दररोज गुळण्या केल्याने सर्दी खोकल्यापासूनही संरक्षण मिळते । पाण्याला थोडा वेळ घशात दोन-तीन वेळा करा । हळदीच्या पावडरने जखम भरते । हळद ही एक सूक्ष्मजंतुनाशक (प्रतिजैवीक) आहे । जखमेवरुन हळदीचा थर काढणे कठीण असते आणि ह्यामुळे संसर्ग होण्याचा धोका असतो । चुना हा कापलेल्या त्वचेमध्ये संसर्ग निर्माण करू शकतो । कच्च्या बटाट्याच्या सालीने भाजलेले जखम भरतात । दूध आणि पीठाचा लेप हे पुळीला फोडून टाकते । दूध आणि पीठाचा लेप बनवून पुळीवर ठेवणे । कोकमपाणीमुळे पित्त उसळण्यापासून आराम मिळतो । दात दुखीत लवंगाचे तेल फायदेशीर असते । लवंगाच्या तेलात कापसाच्या लहान टुकड्याला थोडेसे बुडवून काढणे, त्यामध्ये बुडवू नये । दात दुखत असताना गरम पाण्याने शेकू नये व गुळण्या करू नये, कारण ह्यामुळे संसर्ग पसरू शकतो तसेच दुखणे वाढू शकते । सांधेदुखीत आराम देतो गरम तांदळाचा लेप/मलम । गरम तांदळाचा लेप/मलम हा मॉईस्ट हीट थेरेपीच्या सिद्वांतावर काम करतो व तो वेदना व ताठरपणा कमी करतो । आईस पॅक हा शरीराचे तापमान सहजतेने कमी करतो । / बर्फाची बॅग ही शरीराचे तापमान सहज कमी करते । बर्फाचे तुकडे ताप कमी करतात । / बर्फाच्या तुकड्यांमुळे ताप कमी होतो । कॉफीन हे उत्तेजक असते । / कॉफीन हे उत्तजेक द्रव्य आहे । ब्लॅक कॉफी ही रात्री उशीरापर्यंत जागण्यासाठी मदत करते ।/ रात्री उशीरापर्यंत जागण्यासाठी ब्लॅक कॉफीची मदत होते । रात्री उशीरापर्यंत जागणे सोडा, कारण शरीराला निद्रेची गरज असते ।/रात्री उशीरापर्यंत जागू नका, कारण शरीराला झोप आवश्यक असते । पार्टीला जाण्या अगोदर ओनिअन सॅंडविच खाणे ही एक चांगली कल्पना आहे, परंतु नंतर तोंड जरूर धुवून घ्या । सकाळी उठल्यावर एक ग्लास साधे पाणी पिल्याने आपले पोट साफ राहते । मनुष्य बेशुद्ध तेव्हा होतो, जेव्हा त्याच्या डोक्यात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते ।/ मनुष्याच्या डोक्यात जेव्हा ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते तेव्हा तो बेशुद्ध होतो । कांद्याने बेशुद्धता दूर होण्यास मदत होते । / कांदा हा शुद्धीवर आणण्यास मदत करतो । अमोनिया-बेस्ड स्मेलिंग सॉल्टमध्ये कांद्यासाराखा असर असतो, ज्यामुळे संस्था एकदम सक्रिय (क्रियाशील) होते । पाणी पिल्याने डोकेदुखी दूर होते ।/ पाणी पिल्याने डोकेदुखी बरी होते । मिरगी पिडीत व्यक्तीच्या जीभेला इजा न होण्यासाठी लोक त्याच्या तोंडात चमचा घालतात, पण हे उलट नुकसानकारक असते, कारण त्यामुळे दातांना नुकसान पोहचू शकते । या व्यतिरिक्त रुग्णाला कुशीवर झोपवावे, जेणेकरून श्वास घेणे सोपे होईल । त्याचे कपडे सैल करा व डोक्याच्या खाली उशी ठेवा । दिवसाला ८ ते १० ग्लास पाणी प्या । रस व स्वच्छ सूपदेखील प्या । गरमीमध्ये शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नका । / उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होता कामा नये । मक्याच्या कणसाचे पाणी मूत्रपिंडातील मुतखड्याला विरघळवते । मक्यांचा कणसांना चांगल्या प्रकारे धुवून उकडणे आणि हे गाळून भरपूर पाणी प्यावे । हिवाळ्यात गरम असलेला आहार घ्यावा । भरपूर गरम सूप प्यावे आणि जीवनसत्व 'ई' असलेले कठीण कवचाचे फळ खावे कंपनाने उत्पन्न होणार्याच कर्कश आवाजालाच घोरणे म्हणतात । कित्येक वेळा श्वास थांबण्याची क्रिया जास्त झाल्यामुळे घोरण्याची समस्या ही गंभीर रुप धारण करते । ह्या आजाराने पिडित व्यक्ती रात्रभर झोपत नाही व रात्रभर कुशी बदलत राहतो । कामकाजाच्या वेळी हे डुलक्या घेतानादेखील दिसतात (दिसू शकतात) । केस वेळेआधी पांढरे होऊ नये यासाठी काय करावे? कारणे व बचावासंबंधी महत्त्वाची माहिती । वेळे अगोदर केस पांढरे होणे । केस लवकर पिकल्यावर लाइकोपीडियम व एसिड फॉस ही दोन्ही औषधे ३०-३० ताकतीमध्ये एकामगोमाग घ्याव्या । परिणाम ३ महिन्यात मिळाला तर सुरवातीला लाइकोपीडियम १एम ताकतीच्या व ह्याच ताकतीच्या १५ दिवसानंतर एसिड फॉस घ्याव्ये । एखाद्या आजारानंतर केस पांढरे व्हायला सुरू झाले तर सुरवातीला नेट्रम म्यूर व नंतर फास्फोरस घ्यावे, हे २X किंवा ६X शक्तीचे बायोकेमिकमध्ये घ्या, तीन-तीन गोळ्या दिवसातून दोन वेळा, एक महिन्यापर्यंत । महिलांना कोणत्या-कोणत्या आजारांचा धोका? महिलांनी निरोगी राहणे हे कित्येक बाबतीत महत्त्वाचे असते । महिलांच्या आरोग्यावरच कुटुंबाचे आरोग्य अवलंबून असते । महिलांना वयातील वेगवेगळ्या अवस्थांवर वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते । २० ते ३० वयातील महिलांना अधिक किंवा अनियमित रक्तस्त्राव, त्रासदायक पाळी, गंभीर मासिक पूर्व लक्षण - गंभीर पाळीचे पूर्व लक्षण, ह्यांसारख्या पाळी संबंधी समस्यांना सामोरे जावे लागते । गर्भस्त्राव आणि गर्भाशी संबंधित इतर समस्यांदेखील ह्या दरम्यान सामान्य असतात । सोनोग्राफीने फाइब्राइडस, एंडोमेट्रियासिस किवा पॉलिसिस्टिक ओवरीज ह्यांसारख्या समस्यांचे निदान होऊ शकते आणि ह्यांचा उपचार सहज होतो । राईमुळे प्रतिक्षम संस्था मजबूत होते । आयुर्वेदानुसार राई ही चिकट , कोरडे , कडू व तीखट , कफवातनाशक , पित्तवर्धक , वेदना दूर करणारे , गर्भाशय व हृदयाला उत्तेजना देणारे पोटाची कृमि व कुष्ठनाशक , खाजनाशक व फायदेशीर असते । लालऐवजी पांढरे राई हे उत्तम मानले जाते । राई ही उपचारात उपयोगी पडते । / राईचा उपयोग उपचारात होतो । पौष्टिकतेसाठी- राईची भाजी(साग) तसेच मक्याच्या भाकरीचे सेवन करणार्यां चे शरीर धष्टपुष्ट असते । कमजोर पाचनशक्तीवाल्यांनी ह्याचे सेवन करावे । / ज्यांची पाचनशक्ती कमकुवत आहे त्यांनी ह्याचे सेवन करावे । राईच्या तेलात थोडेस मीठ मिसळून दात साफ केल्याने ते मोतीप्रमाणे चमकतात । राईच्या तेलात थोडेश्या मीठाचा नित्य वापर केल्याने दातांना कीड लागत नाही । डोक्यात राईचे तेल लावून मालीश केल्याने डोकेदुखी बंद होते व चांगली झोप यते । थोड्या राईच्या तेलात मीठ मिसळून दोन-तीन मिनिटे तोंडात टाकल्यामुळे व नंतर थुंकल्याने जीभ, गालाच्या आतील भाग, दात तसेच हिरड्या साफ होतात व तोंडाची दुर्गंधी जाते । राईचे तेलाला एका कांद्याबरोबर उकळून त्यात समप्रमाणात रॉकेल, नीलगिरीचे तेल, टर्पेन्टाईन तेल, तसेच चीडचे तेल मिसळून मालीश केल्याने सांधेदुखी दूर होते । कानात राईच्या तेलाचे एक-दोन थेंब टाकल्याने कीडा फुगून बाहेर येतो । जी व्यक्ती रोज आपल्या डोक्यावर कापूर मिश्रित राईचे तेल लावतो, त्याचे केस मजबूत होतात । अवेळी पांढरे होत नाही तसेच जाड बनतात । आयुर्वेदात मानसिक आजारांचे रामबाण उपाय आहेत । सर्वात मोठी गोष्ट - आयुर्वेदिक औषधांचा कुठला आनुषंगिक परिणाम होत नाही । काय सांगतात आयुर्वेद ग्रंथ? आयुर्वेद ग्रंथांत मनोरुग्णाचे निदान, विश्लेषण व उपचार ह्यांबद्दल सविस्तर सांगितले आहे । अमेरिकी वैज्ञानिकांनी आता असा अस्थि-मज्जा (हाडांचा मांस) तयार केला आहे, जो जवळजवळ मानवाच्या मज्जा सारखाच आहे । ह्या अस्थि-मज्जाचे असे वैशिष्ट्य आहे की हे लाल रक्तकण व श्वेत रक्तकण सतत निर्माण करू शकतो । वैज्ञानिकांनी एक अशा नवीन प्रजातीच्या सूक्ष्म रोगजंतुंचा शोध लावला आहे, जे शीतकपाटात ठेवलेल्या कच्च्या दुधाला दूषित करतात । सर्वसाधरणपणे संप्रेरक उपचारपद्धतीचा उपयोग रजोनिवृत्ती झालेल्या महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो । संप्रेरक उपचार घेणार्या महिलांचे मस्तिष्क सामान्यपणे जास्त वेगाने आकुंचित पावतात (होतात) । अमेरीकाची एक कंपनी 'इंडेक्स फार्मास्युटिकल्स'ने एक असा जेल तयार केला आहे, जो महिलांना एच । आई । व्ही ।चा संसर्ग न होण्यापासून वाचवू शकतो ।/अमेरीकाची एक कंपनी 'इंडेक्स फार्मास्युटिकल्स'ने एक असा जेल तयार केला आहे, जो महिलांना एच । आई । व्ही ।च्या संसर्गापासून वाचवू शकतो । अंतर्गळाचा उपचार केल्याने जीव धोक्यात येऊ शकतो । उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ दहा टक्के भाग हा आपल्या आयुष्यात हर्नियाला बळी पडतातच ।/उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ दहा टक्के लोकांना त्यांच्या आयुष्यात अंतर्गळ होतोच । अंतर्गळ-आजारात रुग्णाच्या एखाद्या विशेष भागात आनुवंशिक किंवा एखाद्या अन्य कारणाने ऊती तयार झाल्याने एक थैलीनुमा संरचना निर्माण होते । अंतर्गळ हा प्रामुख्याने तीन भागांत विभाजित केला गेला आहे । ओरिफिस, हर्नियल स्याक आणि त्यात असलेले पदार्थ किंवा भाग हर्नियाच्या (अंतर्गळाच्या) एकूण केसींमध्ये सुमारे ७५ टक्के केसी ह्या पोटाशीच संबंधित असतात । हर्नियाच्या (अंतर्गळाच्या) सर्वाधिक केसी ह्या पोटाशी म्हणजेच उदराशी संबंधित असतात । इन्गुइनल हर्निया हा पोटाच्या आतील भागांवर इन्गुइनल नलिकेला जोडलेला असतो । इन्गुइनल हर्नियाच्या उपचारासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया ही सर्वात सामान्य असते । हा आजार महिलांपेक्षा पुरुषांमध्ये सुमारे २५ टक्के जास्त आढळतो । पोटाच्या संबंधित हर्नियाच्या एकूण केसींमध्ये सुमारे १० ते ३० टक्के केसी ह्या अम्बिलिकल हर्नियाच्या असतात । साधारणपणे अम्बिलिकल हर्निया हा जन्मजात आजार (विकार) आढळल्यामुळे (झाल्यामुळे) होतो ।/साधारणपणे अम्बिलिकल हर्निया हा जन्मजात आजारांच्या (विकारांच्या) उद्भवामुळे होतो । हर्निया होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये एक आहे पोटाच्या आतील भाग कमकुवत होणे । हर्नियाने बाधित भागाच्या त्वचेच्या वरील पृष्ठभागात परीक्षण करताना सूज किंवा फुगीर भाग पाहायला मिळतो । भार उचलणे, मूत्र त्याग किंवा शौचेच्या वेळी अधिक जोर लावणे, ह्यांमुळे सूज वाढते । काही केसींमध्ये खूप वेळ उभे राहिल्याने किंवा खोकल्यानेही सूज स्पष्टपणे दिसून येते । हर्नियामुळे होणार्याप वेदना खूप तीव्र असतात । वेदनेची तीव्रता ही दिवस मावळता-मावळता किंवा शारीरिक कष्टानंतर खूप वाढते । बाधित भागामध्ये दाह किंवा जळजळीचे लक्षणदेखील दिसू शकतात । हर्नियाचा एकमेव शक्य उपचार शस्त्रक्रिया आहे । / हर्नियावर शस्त्रक्रिया हाच एकमेव उपचार आहे । हर्नियोप्लास्टी नावाने प्रसिद्ध असलेली ही शस्त्रक्रिया लॅपेरोस्कोपी, इंडोस्कोपी इत्यादींच्या मदतीने केली जाऊ शकते । मिनिमल इनवेजिव शस्त्रक्रिया असल्यामुळे ह्यात रुग्णामध्ये फक्त २ ते ३ मिमि । चिर करून ही शस्त्रक्रिया केली जाते । शस्त्रक्रियेच्या दोन-तीन दिवसांनंतर लगेच तो नेहमीप्रमाणे काम करायला लागतो । उपचार न झाल्याने अंतर्गळापासून हाइड्रोसिल होण्याचा धोकादेखील असतो । म्हणून अंतर्गळ झाल्यावर उशीर करू नका । हर्निया झाल्यामुळे आंतड्यांमध्ये अडथळे निर्माण होतात व त्यामध्ये असलेल्या पदार्थांचा प्रवाह थांबतो । एक मध्यम वयाच्या व्यक्तीला मी ओळखतो । मी त्यांना ३० वर्षांपासून पाहत आहे पण कधी त्यांना औषध देताना नाही पाहिले । केस एकदम (खूपच) काळे-जाड! मी त्यांच्या ह्या रोगप्रतिकारक क्षमतेचे रहस्य विचारले तेव्हा त्यांनी सहज उत्तर दिले, 'राई' । जवळजवळ ४० वर्षांपासून ते रोज एक प्रयोग करत आहे । प्रयोग हा की सकाळच्या वेळी आंघोळ केल्यानंतर ते अंगठ्यांसकट हातापायांच्या सर्व बोटांच्या नखांत राईचे तेल टाकतात । राईचे रोपटे हे वनौषधीच्या जातीचे असते । राईचे रोपटे हे २ ते ४ फुट लांब व हिरवेगार (कोवळे) असते । करवतीसारखे दाते असलेले पाने फांदीला लागलेली तसेच तेलकट असतात । फुलांना ४-४ दलपत्र असतात व ती लहान तसेच पिवळी असतात । फळ दाण्याच्या स्वरुपात जेव्हा असतात तेव्हा, त्यातून १०-१५ बीया निघतात । बीया लहान तसेच गोल असतात, जे आपल्या रंगाच्या आधारे ओळखले जातात । लाल आणि पिवळी, प्रामुख्याने दोन प्रकारचीच मोहरी मिळते । संस्कृत-मस्टड गॅस, रुचिहीन, स्नेह, सिद्धार्थ हिंदी- सरसों; पंजाबी- सरैयां; बंगाली- सरिषा; गुजराती- सरसव; मराठी- शिरसी; इंग्रजी- सिनापिस आल्बा लेटिन- ब्रासिका केंपेसट्रिस कुल- क्रुसीफेरी लाल मोहरीच्या बीयांपासून मिळणारे तेल, बाजारात मोहरीचे तेल तसेच पिवळ्या मोहरींपासून आणि त्याच्यातून काढलेल्या तेलाला कोलगजा ऑईल म्हणतात । मोहरीच्या बीया शाबूदाण्यासारख्या गोल तसेच मोहरीपासून मोठ्या असतात । लाल मोहरीचे दाणे काही काळपटपणा करडा रंग तसेच स्पर्श करण्यास गुळगुळीत किंवा रखरखीत असतात । पिवळ्या किंवा सफेद मोहरीच्या बियासुद्धा अशाचप्रकारच्या असतात । मोहरीच्या कोवळ्या झाडाचे खोड पालेभाजीच्या रुपात खाल्ले जाते । मोहरी संपूर्ण भारतात आढळणारे रोप आहे । मोहरीचे पाने, बिया तसेच तेल हे उपयोगी(महत्तवाचे) अंग आहेत । आयुर्वेदानुसार मोहरी तेलकट असून, कोरडा, कडू व तिखट, कफवातनाशक, पित्तवर्धक, वेदना(त्रास) दूर करणारे , गर्भाशय व हृदय ह्यांना उत्तेजना देणारे पोटातील कृमि व कुष्ठनाशक असते । मोहरी खाजनाशक व उपयोगी (सेक्स शक्ति वाढविणारे) असते । लालच्या ऐवजी सफेद मोहरी उत्तम मानली जाते । १०० ग्रॅम मोहरीमध्ये ३५ ते ४८ टक्के स्थिर तेल, ० ।२७ टक्के अस्थिर तेल, २० टक्के प्रथिने आणि एरुसिक अॅसिड असते । पाल्याभाज्या तसेच मक्क्याच्या भाकरीचे सेवन करणार्यांकचे शरीर बळकट असते । हो, कमकुवत पचन शक्तीवाल्यांनी ह्याचे सेवन करु नये । मोहरीच्या तेलात थोडेशे मीठ मिसळून दात घासल्यास ते मोत्यासारखे चमकदार होतात । ह्या प्रयोगाला रोज केल्याने दात खराब होत नाही । डोक्यात राईचे तेल लावून चंपी केल्याने डोकेदुखी थांबते । आणि चांगली झोप येते । कापूर मिश्रित तेल केसांमध्ये लावल्याने केस अवेळी सफेद होत नाहीत तसेच घनदाट राहतात । कानामध्ये एक-दोन थेंब टाकल्यावर तो (कीडा) फुगून बाहेर येईल । जो व्यक्ति ४-६ दिवसात एकवेळा आपल्या दोन्हीं कानांमध्ये १ किंवा २ थेंब राईचे तेल टाकतात, त्यांची ऐकण्याची शक्ती तीक्ष्ण असते । जो व्यक्ति रोज आपल्या डोक्यात कापूर मिश्रित राईचे तेल लावतात, त्यांचे केस मजबूत असतात । संपूर्ण शरीराची राईच्या तेलाने अंगमर्दन करुन थंड पाण्याने आंघोळ केली पाहिजे । अंगमर्दनाने शरीरात स्फूर्तिचा संचार होतो । वास्तूच्या दृष्टिने राईला घराच्या हद्दीत उगवू/लावू शकतो । जवळजवळ प्रत्येक तांत्रिक क्रियेमध्ये राईचा वापर होतो । राईच्या बीयांना कोणत्याही सापाचे विष उतरवणार्यास मंत्रांनी अभिमंत्रित केल्यानंतर श्वेत कुष्ठरोग जर आपल्या अंग प्रत्यंगावर फिरवले तर, त्या कुष्ठरोगाचा प्रसार थांबतो । राईच्या तेलाचा अभूतपूर्व प्रयोग - जर एक चौड्या तोंडाचे पात्र घेऊन पूर्ण पाण्याने भरुन रात्री शवागार मध्ये ठेवले । त्या तेलामध्ये ४-५ थेंब राईचे तेल टाकले तर डास जवळ येत नाहीत । हा डास पळवण्याचा प्रयोग आहे । मागील दिवसात एक राष्ट्रीय स्तराच्या वर्तमानपत्रामध्ये मानसिक समस्यांना घेऊन एक आश्चर्यचकित बातमी प्रकाशित झाली होती । बातमीनुसार, देशाची जवळजवळ एक चतुर्थांश लोकसंख्या आपल्या आयुष्यात कुठल्या न कुठल्याप्रकारे गंभीर मानसिक समस्यांनी पीडीत होतात । ही गोष्ट जरी पूर्णपणे खरी नसली तरी, परंतु हिला अतिशयोक्ती मानणे सुद्धा उचित नाही । विलासी-जीवनाच्या शोधामध्ये मानव जरी भरभरुन प्रगती करत असला, परंतु ह्याच्यामुळे त्याच्या मन-मस्तिष्कला भरपूर नुकसान उचलावे लागत आहे । जवान-वृद्ध, मुले, सर्वजण मानसिक तणावाला सामोरे जात आहेत आणि अनेकप्रकारच्या मनोरोगांच्या जाळ्यात अडकत आहेत । जरी हे सगळे लोक मानसरोगोपचार किंवा मनोवैज्ञानिकांचा सल्ला घेत नसले । पण आधीचा बनिस्पत आज मानसरोगोपचार किंवा मनोवैज्ञानिकांच्या जवळ येणार्या् रुग्णांची संख्या पुष्कळ वाढली आहे । मनोवैज्ञानिकांचा सल्ला निर्विवाद सिद्ध होत आहेत आणि समस्यांच्या लक्षणांना दाबण्याचे काम करणारी आधुनिक औषधे फायद्याच्या ऐवजी नुकसान जास्त पोहचविले जात आहे । आधूनिक वैद्यकिय विज्ञानाच्या बहुकरोड़ी जाहिरातीच्या जोरात बरेच कमी लोक ह्या सत्याचा स्वीकार करतील प्राचीन भारतीय चिकित्सा विज्ञान म्हणजे आयुर्वेदामध्ये सर्वसाधारण मानसिक समस्यांचा व गंभीर मनोरोगांच्या उपचाराच्या परिणामकारक पद्धती अस्तित्वात आहेत । आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये मनोरोगांचे निदान , विश्लेषण व उपचाराबद्दल सविस्तर सांगितले गेले आहे । चरक संहिता’ च्या 'सूत्रस्थाना’ चे महर्षि चरक ३ प्रकारचे रोग सांगतात - १ । निज २ । अभ्यागत ३ । मानस निज रोग तो आहे जो त्रिदोष (वात , पित्त , कफ) च्या असंतुलनामुळे उत्पन्न होतो । अभ्यागत रोग तो आहे, जो भूत (सूक्ष्म जंतू) , अशुद्ध हवा इत्यादीपासून उत्पन्न होतात आणि मानसरोग म्हणजे मनोरोग तो आहे, जो इच्छा आणि द्वेषापासून उत्पन्न होतो । जसे की आपण सगळेच जाणतो, आयुर्वेद मात्र उपचाराचा कोणताही प्रकार नसून जीवनाचे विज्ञान आहे । आयुर्वेदामध्ये आजाराच्या लक्षणांचे नाही तर त्याच्या मूळ कारणाचा उपचार करुन शरीराला पूर्ण तर्हेाने स्वस्थ बनवले जाते । पूर्ण स्वास्थ्याचा अर्थ शरीराबरोबर मन म्हणजे मस्तिष्क आणि आत्म्याच्या स्वास्थ्याशी आहे । मेंदू व आत्म्यामधील जर एखाद्याचे आरोग्यदेखील ठीक नसेल तर दूसर्याीचे आरोग्यादेखील बिघडेल हे निश्चित आहे । अस्वस्थ शरीरात स्वस्थ मनाचा वास असू शकत नाही । मनुष्याचे तीन गुण - सात्विक, राजसिक व तामसिक, त्रिदोषाच्या संतुलनाच्या आधारावरच हे गुण निर्धारित होतात आणि त्याच्यावर संपूर्ण मानसिक स्वास्थ्य अवलंबून असते । मनुष्याची प्रवृत्ति, त्याच्या आकलन व निर्णय क्षमता, त्याच्या चरित्र्याची विविधता, इथ पर्यंत की त्याचे पूर्ण व्यक्तित्वसुद्धा ह्याच तीन सात्विक, राजसिक व तामसिक गुणांवर अवलंबून असतात । जर एखाद्या मनुष्याच्या आहार व जीवनशैलीशी त्याच्या राजसिक व तामसिक गुणांमध्ये वृद्धि होते, तर तो मनोरोगांनी वेढला जाऊ शकतो । काही माहितीतज्ञ्यांच्या अनुसार, मस्तिष्काची पूर्ण कार्यप्रणाली इच्छा, अहंकार आणि बुद्धि ह्याच तीन गुणांवर अवलंबून असतात । मेंदुवर इच्छाचे नियंत्रण असते आणि इच्छा अहंकाराच्या सांगण्यानुसार कार्य करते । ह्यामध्ये बुद्धि सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे, जे मेंदुला निर्णय घेण्यास मदत करते । बुद्धिवर इच्छा किंवा अहंकाराचा प्रभाव वाढल्याने मानसिक संतुलन बिघडते, मानसिक आवेश आणि तणावाला उत्तेजना मिळते, फळस्वरूप मनोरोग उत्पन्न होतात । ’चरक संहिता’च्या नुसार, "मानसिक रोगांच्या अवस्थामध्ये, मनाचे आठ मूलभूत मनोवैज्ञानिक कारक - मन, बुद्धि, स्मृति, अनुभूति, भक्ति, शील, चेष्टा (गतिविधि) आणि व्यवहार ह्यांवर नकारात्मक प्रभाव पडतो । ह्या कारणामुळे व्यक्ती सामाजिक जीवनाच्या योग्य राहत नाही । "शरीर, खासकरुन मस्तिष्कच्या ऊतींमध्ये ओजसच्या कमीने मेंदुची तणावाशी लढण्याची क्षमता प्रभावित होते, ज्यामुळे व्यक्ती हळू-हळू मनोरोगांचा शिकार होऊन जातात । हेच कारण आहे की पोषक तत्वांच्या सेवनाबरोबरच उत्कृष्ट पाचन-क्षमताला आयुर्वेदाला खूप महत्त्व दिले गेले आहे । प्रसिद्ध योग व अध्यात्म गुरु दीपक चोपडा ओजसच्या बरोबर 'उत्साही आणि श्वासोच्छावासालासुद्धा’ मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक मानतात । डॉ । चोपडाच्या अनुकूल, "श्वासोच्छावास ती सूक्ष्म ऊर्जा आहे जी मेंदु आणि शरीराचे योग्यरितीने काम करत राहण्यासाठी आवश्यक आहे ।" उत्साह ती आंतरिक शारीरिक ऊर्जा आहे जी आपल्या बोध क्षमतेला वाढवून आपल्याला योग्य निर्णय घेण्यास सहाय्यक असते । ह्यांच्या असंतुलनामुळेसुद्धा मनोरोगांचे शिकार होण्याचा धोका सर्वाधिक असतो । एखाद्या व्यक्तीचा आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी योग्य समतोलपणा न ठेवणे, हेदेखील मानिसकि आजाराचे एक प्रमुख कारण आहे । ह्या असंतुलनामुळे सर्वसाधारण ज्या मानसिक अव्यवस्था पाहायला मिळते, त्यामध्ये अति कामवासना, क्रोध, लोभ, मोह, द्वेष, मद, शोक, चिंता, भावना, भय, हर्ष इत्यादि प्रमुख आहेत । वरील मानसिक अवस्था ही सतत त्याच अवस्थेत राहिली तर ते विकृत मनःस्थिती (सायकोसिस), अपस्मार (फफरे) , उन्माद , आंबसेसन , भ्रम , मद , बेशुद्धी , अती मद्यपान , इत्यादी गंभीर मानसिक आजारांना जन्म देतात । ज्याप्रमाणे मस्तिष्काचे कार्ये व संरचनेबद्दल मानसशास्त्रज्ञ व चिकित्सक हे साधारणपणे अंधारात आहेत त्याप्रमाणे मानसिक आजार, होण्याची सर्व कारणांची आत्तापर्यंत माहिती झालेली नाही । डॉ । दीपक चोपडा म्हणतात, " आपल्या मानसिक स्वास्थ्याचा सगळ्यात जास्त प्रभाव आपल्या शरीरावर पाहायला मिळतो ।" अशाचप्रकारे शारीरिक स्वास्थ्याचा प्रभाव-दुष्प्रभाव मस्तिष्कावर पाहायला मिळतो । अशामध्ये आजारांपासून वाचण्यासाठी आवश्यक आहे की आपण शरीराचे मन-मस्तिष्काशी समतोल राखणे शिकले पाहिजे । मागील दिवसात माझे एक उच्च शिक्षित ओळखीचे सल्ल्यासाठी माझ्याकडे आले । त्यांच्या कौटुंबिक डॉक्टरांनी त्यांच्या रोगाच्या लक्षणांना जाणल्यानंतर व सोनोग्राफी तपशीलाच्या आधारावर सांगितले की त्यांना अंतर्गल आहे आणि शस्त्रक्रिया हाच त्याचा एकमात्र उपचार आहे । अंतर्गलबद्दल कमी-जास्त त्यांनीसुद्धा ऐकले होते । त्याच्यानुसार, ही कोणतीही गंभीर समस्या नाही आणि डॉक्टर तर केवळ बिल वाढवण्यासाठी शस्त्रक्रियेचा सल्ला देतात तसेच शस्त्रक्रियेनंतरसुद्धा त्याचा दुसर्यांयदा वाढण्याचा धोका असतो इत्यदी इत्यादी । चिकित्सा क्षेत्रामध्ये आलेल्या व्यावसायिकतेला पाहून त्यांना अशाप्रकारचा संशय येणे सहाजिकच होते । अंतर्गलला घेऊन त्यांच्या डॉक्टरांनी जी माहिती दिली होती, ती सत्य होती । शस्त्रक्रियाच ह्या रोगाचे एकमात्र उपचार आहे आणि ह्यात जितका उशिर केला जाईल त्रास तेवढाच वाढत जातो । माझ्या मार्गदर्शनानंतर त्वरीत भेटणे किंवा ह्या संदर्भात लवकरच कोणताही निर्णय घेण्याचे बोलून ते निघून गेले । नंतर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी शस्त्रक्रिया केली आहे किंवा ते तिसर्याि व चौथ्या विचार घेण्याच्या चक्करमध्ये पडले आहेत, ह्याची मला माहिती नाही । उल्लेखनीय आहे की आपल्या देशात एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ दहा टक्के भाग आपल्या आयुष्यात अंतर्गलचे शिकार अवश्य होतात । अंतर्गल रोगाप्रमाणे रुग्णाच्या कोणत्याही अंग विशेषमध्ये वंशपरंपरागत किंवा कोणत्याही इतर अन्य कारणाने ऊती निर्माण झाल्याने एक पिशवीदार संरचना निर्माण होते । तसे तर अंतर्गल शरीराच्या कोणत्याही भागाला प्रभावित करु शकतात, परंतु त्याच्या सर्वाधिक गोष्टी पोट म्हणजे उदराशी जोडलेले असतात । म्हणजे अंतर्गलच्या एकूण गोष्टीत जवळजवळ ७५% गोष्टी पोटाशी संबंधित आहेत । चालू असलेल्या लेखांध्ये आपण पोटाच्या अंतर्गलच्या संदर्भात चर्चा करु या । अशाप्रकारच्या अंतर्गलचेसुद्धा मुख्य तीन प्रकार आहेत - मांडीचा सांधा क्षेत्राला प्रभावित करणारा वंक्षण अंतर्गल: नाभी क्षेत्राला प्रभावित करणारा, नाभी बहिःसरण आणि पोटाच्या शस्त्रक्रियेच्या जागेवर उगवणारा छेद अंतर्गल । वंक्षण अंतर्गल: हा पोटाच्या आतील पृष्ठभागांवर वंक्षण नलिकेशी जोडून पुढे आलेला आहे । म्हणून ह्याला वंक्षण अंतर्गल नाव दिले गेले आहे । अंतर्गलचे जवळजवळ सगळ्याप्रकारच्या केसींमध्ये ह्याच केसी सर्वाधिक असतात । असे मानले जाते की संपूर्ण लोकसंख्येचा जवळजवळ ५% भाग कधी ना कधी ह्या विकृतीचे शिकार अवश्य होतात । वंक्षण अंतर्गलच्या उपचारासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया सर्व साधारण आहे । नाभी बहिःसरण उदराशी संबंधित असतो । पोटाच्या संबंधित अंतर्गलच्या एकूण गोष्टींमध्ये जवळजवळ १० ते ३०% गोष्टी नाभी बहिःसरणाच्या असतात । सर्वसाधारणपणे नाभी बहिःसरण जन्मजात ओबडधोबडपणामुळे होतो । खरे म्हणजे, पोटाच्या पृष्ठभागचे एक छिद्र, जे की नाभी नाडीशी जोडलेले असते, नेहमी जन्माच्या आधी बंद होते । काही गोष्टींमध्ये असे होत नाही, ज्यामुळे नाभी केंद्राजवळ अंतर्गल विकसित होतो । जर ह्याप्रकारचे अंतर्गलचा आकार लहान म्हणजे अर्धा इंचापेक्षा कमी असेल तर तो साधारणपणे शिशूला दोन वर्षाचा होईपर्यंत आपोआप बंद होऊन जाते । मोठ्या आकाराचे अंतर्गल, जे की स्वतः बंद होत नाहीत, त्यांच्या उपचारासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असते । ही शस्त्रक्रिया शिशूच्या दोन ते चार वर्ष वयाच्या आत केली जाते । काही गोष्टीत पाहिले गेले आहे की पोटाचे सूराख जन्माबरोबरच बंद होते । परंतु पोटाचा पृष्ठभाग इतर भागाच्या तुलनेत ते क्षेत्र खूप कमकुवत असते । परिणामी, भविष्यात त्या ठिकाणी अंतर्गल विकसित होण्याची शक्यता जास्त असते । छेद अंतर्गल एका मोठ्या लोकसंख्येला आपल्या वयाच्या कोणत्या ना कोणत्या पडावात पोटाच्या लहान-मोठ्या सर्जिकल प्रक्रियेतुन जावे लागते । ह्या शस्त्रक्रियेमुळे पोटाच्या भिंतीमध्ये भेगा पडणे साधारण आहे । हळू-हळू पोटाचा भेगावाला भाग कमकुवत होत जातो, आणि तिथे अंतर्गल विकसित होण्याचा धोका खूप वाढतो । पोटाचे अंतर्गलच्या काही मामल्यामध्ये दोन ते दहा टक्के मामले अशाप्रकारचे असतात । पोटाचा पृष्ठभाग कायम स्वरुपी कमकुवत असल्यामुळे शस्त्रक्रियेद्वारा अंतर्गल पुन्हा एकवेळा विकसित होण्याची शक्यता असते । अंतर्गल होण्याच्या सर्व प्रमुख कारणांमध्ये एक आहे पोटाचा पृष्ठभाग कमकुवत होणे । ही समस्या जन्मजात कारणांमुळे, वाढत्या वयानुसार, शस्त्रक्रियेच्या परिणामस्वरूप, गर्भावस्थाच्या दरम्यान पोटातील पेशींच्या खेचल्याने, स्थूलपणा कमी करण्यासाठी लवकर वजन कमी करणे, मारफॅन संलक्षणासारखे आजार इत्यादींमधून कोणत्याही एक किंवा अनेक कारणांमुळे होऊ शकतात । पौरुषग्रंथि वृद्धि, स्त्रियांमध्ये गर्भाशयाची गाठ होणे, गर्भावस्था इत्यादी कारणांमुळेसुद्धा पोटाच्या आत अतिशय दबाव निर्माण होतो, ज्याच्यामुळे पोटाच्या भिंती कमकुवत होऊन अंतर्गलचा धोका वाढतो । अंतर्गलच्या लक्षणांना जाणून घेणे खूप सोपे आहे । प्रभावित क्षेत्रात त्वचेच्या फुगीर भागाच्या परीक्षणा दरम्यान सूज किंवा फुगीर भाग पाहायला मिळतो । प्रभावित क्षेत्रामध्ये वेदनांची तक्रारदेखील होऊ शकते । वजन उचलण्याने, मूत्र त्याग किंवा शौचाच्या दरम्यान अधिक जोर लावल्याने सूज वाढते । काही मामल्यात बराचकाळ उभे राहिल्याने किंवा खोकल्यानेसुद्धा सूज स्पष्टपणे दिसू लागते । अंतर्गलमुळे होणार्याे वेदना खूप तीव्र असतात । वेदनाची तीव्रता दिवस संपत येता-योता किंवा शारीरिक श्रमानंतर अधिक वाढली जाते । अंतर्गलचे लक्षण ओळखणे कठीण नाही । सर्वसाधारणपणे चिकित्सक रुग्णाद्वारे सांगितले गेलेले लक्षण, त्याच्या कुटुंबाचा इतिहास व त्याचे उरूमूल (ग्रांइन) , नाभी क्षेत्र इत्यादीच्या परीक्षणाने अंतर्गल होणे किंवा न होणे ह्याचा अंदाज लावतो । अनुभवी व विशेषज्ञ डॉक्टरला ह्या रोगाचे निदानासाठी सर्वसाधारणपणे ह्याच्या शिवाय इतर कोणत्याही तपासणीची आवश्यकता पडत नाही । जिथे आजारपणाचा तर्क लावणे कठीण आहे, तिथे अल्ट्रासाउंड स्कॅन किंवा क्ष-किरण करण्याचा सल्ला दिला जातो । जलवृषण (हाइड्रोसिल) च्या शक्यतेला तपासण्यासाठी वरील चाचणी नेहमी आवश्यक असते । अंतर्गलचा एकमात्र संभाव्य उपचार शस्त्रक्रिया आहे । शस्त्रक्रियेद्वारच ह्या समस्येपासून सुटका मिळू शकते । हर्निओप्लास्टीच्या नावाने प्रसिद्ध ही शस्त्रक्रिया लॅपरोस्कोपी , इंडोस्कोपी इत्यादीच्या मदतीने केली जाते । काही गोष्टीमध्ये खुली शस्त्रक्रियासुद्धा केली जाते । अंतर्गलच्या उपचारासाठी ह्या दिवसात शस्त्रक्रियेच्या ज्या प्रकाराला सर्वात जास्त उपयोगात आणले जात आहे ती शस्त्रक्रिया आहे लॅपरोस्कोपिक । कमीतकमी इनवेजिव शस्त्रक्रिया झाल्यामुळे ह्याच्यात रुग्णाला २ ते ३ मिमी । कापून शस्त्रक्रिया केली जाते । परिणाम म्हणून रुग्ण शस्त्रक्रियेच्या काही तासानंतरच चालायला फिरायला लागतो । शस्त्रक्रियेच्या दोन-तीन दिवसानंतरच तो सामान्य रुपाने काम करु लगतो आणि ५ ते ७ दिवसाच्या आत आपल्या नेहमीच्या कामाला लागू शकतात । शस्त्रक्रियेच्या या पद्धतीनुसार, सूक्ष्म कॅमेरा लावलेले लॅपरोस्कोपला एका छोट्या नलिकेद्वारा अंतर्गल असलेल्या ठिकाणी नेले जाते । कॅमेराच्या मदतीने चिकित्सकाला अंतर्गल व त्याच्या आजूबाजूच्या परिसराला चित्रफितीच्या पडद्यावर पाहायला मदत मिळते । पोटाच्या आत प्रवेश केली गेलेली एक इतर नलिकेच्या सहाय्याने अंतर्गलची सुधारणा करतात । पोटाच्या पृष्ठभागच्या मागील भागातून अंतर्गलची सुधारणा केली जाते । अंतर्गलची क्षतिग्रस्त जागेवर शस्त्रक्रियेद्वारा एक जाळीदार धाग्यातील फटीला शिवले जाते । आणि अशाप्रकारे समस्येपासून सुटका मिळते । लॅपरोस्कोपीच्या (लेन्स लावलेली नळीच्या) मदतीने हर्निओप्लास्टी जवळजवळ पूर्णपणे सुरक्षित प्रक्रिया आहे । हो, जवळजवळ दहा टक्के मामल्यात शस्त्रक्रियेच्यानंतर लहान-मोठे नविन आजार पाहायला मिळतात । सर्वसाधारणपणे हर्निओप्लास्टीच्या दरम्यान शस्त्रक्रियावाल्या भागामध्ये संसर्ग, त्याच्या आजू-बाजूच्या रक्तवाहिन्या व स्नायूंना क्षतिग्रस्त होणे तसेच आजू-बाजूच्या स्थित अंगांना नुकसान पोहचणे इत्यादी धोका असतो । अनुभवी चिकित्सकाच्या उपस्थिती जिथे ह्याचे धोक्याला कमीत-कमी करते, तिथे सर्व सुविधा संपन्न रुग्णालय गुंतागुंतीच्या स्थितीमध्ये त्यांच्यावर जास्त प्रशस्त पद्धतीने ताबा मिळवण्यास सक्षम असतात । जसे की मी पहिले सांगितले, हर्निआचा एकमात्र संभाव्य उपचार शस्त्रक्रिया आहे आणि शस्त्रक्रियेची कमी चिरफाड पद्धतीनुसार हे पूर्णपणे सुरक्षित सुद्धा आहे । परंतु शस्त्रक्रियेच्या भितीने किंवा हर्निआला कमी गंभीर समस्या मानणे पिडीतच्या जीवाला धोक्यात टाकू शकतात । उल्लेखनीय आहे की हर्निआ एक अशी समस्या आहे जी 'स्वतः ठीक होत नाही’ आणि वेळेबरोबर वाढत जाते । जर ह्याला असेच वाढू दिले तर नंतर शस्त्रक्रियेद्वारा ह्याच्या सुधारणेची अपेक्षा जास्त कठीण होते । उपचार न करण्याच्या स्थितीमध्ये रक्तवाहिन्याचे दबणे व अवरुद्ध होण्यापासून रक्ताची अपूर्ति प्रभावित होते, विशेषकर वेन्स म्हणजे शिरांमध्ये, ज्याच्यानुसार इस्केमियाल नेफ्रोसिस(अपवृक्कता) आणि गॅंग्रीन ह्यासारखा गंभीर आजार होण्याचा धोका असतो । हर्निआमुळे आतड्यांमध्ये अडथळा होण्याने त्याच्यात उपस्थित पदर्थांचा प्रवाह थांबला जातो । परिणामी पकड , ओकणे , पाद निघणे , मल-उत्सर्जन सारखी क्रिया प्रभावित होऊ शकते आणि तात्काळ शस्त्रक्रिया आवश्यक होते । काही मामल्यात अंतर्गलमुळे प्रभावित अंग किंवा त्याच्या आजू-बाजूच्या अंगाची कार्यक्षमता प्रभावित असते आणि इतर शारीरिक त्रास सुरु होतात । उपचार न झाल्यामुळे अंतर्गलमुळे हाइड्रोसिल होण्याचा धोका असतो । ह्यामुळे अंतर्गल झाल्यामुळे उशिर करु नका । उशिराने न केवळ जीवाचा धोका वाढेल, तर शस्त्रक्रियेत तुलनात्मक दृष्टीने समस्यासुद्धा निर्माण होतील । तुम्हाला काय माहिती आहे का जर तुम्ही आपल्या शरीराचा एक पौंड वजन कमी केले तर, त्याचा सरळ प्रभाव आपल्या कमरावर दिसून येतो । ह्याच्यासाठी तुम्हाला जवळजवळ ३५०० उष्मांक कमी किंवा जाळावे लागेल । काय तुम्हाला ही खूप जास्त वाटत आहे का? पण खरे तर हेच आहे की उष्मांक शरीरात आपल्या विचारापेक्षासुद्धा जास्त गतीने वाढते । ह्या हिसाबाने ७ दिवसात एक पौंड वजन कमी करण्यासाठी तुम्हाला ५०० ऊष्मांक कमी करण्याची गरज आहे । सोपा उपाय हा आहे की ह्या प्रमाणाला दोन भागात वाटून घ्या । म्हणजे २५० कॅलरी तुम्ही खाण्यापिण्यामधून कमी करा आणि उरलेली २५० ऊष्मांक व्यायाम करुन । ह्यामुळे आम्ही इथे एक आहारासंबंधी योजना देत आहोत, ज्याच्यावर अंमल करुन तुम्ही रोजच्या खाण्यापिण्यामधून मिळणारा ऊष्मांक सहजपणे कमी करु शकतो । अशाचप्रकारे व्यायामाचे असे उपायसुद्धा सांगितले जात आहेत, जे तुमचे काम खूप सोपे करतील । तुम्हाला केवळ एवढेच करायचे आहे की इथे दिलेल्या खाण्यापिण्याच्या रकान्यातील कोणतेही दोन उपाय तसेच व्यायामाच्या रकान्यातील एक उपायावर रोज अंमल करा । अशाप्रकारे सात दिवसानंतर तुम्ही ३५०० उष्मांक कमी केलेली असेल । काय तुम्हाला एका आठवड्यात तुमचे २ पौंड वजन कमी करायचे आहे? मग तर तुम्ही रोज खाण्यापिण्याच्या रकान्यातील चार उपाय आणि व्यायाम २ रकान्यातील रोज ५०० उष्मांक जाळणार्या विकल्पांना निवडा । अशाप्रकारे तुम्ही ७ दिवसात ७००० उष्मांक म्हणजे २ पौंड वजन कमी करु शकतात । अंडे आणि चीजचे सेवन सोडून केवळ अंड्याचासफेद भाग खा । ४५० कॅलरीच्या पुलावाऐवजी २० उष्मांकाचे प्रथिने शेक घ्या । चिकन सालड सँडविच पूर्ण खाण्याऐवजी अर्धे खा, त्याबरोबर दोन कप कच्च्या भाज्या खा किंवा सँडविचमध्ये दोन ऐवजी केवळ एक तुकडा ठेवा आणि तेसुद्धा 'ब्राउन ब्रेड’ चा तुकडा (ब्राउन पावाचा तुकडा) । आणि वरील तुकड्याच्या जागी कोबी किंवा सालडच्या पानाचा उपयोग करा । ऑम्लेट किंवा सँडविचमध्ये लोणी आणि चीजचा वापर करु नका । दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात क्रीम सूपच्या ऐवजी भाज्यांचे सूप किंवा रस्म घ्या । दुपारनंतर शेंगदाण खात असाल तर, त्याच्याऐवजी पॉपकॉन घ्या । आपल्या न्याहारी , दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात एक चतुर्थांश कमी करा । केळी खाण्याऐवजी सफरचंद किंवा पेरु खा । कोला, अल्कोहलसारखे ऊष्मांक वाढवणारे सर्व पेय बंद करा । बिनसाखरेची ब्लॅक(काळी) कॉफी किंवा आइस टी घ्या । रात्रीच्या जेवणात उपहारगृहातील चिकनऐवजी ३ ते ४ कप घरी वाफेवर बनवलेल्या भाज्या , १०० ग्रॅम टोफू किंवा पनीर २ चम्मचे सोया सॉसबरोबर घ्या । एक दिवस साखरेपासून पूर्णपणे दूर रहा एक सर्विंग तंतूमय असलेले भरपूर धान्य घ्या आणि त्यावर वरुन साखर टाकू नका । संत्र्याचा रस (ऑरेंज ज्यूस) घेत असाल तर त्याच्याऐवजी दोन संत्रे खा । तळलेले चिकन ब्रेस्टच्या जागी भाजलेले चिकन ब्रेस्ट खा । दोन कप पिकलेल्या गाजराऐवजी दोन कप पिकलेली फुलकोबी खा । चॉकलेटचा आनंद घ्यायचा असेल तर धान्य किंवा चिवड्यात चॉकलेट चीप्स टाकून खा । अशाप्रकारे तुम्ही चॉकलेटपासून मिळणार्याु १०० उष्मांकापासून वाचू शकतात । २ चॉकलेट चिप बिस्किटच्याऐवजी दोन मारी बिस्किट खा । एक मध्यम आकाराच्या बिस्किटामध्ये १०० उष्मांक असतात आणि कोणी त्याला एक पीस खाऊन राहत नाही । पूरी, पराठे आणि भटूरेच्याऐवजी चरबी रहित फुलके, चपाती, नान आणि कुल्चे खा । दुपारच्या जेवणानंतर फालूदा किंवा कुल्फी घेण्याऐवजी कॅंडी आइस घ्या । सायंकाळी चहाबरोबर समोसा, भजे खाण्याऐवजी इडली घेणे जास्त चांगले आहे । चटणीसुद्धा नारळाच्याऐवजी टमाटो किंवा चिंचेची चांगली असते, जरी तुम्हाला खाण्यात तळलेले पापड चांगले लागत असले तरी, त्याच्याऐवजी भाजलेले पापड कितीतरी चांगले आहेत । बिर्याणी, फ्राइड राइस, पुलावच्या ऐवजी लाइम राइस खाऊन बघा, किंवा राइसला टमाटोच्या रश्यात शिजवून खा । १० मिनिट दर मैलाच्या वेगाने २० मिनिट प्रति मील की रफ्तार से 20 मिनट जॉगिंग करें । सतत वेग कमी - जास्त करत २० मिनिट चाला । ३० मिनिट जलद गतीने चाला । हलक्या गतीने ३० मिनिट चक्कर मारा । २० मिनिट ट्रेल रन करा । एक तास घरातील काम करा । सकाळी व सायंकाळी एक-एक मैल फिरा । ३५ मिनिट हठयोग (पॉवर योगा) करा । ३५ मिनिट पाइलेट्स करा । ४५ मिनिट ताइ चीचा अभ्यास करा । एक तास आपली फलंदाजी, गोलंदाजी किंवा टेनिस इत्यादी खेळांचा खेळण्यापूर्वीचा सराव करा । ३० मिनिट पंचिंग बॅगवर ठोसे मारणे । १५ मिनिट रोलर स्केटिंग करा । १५ मिनिट जीने चढा-उतरा । २० मिनिट रस्सी उड्या मारा । २५ मिनिट सर्किट ट्रेनिंग (परीघ प्रशिक्षण) करा । ४० मिनिट नृत्य करा । एक तास फ्रिस्बी खेळा । पेडोमीटरचा वापर करुन ३६०० पाउल अतिरिक्त चाला । एक तास जोरदार कार्डियो करा (इलिप्टिकल ट्रेनर, रोइंग, मशीन, स्पिनर) । ७० मिनिट हठयोग (पॉवर योगा) करा । सकाळी ३० मिनिट , दुपारच्या जेवणाच्यावेळी १५ मिनिट आणि सायंकाळी ३० मिनिट फिरा । ४५ मिनिट पोहा । एक तास ह्या व्यायामाला द्या: ट्रेडमिल वर ४ एमपीएच ची वेग ते १५ मिनिट रस्सी उड्या मारा । ह्या क्रियेला २ वेळा पुन्हा करा । ४५ मिनिट माउंटेन बाइकिंग करा । एक तास टेनिस खेळा । मधुमेह काही असा आजार नाही, जो केवळ वृद्धांना, स्थूल लोकांनाच होत असेल । मुलांना होणारा मधुमेह (मूत्रात शर्करा आढळणे) ह्याचा उपचार करणे खूपच कठीण असते, कारण की मुलांचा उपचार खास करुन त्यांच्या शारीरीक आणि भावनात्मक अवस्थेला लक्षात ठेवून करावा लागतो । मधुमेहामध्ये, रक्तात शर्करेचे प्रमाण खूप जास्त वाढते, कारण की शरीर पैक्रियाज म्हणजे स्वादुपिंडातून निघणारा संप्रेरक इन्सुलिनचे पुरेशा प्रमाणात उत्पन्न करु शकत नाही । मधुमेह दोन प्रकारचे असते । प्रकार १ मधुमेहाला एकेकाळी ’जुवेनाइल ऑनसेट मधुमेह’ म्हटले जात होते । ही रुग्णाची ती स्थिती असते, जेव्हा त्याच्या शरीरात इन्सुलिन एक तर खूप कमी असते, नाही तर बनतच नाही; कारण की प्रतिक्षम संस्था स्वादुपिंडाच्या पेशींवर हल्ला करतात । ६ ते १३ वर्षाच्या वयामध्ये हा आजार आकस्मिकपणे खूप तीव्रतेने होऊ शकतो । प्रकार २ मधुमेहात शरीर आपल्या आतमध्ये उत्पन्न होणार्यात इन्सुलिनसाठी संवेदनशील राहत नाही । हा आजार अशा प्रमाणाच्या बाहेर जाड्या तरुणांना होतो, ज्यांच्या कुटुंबात हा आजार झालेला आहे । प्रकार २ मधुमेह हळू-हळू विकसीत होतो । प्रकार २ मधुमेहाचे लक्षणे आहेत सतत मूत्रण करणे, खूप जास्त पाणी पिणे, गळा सूकणे, आळस येणे, नाडीचे खूप जोरात चालणे आणि डोळ्यासमोर अंधारी येणे । रोग निदान मूत्र आणि अन्न न घेता रक्त शर्करा (फास्टिंग ब्लड शुगर) (१२६ एमजी/ डीएल पेक्षा जास्त) ची तपासणीने केले जाते । मधुमेहाने त्रस्त मुलांच्या आई-वडिलांसाठी आपल्या मुलांना मिष्टान्नांपासून लांब ठेवणे आणि रक्त शर्करा मॉनिटर करण्यासाठी नमुना घेण्याशिवाय इन्सुलिन देण्यासाठी त्यांना सुया टोचताना पाहणे कष्टकारक वाटू शकते, पण हे सर्व दिवसात किती तरी वेळा करावे लागेल । अशा स्थितीमध्ये, सल्ला घेतल्याने त्यांना खूप आराम मिळू शकतो । तुम्हाला पाहिजे की तुम्ही मधुमेहाला आजार न समजता एक असे हट्टी दुःख समजा, ज्याचा उपचार कधी न कधी मिळेल । रक्तशर्कराचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी इन्सुलिनचा समतोल राखावा लागतो आणि ह्यासाठी मुलांना नियमित व्यायाम करायला लावणे ।/ह्यासाठी मुलांकडून नियमित व्यायाम करुन घणे । बरोबरच त्याला थोडे-थोडे करुन दिवसभरात ६वेळा अशाप्रकारचा आहार द्या, ज्याच्यात थोडे कार्बोहाइड्रेट्स, संतुलित प्रमाणात मेद, तंतुमय पदार्थ अधिक आणि सोडियम कमी असावे । मुलांच्या शिक्षकांना, कुटुंबियांना आणि नातेवाईकांनासुद्धा त्यांच्या आजाराबद्दल माहिती असणे आवश्यक आहे । मधुमेहाचे शिकार झालेल्या तरुणांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गोळ्यांचे सेवन करा आणि जीवनशैलीत बदल करुन ते मधुमेहाच्या आजारांना तोंड देऊ शकतात । ह्यासाठी ते आहारात सुधार घडवून आणा, वजन कमी करणे आणि व्यायाम करा । लक्षात असू द्या, तुम्हाला जितके शक्य होईल तितके आपल्या मधुमेह झालेल्या मुलाला स्वावलंबी बनवायचे आहे, कारण की त्याच्यासाठी इंजेक्शन घेणे तितकीच सामान्य गोष्ट झाली पाहिजे, जितके की दात घासणे । १० वर्षाचा होईपर्यंत तो हे सर्व स्वतः करायला शिकेल । डोळ्याचे आजार कधी होतात । जर तुमच्या मुलाला शाळेचे काम करण्यास त्रास असेल । त्याला डोळ्यांत त्रास, ठसठस अथवा थकवा जाणवत असेल । त्याला फलकावर लिहिलेले उपदेश व्यवस्थित दिसत नसेल । जर वाचताना तो आपल्या पुस्तकाला डोळ्याच्या खूप जवळ आणत असेल । तर त्याला ताबडतोब डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन गेले पाहिजे । नेहेमी मुलांचे शिक्षकच त्यांच्या अशा समस्या पाहून अंदाज लावतात आणि तुम्हाला जागरुक करतात । प्रतिजैविकाशी जोडलेली महत्त्वाची माहिती । जर तुमच्या डॉक्टराने ४८ तासापर्यंत रोगाची लक्षणे वगैरे ह्यांवर नजर ठेवण्याचा सल्ला दिला, तर त्यांचे म्हणणे ऐका । जर तुम्हाला सांगितले गेले की मुलाला ५ दिवसापर्यंत प्रतिजैविकाचे सेवन करायचे आहे आणि तीनच दिवसात आजाराचे सगळे लक्षणे नष्ट झाले, तरी ५ दिवस पूर्ण होण्या आधी औषध देणे बंद करु नका । असे मध्येच औषध घेणे बंद केल्याने प्रतिजैविकामध्ये विरोधी क्षमता वाढते, म्हणून त्यामुळे ती समस्या पुन्हा विकसीत होऊ शकते । भृंगराजला भंगरादेखील म्हणतात । भृंगराजचे छोटेसे रोपटे १०-१२ बोटे उंच असते । भंगरा जमिनीवर पसरलेले असते । भंगर्याचचे रोप तिथे विकसित होते, जिथे पाणी वाहत असते । भंगर्याहचे रोप कालवा, नदी इत्यादींच्या किनार्याावर पुष्कळ प्रमाणात मिळतात । भृंगराजचे लहान-लहान फूल श्वेत रंगाचे असतात । भृंगराजचे लहान-लहान फूल मार्च ते सप्टेंबरपर्यंत दिसतात । भृंगराज सर्व भारतात आढळतात । भृंगराजच्या पानांच्या आणि फांदीच्या रसाचा प्रयोग केसांच्या रोगांमध्ये गुणकारी आहे । खासकरुन टक्कल पडणे तसेच केस लवकर सफेद होण्यावर ह्याचा रस पितात । आणि टक्कल पडलेल्या जागी लावतात । शरीराची सूज आणि कावीळमध्येसुद्धा गुणकारी आहे । ह्याचा उपयोग रसायन म्हणूनदेखील केला जातो । माइग्रेन न्यूरोबायोलॉजिकल आजार आहे । माइग्रेनच्या वेदना कधीही डोके दुखवतो । सर्वसाधारणपणे शाळेच्या विद्यार्थीनी व उद्योगी स्त्रिया ह्याला जास्त बळी पडतात । डोकेदुखी एक खूप साधारण समस्या आहे । फक्त अर्धे डोके जेव्हा दुखत असते तेव्हा त्या दुखण्याला अर्धीशीसी किंवा माईग्रेन म्हणतात । हे सगळ्या सर्वजनिक आजारापैकी एक आहे । डोळ्यापासून दुखणे सुरू होऊन डोक्याच्या वरच्या भागात जाऊन थांबते किंवा डोक्याच्या मागच्या भागापर्यंत जाते । केवळ एक तृतीयांश लोकच ह्याची चिकित्सा घेतात । आणि त्यामधूनसुद्धा जवळजवळ आर्धे उपचाराला मध्येच सोडून देतात । का होत आहे । कामाचा थकवा, दबाव । वेळेवर जेवण न करणे । धुम्रपान अधिक केल्याने । तीव्र गंध (सुगंधी द्रव्य किंवा रंगाचा) । खूप जास्त किंवा कमी झोप घेणे । ऋतुत बदल / वातावरणात बदल हार्मोनल परिवर्तन डोक्याला मार लागणे । डोळ्यांवर ताण पडणे , तीव्र प्रकाश व्यायाम न करणे । काही लोकांना कडक उन्ह, गरमी किंवा थंडीनेसुद्धा हा त्रास होऊ शकतो । ह्यांना धोका आहे । बदलत्या जीवनशैलीमुळे मुलेदेखील अर्धशिशीला बळी पडतात । आभ्यासाचा ताण ह्याला आणखी वाढवतो । १५ टक्के स्त्रीया आणि ६ टक्के पुरूषांना अर्धशिशीची समस्या असते । ह्यांमधील ६० टक्क्यांना आर्ध्या डोक्यात ४० टक्क्यांना पूर्ण डोक्यात माइग्रेनचा/अर्धशिशीचा वेदना होतो । अर्धशिशीची ओळख अशाप्रकारे करतात । डोक्याच्या एका भागात किंवा पूर्ण डोक्यात असह्य त्रास होणे । डोळ्यासमोर काळोख पसरणे, अंधारी येणे आणि चक्कर येणे । जोरात डोकेदुखीबरोबर मळमळणे आणि ओकारी येणे । तीव्र प्रकाशात त्रास वाढणे आणि दिवे बंद करण्याची इच्छा होणे । मोठ्या आवाजांनी डोकेदुखी वाढणे आणि कोणाशीही बोलण्याची इच्छा न होणे । वस्तूंचा रंग फिकट वाटणे । हाता-पायात मुंग्या चावल्यासारखे वाटणे । उठणे-बसणे किंवा चलल्याने त्रास वाढणे । अर्धशिशी सर्वसाधारणपणे २५-५५ वर्षाच्या वयांमध्ये होतो । जे करिअर व कामाकाज ह्यांच्या दृष्टीने सर्वात जास्त हा उत्पादनाचा काळ असतो । अर्धशिशीचा त्रास इतका भयंकर होतो की सोसणे कठीण होते । रुग्णाला कोणतेही काम करणे फार अवघड होते । ह्याच्याने काम करण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो । अर्धशिशीची चिकित्सा दोन प्रकारे केली जाते । जेव्हा कधी-कधी वेदना होत असेल, तर ’एक्यूट’ चिकित्सा/ट्रीटमेंट दिली जाते यामुळे ह्रदयरोगापासून दूर केले जाते । ह्याला 'माईग्रेन विद औरा' म्हणतात । ह्याला 'माईग्रेन विद औरा' म्हणतात । शरीराचे एकूण मॅग्नेशियम जवळजवळ ५० टक्के हाडांमध्ये आढळते । आणि राहिलेले अर्धे ऊती व अंगातील पेशींत । केवळ एक टक्का मॅग्नेशियम रक्तात आढळतात । परंतु मॅग्नेशियमचा रक्त स्तर स्थिर राखण्यासाठी शरीराला खूप कष्ट करावे लागतात । शरीरात ३०० पेक्षा जास्त जैवरासयानिक प्रतिक्रियांसाठी ह्याची आवश्यकता असते । मॅग्नेशियम स्नायू आणि मज्जातंतुच्या कार्याला सामान्य ठेवण्यासाठी मदत करते । मॅग्नेशियम रक्त शर्करा स्तर नियमित ठेवण्यासाठीसुद्धा मदत करते । हिरव्या भाज्या, नट्स, बिया, द्विदलधान्ये, साबुदाणे हे मॅग्नेशियमचे चांगले स्त्रोत आहे । जठरत्रिदाह सर्वसाधारणपणे साफ-सफाईचे लक्ष न ठेवल्यामुळे आणि अशुद्ध पाणी व आहारामुळे होतो । जर खाण्या-पिण्याचा व जीवनमानामध्ये हाइजीनवर लक्ष ठेवले, तर बर्या च मर्यादेपर्यंत जठरत्रिदाहापासून संरक्षण होऊ शकते । उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये जठरत्रिदाहाची संभावना बर्यारच मर्यादेपर्यंत वाढते । जठरत्रिदाह अनेक कारणांमुळे होतो, परंतु सर्वसाधारणपणे जठरत्रिदाह जीवाणू व विषाणू मुळे होतो । विषाणू आणि जीवाणू खूपच संसर्गित असतात । हे घाण पाणी आणि अशुद्ध खाद्यपदार्थांच्या सेवनाने पसरु शकतात । ह्याचा प्रभाव पोट व आतड्यंवर होतो, उलटी-जुलाब चालू राहते । विषाणूमुळे होणारा जठरत्रिदाह एक ते तीन दिवसात नीट होतो । जेव्हा की जर जीवाणूमुळे समस्या असेल, तर ठीक होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो । हे आहे कारण । घाण व अशुद्ध पाणी । अशुद्ध व पचावयास जड आहार । जिथे आपण जेवण करत आहोत, तिथे आजू-बाजूला घाण असणे । अस्वच्छ जीवनमान असे पसरते । जठरत्रिदाह संसर्गजन्य(गैस्ट्रोएंट्राइट्स इंफैक्शियस) आजार आहे । जीवरेणुजन्ये जठरत्रिदाह(वायरल गैस्ट्रोएंट्राइट्स) मध्ये पाण्यासारखे पातळ जुलाब आणि उलट्या होतात । रुग्णाला डोकेदुखी, ताप आणि पोटदुखीची देखील तक्रार असते । वायरस इंफैक्शनच्या (विषाणू संसर्गदोषाच्या) १-२ दिवसानंतर लक्षणे दिसू लागतात । खाल्लेले आणि पिल्लेले पचत नाही । सतत उलट्या होतात । पातळ जुलाब होतात । मळमळते व उलटीसारखे भासते । तहान जास्त लागते । नस मंद पडते । मूत्र कमी येते । पोटात तीव्र/जोरात दुखते । अशक्तपणा जाणवतो व शुद्ध हरपली जाते । जठरत्रिदाह झाल्यावर खूप जास्त उलटी-जुवाब होतात । उलटी-जुलाबामुळे शरीरातील पाण्याबरोबर खनिजसुद्धा निघून जाते । म्हणून शरीरातील पाणी कमी होते । गैस्ट्रोएंट्राइट्स/जठरत्रिदाह त्यांच्यासाठी एक गंभीर आजार आहे, ज्यांना काहीच पचत नाही ।/ज्यांना काहीच पचत नाही अशांसाठी गैस्ट्रोएंट्राइट्स/जठरत्रिदाह एक गंभीर स्वरुपाचा आजार आहे । ह्याच्याने लहान शिशू , मुले आणि वृद्धांना निर्जलनाचा धोका वाढतो । जठरत्रिदाहापासून बचाव करण्यासाठी आवश्यक आहे जि हैल्थ अथॉरिटीज सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष ठेवा । सालडच्या पानाच्या बाहेर जास्त हिरव्या पानांमध्ये आतील पानाच्या तुलनेत अधिक पोषक तत्त्वे असतात । सालाडची पाने ही वनस्पतिमध्ये आढळणार्या् रक्तरंजक द्रव्याचा चांगला स्त्रोत आहे । सालडच्या पानांची लागवड जवळजवळ २५०० वर्षांपासून केली जात आहे । सालाडची पाने पचण्यास सहाय्यक असतात तसेच यकृतसाठीदेखील लाभदायक असते । सालडच्या पानांच्या सेवनाने हृदयाचा आजार तसेच आघाताची शक्यता कमी होते । काही संशोधनांतून असे ही कळले आहे की सालडच्या पानांचा उपयोग कर्करोगातदेखील होतो । सालडच्या पानांमध्ये कॅल्शियम , फॉस्फोरस , लोह , केरोटीन ,थियामीन , राईबोफ्लेविन , नियासीन तसेच जीवनसत्त्व क सारखे अनेक जीवनसत्त्व तसेच खनिज चांगल्या प्रमाणात असतात । ह्याच्याशिवाय प्रथिने , वसा , तंतूमय पदार्थ , कार्बोहाइड्रेटदेखील असतात । ऊष्मांकाच्या दृष्टीने जर पाहिले तर जवळजवळ १०० ग्रॅम सालडच्या पानांमध्ये २१ ऊष्मांक असते । सालडची पाने जितके जास्त हिरवे असतील त्यामध्ये जीवनसत्त्वाचे प्रमाण तितकेच जास्त असेल । सालडच्या पानामध्ये रोगनाशक क्षमता असते । बुद्धिसामर्थ्य , तंत्रिका तंत्र किंवा नर्वस सिस्टम तसेच फुफ्फुसांसाठी (लंग्स) सालडचे पाने खूप चांगले असतात । सालडच्या पानाचा रस थंड तसेच ताजा असतो । हिरव्या पानांच्या सालाडचा पानांच्या रसात मॅग्नेशियमचे चांगले प्रमाण असल्यामुळे हे मांसपेशी तसेच बुद्धिसामर्थ्यासाठी गुणकारी मानले जाते । सालडच्या पानाच्या रसाला गुलाबाच्या तेलाबरोबर एकत्र करुन माथ्यावर मालिश केल्याने चांगली झोप येते तसेच डोकेदुखीपासूनसुद्धा आराम मिळतो । सालडच्या पानांमध्ये सेल्यूलोजसुद्धा असते ज्यामुळे हे पचण्यास मदत करते/मदत होते तसेच बद्धकोष्ठतेच्या तक्ररारीलासुद्धा दूर करतात । सालडच्या पानाचा एक खूप उत्तम गुण हा आहे ह्यांमध्ये लेक्टुकेरियम असते जे बुद्धिसामर्थ्याला ताजेपणा देण्याबरोबरच झोप वाढवते । ह्यामुळे त्या लोकांना खूप आराम मिळतो ज्यांना निद्रारोग किंवा झोप न येण्याचा आजार आहे । ह्याच्या बियाचा रस पिल्याने तणाव दूर होतो तसेच चांगली झोप येते । शरीरातील लोहाच्या कमतरतेला पूर्ण करण्यासाठी खूप चांगले पोषक तत्त्व आहे । आणि असे मानले जाते की ह्यांमध्ये उपस्थित लोह किंवा लोहतत्त्व , कोणत्याही इतर अकार्बनी/असेन्द्रिय लोहाऐवजी , शरीरामध्ये खूप सहजपणे ग्रहण होते । गर्भावस्थाच्या दरम्यान सालडची पाने खाणे खूप लाभदायक असतात । कमी उष्मांकामध्ये ह्यापेक्षा जास्त खुराक मिळतो । खासकरुन सालडच्या पानामध्ये फोलिक अॅसिड, ज्याची गर्भावस्थाच्यावेळी तसेच नंतरसुद्धा शरीराला आवश्यकता असते , चांगल्या प्रमाणात आढळतात । फोलिक अॅसिड, महालोहितपेशीजनक पांडुरोगाला थांबवते । ज्यांच्यामध्ये सतत गर्भपाताची शक्यता असते त्यांनादेखिल कच्चे सालडची पाने खाण्याचा सल्ला दिला जातो । कच्चे सालडची पाने खाल्ल्याने स्त्रीयांच्या शरीरामध्ये प्रोजेस्टेरॉन इंद्रियप्रवर्तकाच्या स्त्रावावरदेखिल प्रभाव पडतो । जेवणानंतर लगेच सालडची पाने चघळल्याने दातांच्या अनेक आजारांपासून जसे हिरडीचा शोथ , पायरिया , हेलीटोसिस , स्टोमेटिटिस इत्यादीपासून सुटकारा मिळतो । दररोज अर्धा लीटर सालडची पाने तसेच पालकाचा रस पिल्याने केस गळणेसुद्धा कमी होते । बीन्स एक अशी भाजी आहे जे की अमेरिकन , मेक्सिकन , चाईनीज , जपानी , उत्तर व दक्षिण भारतीय , यूरोपियन इत्यादी प्रकारच्या आहारात सामान्यतः मिळते । समचिकित्सा पद्धतीच्या औषधांमध्ये सुद्धा बीन्स खूपच कमी येते । अमेरिका तसेच आफ्रीकाच्या काही भागात बीन्सला प्रथिनेचा मुख्य स्त्रोत मानले जाते । हिरवी बीन्स किंवा सामान्य भाषामध्ये फ्रेंच बीन्समध्ये प्रामुख्याने पाणी , प्रथिने , काही प्रमाणात वसा तसेच कॅल्शियम , फास्फोरस , लोह , कॅरोटीन , थायमीन , राइबोफ्लेविन , नियासीन , जीवनसत्त्व क इत्यादी प्रकारचे खनिज आणि जीवनसत्त्व असतात । राइबोफ्लेविनला जीवनसत्त्व ब२ च्यानावाने जास्त ओळखले जाते । जीवनसत्त्व ब२ शरीराची कोशिकाच्या प्रक्रियांसाठी खुपच आवश्यक घटक आहे । बीन्स जीवनसत्त्व ब२ चा मुख्य स्त्रोत आहे । दर शंभर ग्रॅम फ्रेंच बीन्सपासून जवळजवळ २६ ऊष्मांक मिळते । राजमामध्ये हेच सर्व जास्त प्रमाणात आढळते म्हणून दर शंभर ग्रॅम राजमातून ३४६ उष्मांक मिळते । बीन्स द्रावणीय तंतूमय पदार्थाचे चांगले स्त्रोत असते आणि ह्यामुळे ह्दय रुग्णांसाठी खूप गुणकारी आहे । एक कप पिकलेले बीन्स रोज खाल्ल्याने रक्तात चरबीयुक्त पदार्थाचे प्रमाण ६ आठवड्यामध्ये १० टक्के कमी होऊ शकते । आणि ह्याच्याने ह्रदयघाताचा धोकासुद्धा ४० टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतो । बीन्समध्ये सोडियमचे प्रमाण कमी तसेच पोटॅशिअम , कॅल्शियम व मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते । लवणों का इस प्रकार का समन्वय सेहत के लिए लाभदायक है । ह्याच्याने रक्तदाब वाढत नाही तसेच ह्रदयाघाताचा धोका टळू शकतो । बीन्सचे 'ग्लाइसेमिक इन्डेक्स' कमी होते ह्याचा अभिप्राय हा आहे की ज्याप्रकारे इतर खाद्य पदार्थांनी रक्ततामध्ये शर्करेचा स्तर वाढतो । बीन्समधील तंतूमय पदार्थ रक्तात शर्करेचा स्तर राखण्यासाठी मदत करतात । द्विदल धान्याचे रस शरीरामध्ये इन्सुलिनचे निर्मितीला वाढवते । ज्यांना मधुमेह आहे व ज्यांना मधुमेहाचा धोका आहे, त्यांच्यासाठी द्विदल धान्यांचे सेवन करणे खूपच लाभदायक आहे । फरसबी यकृतासंबंधी आजारांतदेखील खूप फायदेशीर आहे । होमिओपॅथिक औषधांतदेखील द्विदलधान्य खूप कामाला येतात । ताजे द्विदलधान्याचा उपयोग संधिवात, सांधेदुखी तसेच मूत्रनलिकेतील त्रास ह्यांवर औषधे बनवण्यासाठी केला जातो । द्विदलधान्यात एंटीऑक्सीडेंटची (ऑक्सिडनरोधीची) मात्रादेखील बरीच आहे । एंटीऑक्सीडेंट हे शरीरातील पेशीं बर्याह करण्यासाठी चांगले मानले जाते/ एंटीऑक्सीडेंट हे शरीरातील पेशीं ठीक करण्यासाठी चांगले मानले जाते द्विदलधान्यात फाईटोइस्ट्रोजनची मात्रा असल्यामुळे असे मानले जाते की ह्यामुळे स्तन कर्करोगाचा धोकाही कमी होऊ शकतो । हिरव्या भाज्या हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते । लहान द्विदलधान्य शरीरासाठी खूप मोठी फायद्याची गोष्ट आहे । हे शरीरासाठी एक प्रकारे शक्तीचे स्त्रोत म्हणून काम करते । द्विदलधान्यात तंतूमय पदार्थाचे व पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते आणि उष्मांकाचे प्रमाण खूप कमी असते । बेल ह्या फळांमध्ये बिल्वीन नावाचे किंवा मार्मेसोलिन नावाचे तत्त्व हा एक प्रमुख कार्यक्षम घटक असतो । बेल ह्या फळांमध्ये बिल्वीन नावाचे किंवा मार्मेसोलिन नावाचे तत्त्व हा एक प्रमुख कार्यक्षम घटक असतो । ताज्या पानांपासून बनवलेला पिवळ्या-हिरव्या रंगाचे तेल चवीला तिखट लागते व ते सुंगधित असते ।/ ताज्या पानांपासून मिळालेले पिवळ्या-हिरव्या रंगाचे तयार तेल हे चवीला तिखट लागते व ते सुंगधित असते । ह्याचे कच्चे फळ हे उत्तेजक-पाचक व रक्त थांबवणारे असते । ह्याचे पिकलेले फळ कडू, मधुर आणि सौम्य रेचक असतो, तसेच पानांचा रस हा जखम बरी करणे, वेदना दूर करणे, ताप, सर्दी नाहीस करणे, आणि श्वासोच्छवासाचा आजारा दूर करणे आणि लघवीतील साखर कमी करणारा असतो । बेलाच्या पानांच्या दहा ग्रॅम रसामध्ये एक-एक ग्रॅम काळीमिरी आणि खडेमीठ एकत्र मिसळून पिल्याने अजीर्णापासून आराम मिळू शकतो ।/अजीर्णात बेलाच्या पानांच्या दहा ग्रॅम रसामध्ये एक-एक ग्रॅम काळी मिरी आणि खडेमीठ एकत्र मिसळून पिल्याने आराम मिळू शकतो । अतिसाराच्या पातळ जुलबात ५-१० ग्रॅम बिल्व चूर्ण थंड पाण्यासोबत घेतल्याने आराम मिळतो । कच्च्या बेलाच्या कवचाला ऊनात चांगल्याप्रकारे सुखवावे किंवा वाण्याकडून साफ करून घेणे । ह्यांना बारीक करून कपड्यातून गाळून काचेच्या बाटलीत भरणे । हेच बिल्व चूर्ण आहे । लहान मूलांना दात येते वेळी होणार्याू जुलबातही हे चिमुटभर चाटायला देणे । डोळे दुखत असल्यावर पानांचे रस स्वच्छ पातळ कापड्यातून गाळणे व एक-दोन थेंब डोळ्यात घालणे । दुखर्यात डोळांचा त्रास, खूपणे, टोचणे हे सर्व बरे होऊन नेत्रज्योती वाढते । भाजल्यावर, बिल्व चूर्ण घालून गरम केलेल्या तेलाला थंड करणे व त्याचा लेप बनविणे । भाजलेल्या भागावर लेप लावल्याने लगेच आराम मिळेल । पचनसंस्थेत बिगाड झाल्यामुळे आव पडते । ज्यामुळे काही वेळातच रुग्ण दुर्बळ व अशक्त होतो । अशा वेळी बेलाचे गर व आंब्याच्या कोयातील गर हे समप्रमाणात कुटून-गाळून प्या । अर्धा ग्रॅम चूर्ण सकाळी तांदळाच्या पेजेसह सेवन करावी । हा अर्धा ग्रॅम चूर्ण पहिल्या दिवशी दोन-दोन तासा नंतर चार वेळा, दुसर्यात दिवशी सकाळी-दुपारी व तिसर्याि दिवशी फक्त सकाळी घ्या । आव पडण्याचे थांबल्यानंतर चूर्ण घेऊ नये । (बद्धकोष्ठ) मलावरोधाने पोटात व छातीमध्ये जळजळ होत असल्यास पन्नास ग्रॅम गर्याजत, पंचवीस ग्रॅम वाटलेली खडीसारख आणि अडीचशे ग्रॅम पाण्यात मिसळून सरबत बनविणे । रोज पिल्याने बद्धकोष्ठता दूर होऊन चेहर्यायवर तेज येईल । दम्यात कफ बाहेर काढण्यासाठी बेलाच्या पानांचा काढा हा सकाळ-संध्यकाळ दहा-दहा ग्रॅम मधातून प्यावे ।/दम्यात कफ बाहेर काढण्यासाठी बेलाच्या पानांचा काढा हा दहा-दहा ग्रॅम सकाळ-संध्यकाळ मधात मिसळून प्यावे । मुरगळल्यास किंवा आतील जखम ह्यांसाठी बेलाच्या पानांना वाटून थोड्या गुळात शिजवणे । ह्याचा थोडा गरम लेप तयार करून दुखर्याो भागावर बांधावे । दिवसातून तीन-चार वेळा लेप बदल्याने आराम मिळेल । पन्नास ग्रॅम सक्या बेलाच्या पानांचा चूर्ण, तीन ग्रॅम ह्या प्रमाणात एक चमचा मधासोबत सकाळ-संध्याकाळ दिल्याने किंवा पिकलेल्या गर्याात थोडी शाई मिसळून खाल्याने मूत्र व वीर्य दोष नष्ट होतात । ल्युकोरियात (श्वते प्रदरात) बेलाचे गर, रसौत व नागकेसर हे समप्रमाणात कुटून-बारीक करून कपड्याने गाळून घ्या, पाच ग्रॅम चूर्ण, तांदळाचा पेजेसह दिवसातून दोन किंवा तीन वेळा द्या । कावीळमध्ये बेलाच्या कोवळ्या पानांचे पन्नास ग्रॅम रस, एक ग्रॅम वाटलेली काळी मिरी मिसळून सकाळ-संध्याकाळ घ्या । शरीरात सूजदेखील असली तर पानाचा रस तेलाप्रमाणे मालीश करा । १०० ग्रॅम पाण्यात थोडे गर उकळा, थंड झाल्यावर गुळण्या केल्याने तोंडातील फोड्या ठीक होतात । रक्तशुद्धीसाठी बेलाच्या झाडाचे पन्नास ग्रॅम मूळ, २० ग्रॅम गोखरुसह कुटून गाळून घ्या । सकाळी एक लहान चमचा चूर्ण अर्ध्या कप उकळत्या पाण्यात टाका । खडीसाखर किंवा मध मिसळून गरमगरम घोट घ्या । डोकेदुखीत बेलाच्या पानांच्या रसात भिजवलेली पट्टी कपाळावर ठेवा । डोकेदुखी जुनी असली तर अकरा पानांचा रस काढून प्यावे । । गरमीच्या दिवसात थोडे पाणी मिसळा । कितीही जुनी डोकेदुखी असली तरी बरी होईल ।/डोकेदुखी जरी कितीही जुनी असली तरी बरी होईल । मका हा पोटाच्या अल्सरपासून सुटका करण्यात मदत करतो ।/मका हा पोटाचा अल्सर बरा करण्यात मदत करतो ।/ पोटाच्या अल्सरपासून मुक्तता मिळवण्यात मका हा मदत करतो । अधिक तंतुमय पदार्थांचा आहारामुळे वजन कमी होते/अधिक तंतुमय पदार्थांच्या आहारामुळे वजन कमी होण्यास मदत होते ।/वजन कमी करण्यासाठी, जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थांचे आहार हा अत्यंत लाभदायक आहे । मका हा अशक्तपणात चांगली ऊर्जा देतो ।/अशक्तपणात, मक्यामुळे चांगली ऊर्जा मिळते । मका हा कॉर्नफ्लेकच्या स्वरुपात घेतल्यावर हृदयविकाराच्या नियंत्रणात सहाय्य करतो । मका हा जगातील सर्वात अधिक लोकप्रिय खाद्यपदार्थांपैकी एक आहे । प्रथिने व जीवनसत्व ह्यांनी परिपूर्ण असा मक्का जो शरीराला ऊर्जा प्रदान करतो व तो पचण्याजोगा असतो/प्रथिने व जीवनसत्वे ह्यांनी परिपूर्ण असलेल्या मक्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते व तो पचण्यास सुलभ असतो । भारतात गहुनंतर मक्याचे उत्पादन सर्वाधिक असते /सर्वात जास्त असते । अमेरिका हा ह्याचा सर्वाधिक निर्यात करणारा देश आहे । हृदयरोगतज्ज्ञ हा आपल्या अन्नपदार्थांत मक्याचा समावेश करण्याचा सल्ला देतात । एक प्रकारची दारु व बिअर बनवण्यासाठी ह्या मक्याचा वापर केला जातो । मका हा पोटाचा अल्सर व गॅस्ट्रीक अल्सर ह्यांपासून मुक्त करण्यास मदत करतो, तसेच वजन कमी करण्यासही मदत करतो । / मका हा पोटाचा अल्सर व गॅस्ट्रीक अल्सर हे (आजार) बरे करण्यास मदत करतो, तसेच वजन कमी करण्यासही मदत करतो । अशक्तपणात ही चांगली ऊर्जा निर्माण करते व मुलांना कुपोषीत च्या आजारात अत्यंत लाभदायक असते । मका हा मूत्रसंस्थेवर नियंत्रण ठेवतो, दात बळकट करतो (ठेवतो) व कॉर्नफ्लेक्सच्या स्वरुपात घेतल्यावर ह्रदयविकारावरही लाभदायक असते । अंजीर हे जगातील सर्वात जन्या फळांपैकी एक आहे । जगातील सर्वात जुने अंजीरचे झाड सिसलीच्या एका बागेत आहे । अंजीर हे कॅल्शिअम, तुंतमय पदार्थ, व जीवनसत्वे अ, ब, क ह्यांनी युक्त असते व एका अंजीरात जवळजवळ 30 उष्मांक असते । अंजीरात ८३ टक्के साखर असल्यामुळे हे जगातील सर्वात गोड फळ आहे । घरगुती उपचारात असे मानले जाते की स्थायी स्वरुपात राहणारी/असणारी बद्धकोष्ठता अंजीर खाल्यानंतर दूर होते । सर्दी, फुप्फुसाच्या आजारात पाच अंजीर पाण्यात उकळून गाळून हे पाणी सकाळ-संध्याकाळ प्यायले पाहिजे । दमा ज्यात कफ(श्लेष्मा) निघतो त्यात अंजीर खाणे हे लाभदायक आहे, ज्यामुळे कफ बाहेर निघतो । / कफासोबत होणार्या दम्यात अंजीर खाणे हे लाभदायक असते, ज्यामुळे कफ बाहेर निघतो । सफरचंद हे एक असे फळ आहे जे जगात प्रत्येक ठिकाणी बाराही महिने मिळते । एक सफरचंद रोज खाल्याने सर्व आजार दूर होतात । सतराव्या शतकात महिल्या आपला रंग उजळण्यासाठी प्राण्यांच्या चरबीत सफरचंदाच्या गर मिसळून तयार केलेला लेप चेहर्यादवर लावत असे । /सतराव्या शतकात महिल्या आपला रंग तेजस्वी करण्यासाठी प्राण्यांच्या चरबीत सफरचंदाच्या गर मिसळून तयार केलेला लेप चेहर्यालवर लावत असे । सफरचंदात खूपच जास्त पौष्टिक तत्त्वे असतात । खनिजे व जीवनसत्त्वे ह्यांनी परिपूर्ण असे हे सफरचंद ।/सफचंद हे खनिजे व जीवनसत्त्वे ह्यांनी परिपूर्ण आहे । तसेच, ह्यात तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते व कोलेस्टेरॉल अजिबात नसतात । सफरचंद सोलून खाता कामा नये / सफरचंद सोलून खाऊ नये । आपण जेव्हा सफरचंद सोलतो तेव्हा सालीच्या बरोबर खालच्या ठिकाणी असलेली जीवनसत्त्वे 'क' बर्याीच प्रमाणात नष्ट होतात । लोह, आर्सेनिक व फॉस्फरस ह्यांनी युक्त असे फळ शरीराच्या अशक्तपणासाठी खूपच लाभदायक असते । सफरचंदाचा रस पिण्याची योग्य वेळ म्हणजे खाण्या अगोदर अर्धा तास व अर्धा तास झोपण्या अगोदर । कच्चे सफरचंद खाल्याने बद्धकोष्ठता व पिकलेले सफरचंद खाल्याने अतिसाराचा त्रास दूर होऊ शकतो । लहान बाळाला जुलाबाच्या वेळी पिकलेल्या सफरचंदाचा गीर बनवून दिवसातून अनेक वेळा दिल्याने जुलाब तर कमी होतोच त्याबरोबर अशक्तपणाही दूर होतो । पिकलेला सफरचंदाला सोलून मीठ टाकून सकाळी रिकामी पोट खाल्याने डोकेदुखी ठीक होऊ शकते । उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी सफरचंद लाभदायक आहे । सफरचंद हे वृक्कात सोडियम क्लोरइडच्या प्रमाणाचे समतोल राखते । सफरचंदाची सालीदेखील आरोग्यवर्धक/आरोग्यदायक आहेत । सफरचंदाची साली पाण्यात चांगल्या प्रकारे उकळा । नंतर पाणी गाळून घ्या । ह्या पाण्याने डोळे धुतल्यावर डोळ्यांची आग (जळजळ) थांबते । सफरचंदात तोंड स्वच्छ ठेवणारी खास तत्त्वे असतात व ती इतर कोणत्याही फळात नसतात । सफरचंदा खाल्याने तोंडाच्या लाळेचा स्त्राव चांगला होतो । सफरचंद खाणे हे आपल्या दातांच्या आरोग्यासाठी चांगले आहे । सुमारे १ ।२ ते १ ।५ किलोग्रॅम वजनाचा आपला मेंदू तपकिरी रंगाच्या मऊ पदार्थांनी बनवलेले आहे असे वाटते । आपला मेंदू खरे म्हणजे दहा हजार कोटी स्नायु-पेशींचा एक गुंतागुंतीचा समूहच आहे । लहान मधमाशीचा मेंदूही ह्याच पेशींनी बनलेला आहे । मेंदूचे हे स्थान (इकाई), चेतापेशी(न्यूरोन) किंवा चेता-पेशी ह्या स्वतःमध्येच स्वतंत्र व परिपूर्ण असते । प्रत्येक चेता-पेशीची एक लांब शेपटी असते । काहींमध्ये ही शेपटी १/१०० मि ।मी । एवढी लहान असते, तर इतरांमध्ये हजार मि । मी । किंवा एक मीटर एवढी लांब असते ।